बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवल्याच्या वादातून बेदम मारहाण

कोपरगाव : बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवली, याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास पाच जणांनी पहार व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना ६ ला संजयनगरमध्ये घडली. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. या संदर्भात राहुल सोमनाथ गायकवाड (२० वर्षे) यांनी फिर्याद दिली. बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवली, याचा जाब फिर्यादीने विचारला असता अमोल संपत रोठे, सोमनाथ संपत रोठे, … Read more

अहमदनगरमध्ये राज्यस्तरीय मराठा वधु-वर मेळावा

अहमदनगर – सध्या सोशल मिडीया व्हाटसअ‍ॅप हे माध्यम मोठे लोकप्रिय ठरत आहे या अ‍ॅप चे कधी चांगले तर कधी वाईट परीणाम ही समोर येतात मात्र जिल्ह्यातील काही युवकांनी व्हाटसअ‍ॅप थेट सोयरीक जमविण्यासाठी वापर करत रविवारी दि.17 नोव्हेंबर रोजी  अहमदनगर  येथे राज्यस्तरीय मराठा वधु-वर थेट भेट मेळावा आयोजित केला आहे शेतकर्यांची मुले व मुली साठी तसेच … Read more

वाळूतस्करीची ही नवी पद्धत एकूण तुम्हालाही धक्का बसेल !

संगमनेर : शहरापासून हाकेच्या अंतरावर व अकोले बायपासजवळ असलेल्या प्रवरा नदीपात्रात वाळू तस्करांनी अक्षरश: धिंगाणा घातला आहे. दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळू उपसा सुरू असून, पाण्यातून वाळू उपसा करण्यासाठी वाळू तस्करांनी एक वेगळीच शक्कल लढविली आहे. ट्युबच्या सहाय्याने हे वाळू तस्कर आल्हादपणे वाळू उपसा करीत आहे. दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळू उपसा होत असताना देखील याकडे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील बारा आमदारांसाठी झाला इतक्या कोटींचा खर्च

अहमदनगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य निवडणूक निवडण्याची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगामार्फत नुकतीच संपन्न झाली. हे बारा आमदार निवडण्यासाठी जिल्ह्यापुरता विचार करता आयोगाचे तब्बल २१ कोटी रुपये खर्ची पडले आहेत. थोडक्यात एका आमदाराची निवड करण्याचे काम पावणेदोन कोटीला पडल्याचे निष्पन्न होत आहे. प्रजासत्ताक प्रणालीद्वारे देश आणि राज्याचा कारभार चालतो. संसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले सहनशीलतेचा अंत पाहू नका !

अहमदनगर : सार्वजनिक हितासाठी मी जनतेशी कटिबद्ध असून माझी बांधिलकी फक्त जनतेशी आहे. त्यामुळे नगर शहरातील व जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था आता सहनशीलतेच्या पलिकडे गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी व दळणवळणासाठी सुयोग्य करावेत. संबंधित सर्व विभागांनी तातडीने कामे पूर्ण करावे व लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अशी कानउघडणी खा.डॉ.सुजय विखे पाटील … Read more

शिर्डीतील त्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक माहिती समोर

शिर्डी :- येथील हॉटेल साईधाममध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या सहाजणांसह तीन महिलांवर गुन्हा दाखल केला.यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे या व्यवसायाचे कनेक्शन थेट बिहारपर्यंत असल्याचे शिर्डी पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. मुंबई महानगरातून सटाणा येथील रहिवासी असलेल्या गौरव दादाजी सोनवणे याला ताब्यात घेतल्यानंतर बिहार राज्यातील बस्तर … Read more

भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत : शालिनी विखे 

शिर्डी: आपल्याकडे अजूनही मुलांचा आग्रह धरला जातो. यातून स्त्रीभ्रूण हत्या होते. हे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी सांगितले. प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीन्स) अभिमत विद्यापीठ लोणी यांच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या वतीने बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रात महिलांच्या आरोग्याविषयी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी … Read more

‘अशोक’च्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी 

श्रीरामपूर :- अशोक साखर कारखान्याच्या गैरकारभाराची चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करावे, संबंधित पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी नगर येथील साखर संचालकांकडे केली. २३ महिन्यांपासून कारखान्यातील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी साखर संचालकाकडे करत आहोत. या अनुषंगाने विशेष लेखापरीक्षक अजित मुठे यांनी मागणी करूनही कारखान्याने तपासणीसाठी दप्तर उपलब्ध केले … Read more

संगमनेरच्या तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून नायजेरियन तरुणाकडून फसवणूक

