Ahmednagar: ‘त्या’ प्रकरणानंतर रेशन दुकानांचे परवाने रद्द; जिल्हा पुरवठा विभागाची मोठी कारवाई
Ahmednagar: अहमदनगर जिल्हातील (Ahmednagar) श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात मागच्या काही दिवसापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी (Jayashree Mali) यांनी काही स्वस्त धान्य दुकांनाची (Ration shop) तपासणी केली होती. या तपासणीमधील सहा आणि त्यानंतर धान्य बाहेर विकण्यासाठी जाणारे धान्य पकडलेले अशा सात दुकानावर मोठी कारवाई करत त्या दुकानांचा परवाना निलंबीत व रद्द करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यात जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी सात आठ … Read more