अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू,पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : कोपरगाव शहरातील बेट नाक्याजवळील नगर-मनमाड रस्त्यावर राजेंद्र रमेश सोळके हे आपल्या आईसोबत मोटारसायकलने एमएच १७ बीएन ४१६३ ने कोपरगाव-शिर्डी रस्त्यावरील संत लग्नाला जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या एमएच १४ एएस ७२७५ या ट्रकने मोटारसायकलने राजेंद्र सोळके यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यात सुमन रमेश सोळके या ट्रॅकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यात त्यांचा दुर्दैवी … Read more

Shrirampur News : आकारी पडीत जमिनी शेतकऱ्यांना देण्याबाबत सरकार सकारात्मक – राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News

Shrirampur News : श्रीरामपूर तालुक्यातील ९ गावातील आकारी पडीत जमिनी देण्याच्या मागणीसाठी आकारी पडीत संघर्ष समिती व शेतकऱ्यांच्या वारसांच्या वतीने राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.  यावेळी महसूलमंत्री विखे पाटील यांनी आकारी पडीत शिष्टमंडळाला राज्य सरकार आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याबाबत सकारात्मक असून लवकरच जमिनी देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती माजी सभापती … Read more

Ahmednagar Politics : महायुतीच ठरलं ? लोकसभेला शिर्डीमधून शिंदे गटाचा पत्ता कट, तर नगर दक्षिणेतून भाजप उभा करणार ‘हा’ उमेदवार

Ahmednagar Politics

 Ahmednagar Politics : पुढील आठवड्यात आचार संहिता लागू शकते असे म्हटले जात असून लोकसभा निवडणुकीच्या तारखा देखील कधीही घोषित होवू शकतात. दरम्यान महायुतीमध्ये शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी आणि भाजप असे तीन पक्ष आहेत. त्यामुळे जागेचे वाटप कसे होणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या लोकसभेच्या 48 जागांवर कुणाकुणाला उमेदवारी दिली पाहिजे … Read more

खासदार सुजय विखे पाटील यांच्या ‘त्या’ विधानामुळे जिल्ह्यात खळबळ

“जनतेची कामं जे करतील अशा कार्यकर्त्यांच्या हस्तेच मी सत्कार स्वीकारेन. मला हार तुरे आणणारे नको. तर जनतेची कामे करणारे कार्यकर्ते हवेत. आपल्यावर होणाऱ्या प्रत्येक आरोपांचे उत्तर जनतेची कामे करून द्या. आपल्यावर नेहमीच आरोप होतात. आपल्या विरोधात कुणी कितीही मोर्चे काढू द्या. विखे पाटलांना शिव्या देणाऱ्यांचा निषेध करत विरोधकांचा अपमान करणारा आमचा सच्चा कार्यकर्ता नाही. तुम्ही … Read more

Ahmednagar Politics : महानाट्यावर लवकरच पडदा पडेल ! आ. निलेश लंके व लोकसभेच्या तिकिटाबाबत मंत्री राधाकृष्ण विखेंचे मोठे वक्तव्य

आगामी लोकसभेला नगर दक्षिणेत सध्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच आ. निलेश लंके यांनी सध्या अहमदनगरमध्ये आयोजित केलेल्या महानाट्याची चांगलीच चर्चा आहे. याद्वारे त्यांनी एकप्रकारे लोकसभेचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जाते. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. लोकसभेच्या नगरच्या जागेसाठी तुमच्याही नावाची चर्चा होत आहे, या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी होणार इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव येथील बस आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी देऊन यासाठी २ कोटी ६४ लाख ३५ हजार रुपये निधीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. याबाबत आमदार काळे यांनी सांगितले, की केंद्र व राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात … Read more

बसस्टँडवर सोडतो म्हणत जंगलात नेऊन विनयभंग ! त्या मुलाविरोधात गुन्हा

Ahmednagar News

Ahmednagar News : नाशिक जिल्ह्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. दि. २८ फेब्रुवारीला दुपारी हा प्रकार घडला. या प्रकरणी शुक्रवारी (दि.०१) रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी घुलेवाडी येथील एका मुलाविरोधात गुन्हा नोंदवून घेतला. स्वामी रमेश तामचीकर (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून विषबाधा झालेल्या महिलेचा मृत्यू

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अकोले तालुक्यातील मवेशी शिवारातील करवंददरा येथे मंगळवारी २७ फेब्रुवारीस हळदीच्या कार्यक्रमात विषबाधा झालेल्या रुग्णापैकी वेणूबाई रामचंद्र भांगरे (वय ६०, रा. करवंददरा) यांचा उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर शुक्रवारी (१ मार्च) मृत्यू झाला. मवेशी गावात २८ फेब्रुवारीला करवंददरा येथील सोमा दगडू भांगरे यांचा मुलगा सखाराम याचा विवाह पाडोशी (ता. अकोले) येथील रामभाऊ साबळे यांच्या … Read more