तरुणीशी ऑनलाइन मैत्री करून तिला गिफ्ट पाठवत असल्याचे सांगून तिची फसवणूक केल्याप्रकरणी नगर पोलिसांनी नायजेरियन आरोपीस अटक केली आहे.  हा नायजेरियन तीन वर्षांपूर्वी भारतात मेडिकल व्हिसावर आला होता. त्यानंतर त्याने व्हिसाचे नूतनीकरण केले नाही. तो परत त्याच्या देशात गेला नाही. गेल्या अडीच वर्षांपासून तो दिल्लीमध्ये बेकायदा राहत होता. जिल्ह्यातील संगमनेर येथील उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीला … Read more

या कारणामुळे विधानसभा निवडणुकीत अपयश !  राधाकृष्ण विखे यांचे स्पष्टीकरण 

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये आता पक्षांतर्गत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत भाजप प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे, तर नगर जिल्हाध्यक्षांसह बूथ अध्यक्षपदाच्या निवडणूक ३० नोव्हेंबरपर्यंत होणार आहे.   या निवडणुकीच्या निमित्त खासदार तथा पक्षनिरीक्षक गिरीश बापट यांनी मंगळवारी नगरमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.   विधानसभा … Read more

निवडून आलेले ते सर्व आमदार बिनकामाचे

अहमदनगर :- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने आता राज्यात निवडून आलेले 288 आमदारांना कोणतेच अधिकार राहिले नसून. यामुळे हे सर्व आमदार बिनकामाचे ठरणार आहेत. राष्ट्रपती राजवटीमुळे राज्यात निवडून आलेले 288 आमदार यांना कोणतेच अधिकार राहणार नाही.राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत त्यांची अवस्था अशीच राहणार आहे. दरम्यान या आमदारांचं विधानसभा सदस्यत्व कायम राहणार असून जोपर्यंत विधानसभा … Read more

मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास तीन वर्षे शिक्षा

नेवासा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी भाऊराव उर्फ चंद्रकांत भाऊसाहेब पवार (रा. लोहगाव, सोेनई, ता. नेवासा) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी भाऊराव उर्फ चंद्रकांत पवार याने सन २०१८ साली पिडीत मुलगी ही दहावीचा पेपर देण्यासाठी जाताना व … Read more

आ. थोरातांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार राज्यात प्रथम

संगमनेर : सहकारामुळे रोजगार निर्मिती होवून ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. शासनाने नेहमी सहकाराला पूरक असे धोरणे घेणे गरजेचे आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार राज्यात प्रथम असून, शेतकऱ्यांसाठी शाश्­वत असलेल्या ऊस पिकाची जास्तीत जास्त लागवड करावी, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब … Read more

कांद्यास सहा हजार रूपये भाव

राहुरी : बाजार समितीच्या वांबोरी येथील कांदा मोंढ्यावर काल गावरान कांद्याची २,९५० गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास सहा हजार रूपये क्विंटल भाव मिळाला असून लाल कांद्याची १२२७ कांदा गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास तीन हजार रूपये क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीच्या वांबोरी येथील कांदा मोंढ्यावर लिलावास आलेल्या कांद्याचे प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे (गावराण … Read more

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

श्रीरामपूर : वडिलांनी बोलाविले असल्याचे सांगून येथील एका शाळेत सहावीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. टिळकनगर येथील संविधान कॉलनीत काल दुपारी हा प्रकार घडला. ही अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरी असता एक तरुण तोंडाला रुमाल बांधून लाल टी शर्ट व काळी जीन्स पॅन्ट परिधान करून दुचाकीवरून मुलीच्या घरी आला. तुला तुझ्या … Read more

आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू !

अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला. उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब … Read more

श्रीरामपूरसह जिल्ह्यातील नगरपालिकांना रस्त्यांसाठी विशेष निधी द्यावा- स्नेहल खोरे

श्रीरामपूर – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, देवळाली-प्रवरा, कोपरगाव, संगमनेर, राहता, राहुरी, श्रीगोंदा, जामखेड, शेवगाव, पाथर्डी नगरपालिका हद्दीतील मुख्य रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्यांसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.स्नेहल केतन खोरे यांनी केली आहे.  याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिलेल्या मागणी पत्रात सौ.स्नेहल खोरे यांनी म्हटले आहे … Read more

…तर आ.शंकरराव गडाख, बाळासाहेब थोरात,रोहीत पवार,संग्राम जगताप होणार मंत्री !

अहमदनगर :- मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील महायुती जवळपास मोडली आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाआघाडी बनण्याचे संकेत मिळू लागले आहेत.  राज्यात शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे महाशिवआघाडी … Read more