ब्रेकिंग ! अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलणार ; ‘या’ नवीन नावासाठी महापालिकेत ठराव मंजूर, पहा….
Ahmednagar News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने औरंगाबादचे नामकरण करत छत्रपती संभाजी नगर असे नवीन नाव दिले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील धाराशिव असे नामकरण करण्यात आले आहे. अर्थातच महाराष्ट्रात देखील योगी पॅटर्न सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील आता शहरांची, जिल्ह्याची नावे बदलली जात आहेत. अशातच आता अहमदनगरच्या नामकरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट … Read more