आरोप करणाऱ्या विरोधकांना कर्तृत्वातून उत्तर द्या – डॉ.सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे धरण होऊ न देण्याबरोबरच पाणी बंद करण्याचा आरोप ज्या कुटुंबावर झाले, त्यांच कुटुंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ना. राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या हस्ते निळवंडे कालव्याना पाणी सोडण्याचा बहुमान मिळाला. त्यामुळे आरोप करणाऱ्या विरोधकांना कर्तृत्वातून उत्तर द्या, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.आश्वी (ता. संगमनेर) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी ! नराधम सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : वेळोवेळी अत्याचार करून २१ वर्षीय सुनेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तालुक्यातील एका नराधाम सासऱ्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील एका गावातील पीडित सुनेने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, माझा विवाह दि. १८ जुलै २०२१ मध्ये नेवासा तालुक्यातील एका … Read more

विवेक कोल्हे आक्रमक,पालकमंत्री विखे आणि आमदार काळेंच सगळंच सांगितलं…म्हणाले वेळ पडल्यास सत्ता उलथवून टाकू !

Ahmednagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार आशुतोष काळे यांनी विरोधातील सर्व ग्रामपंचायतींचा निधी अडवला आहे. विरोधात असताना जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास पालकमंत्री सत्तेत देत आहेत. पक्षाला कळवूनही फायदा होणार नसेल तर सत्ता उलथवून टाकू व वेळ पडली तर शिर्डीतूनही लढू, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक भाजप नेते विवेक कोल्हे यांनी शुक्रवारी … Read more

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्हयाचे विभाजन करून…

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्हयाचे विभाजन करून स्वतंत्र कोपरगाव जिल्हा करावा, त्यासाठी विधानसभेत आ. आशुतोष काळे यांनी लक्षवेधी मांडवी, अशी मागणी येथील जय हिंद विचार मंचचे अध्यक्ष किशोर चोरगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोपरगाव हे ऐतिहासिक व पौराणिक समृद्धीच माहेरघर आहे. गोदावरी नदी, आंतरराष्ट्रीय काकडी … Read more

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! ५० हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी..

कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नुकतीच निर्यात बंदी उठवली असून आता देशातील ५० हजार मेट्रिक टन … Read more

Maratha Reservation : खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार !

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळावे म्हणून टाकळीभान येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर सकल मराठा समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याने श्रीरामपूर शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी काल गुरूवारी (दि. २९) प्रातांधिकारी किरण सावंत यांना निवेदन देत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगसोयरे अध्यादेशाचे … Read more

आमदार लहू कानडेंकडून जलजीवन योजनेची पोलखोल !

Ahmednagar News

Ahmednagar News : अंतरिम अर्थसंकल्पवरील चर्चेमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या जलजीवन योजनेचे आमदार लहू कानडे यांनी काल गुरूवारी (दि.२९) पुन्हा एकदा वाभाडे काढले. या योजनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी आ. कानडे म्हणाले, अर्थमंत्री यांनी आपल्या भाषणात हर घर नल, हर घर जल या संकल्पनेनुसार ग्रामीण भागात पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी … Read more

Ashutosh Kale : दुधाचे पाच रुपये जाहीर झालेले अनुदान तातडीने वर्ग करा – आ. आशुतोष काळे

Ashutosh Kale

Ashutosh Kale : मुंबईमध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कांदा निर्यातीबरोबरच सोयाबीन, कापूस व इतर पिकांसाठी योग्य घोरण ठरवा, पिक विम्याची उर्वरित ७५ टक्के नुकसानभरपाई द्या, कर्जमाफी व अनुदान योजनेपासून वचित शेतकऱ्यांना लाभ द्या, उर्जा विभागाच्या शेतकरी हिताच्या योजना पुन्हा सुरु करा, सिंचनाची पाणी … Read more

Ahmednagar Politics : हभप भास्करगिरी महाराज राजकारणात येणार का? स्पष्टच सांगितलं ! केला मोठा खुलासा

श्री क्षेत्र देवगडचे हभप भास्करगिरी महाराज हे आगामी लोकसभा किंवा विधासनभा निवडणुकांच्या आखाड्यात उतरतील अशा चर्चा विविध माध्यमांतून आलेल्या होत्या. परंतु आता त्यांनी स्वतःच यावर खुलासा करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये ‘भास्करगिरी महाराज निवडणुकीच्या आखाड्यात आदी असे वृत्त प्रसिद्ध झाले ते वाचून मन व्यथित झाले असून वैयक्तिक आमचा कुठल्याही राजकीय तथा पक्ष संघटनेची … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून 150 लोकांना विषबाधा, अनेकांची प्रकृती गंभीर

अकोले : हळदी समारंभात असलेल्या जेवणातून जवळपास १५० लोकांना विषबाधा झाली आहे. अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथे ही घटना घडली. यामध्ये ५४ लोकांची प्रकृती गंभीर असून बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मवेशी करवंदरा येथील एका हळदी समारंभात (दि. २७ फेब्रुवारी) दुपारी हळदीच्या कार्यक्रमात अनेकांनी जेवण केले. त्याच दिवशी संध्याकाळी व दुसऱ्यादिवशी सकाळी जेवण केलेल्या लोकांना … Read more