Ahmednagar News : कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेणार.. खा.डॉ.सुजय विखेंनी दिला ‘हा’ शब्द
Ahmednagar News : सध्या राज्यात कांदा उत्पदक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कांद्यावर निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव मातीमोल झाले आहेत. शेतकरी सध्या सरकारविरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. आता याच अनुशंघाने खा.सुजय विखे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. काय म्हणाले खा. सुजय विखे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले … Read more