Ahmednagar Rain Alert : अहमदनगर जिल्ह्यासाठी चार दिवस पावसाचा अलर्ट जारी

Ahmednagar Rain Alert : भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्हयात सोमवार दि.२५ ते गुरुवार दि. २८ या कालावधीत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हयातील नागरीकांना दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थीतीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी … Read more

Asia Cup Live : पाऊस थांबला ! थोड्यात वेळात होणार सुरु मॅच, पाकिस्तानला किती धावा कराव्या लागणार ?

आशिया कप 2023 च्या सुपर-4 फेरीच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होतो आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी अर्धशतके झळकावली. रोहित शर्मा ५६ धावा करून बाद झाला तर शुभमन गिल ५८ धावा … Read more

Animal Disease Tips : पावसाळ्यात जनावरांना धोकादायक आजार ! ह्या टिप्स फॉलो करा आणि जनावरे वाचवा !

Animal Disease Tips :- पावसामुळे जनावरांना होणाऱ्या घातक व जीवघेण्या आजारांमुळे जनावरांना जीव तर गमवावा लागतोच पण पशुमालकांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे पशुतज्ज्ञांचे म्हणणे आहे. जनावरांचे दूध दूषित झाल्यामुळे माणसांना आजार होण्याची शक्यता वाढते. प्राणी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वर्षभर कोणत्या ना कोणत्या आजाराने प्राण्यांवर हल्ला केला. त्यामुळे विशेषत: कोरोना नंतर आपण … Read more

Asia Cup 2023 : आज भारत-पाकिस्तान सामन्यात होणार हे पाच महत्वाचे रेकॉर्ड !

Asia Cup 2023 :- क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा खूप खास दिवस आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे आशिया चषक स्पर्धेतील सुपर-4 फेरी अंतर्गत होणार आहे, जो भारतीय वेळेनुसार दुपारी 3:00 वाजता खेळला जातो आहे. आशिया चषक 2023 च्या सुपर-4 मधील भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान … Read more

Chicken Price : महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालं असं काही…श्रावण महिन्यात चिकनचे दर वाढले ! पहा दर किलोची किंमत

Chicken Price :- श्रावण महिन्यात मांसाहार करत नाहीत. यंदा अधिक श्रावण असल्यामुळे दोन महिने मांसाहार करत नाहीत. श्रावणात श्री शंकराची आराधना-उपासना केली जाते. यामुळे धार्मिक दृष्टीकोनातून मांसाहार करत नाहीत. महाराष्ट्रातील अनेक शहरांत मात्र यंदा श्रावण महिन्यातही चिकनचे भाव कमी झालेले नाहीत. महाराष्ट्रात 15 सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना सुरू राहणार आहे, मात्र या वर्षी श्रावण काळातही तिथल्या … Read more

Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान मॅच फुकट कुठे पाहायला मिळेल ? वाचा…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक 2023 चा सुपर 4 सामना आता काही तासांत सुरू होणार आहे. या शानदार सामन्यासाठी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कारण या स्पर्धेतील दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्याकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या मोठ्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर एसीसीने … Read more

Indian Squad for World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा ! पहा खेळाडू आणि भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक

Indian Squad for World Cup 2023 :- आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होईल, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळवला जाईल. अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली. भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी विश्वचषक 2023 हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई येथे होणार आहे. भारतीय … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 च्या लोकसभेत पुण्यातून निवडणुक लढणार ?

Pune Politics : पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यासोबतच पुढल्या वर्षी महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुका राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये शासनाने सर्वसामान्य जनतेला खुश करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नुकताच 30 ऑगस्ट रोजी केंद्रातील मोदी सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील माता भगिनींना दिलासा देण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर … Read more

महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर ! जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचे संकटही

Maharashtra News :- ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे तापत आहे. खरीप हंगामातील पिकेच करपू लागलीत. त्यामुळे रब्बीचीही चिंता सतावू लागली आहे. पावसाअभावी ऑगस्ट कोरडा गेला. आता सप्टेंबरमध्ये तरी भरपूर पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. राज्यातल्या दहा जिह्यांतल्या 21 तालुक्यांमध्ये आजच्या तारखेपर्यंत 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यातल्या 297 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपासून वरुणराजा रुसला आहे. … Read more

Onion Subsidy : शिंदे फडणवीस सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी ! पाच महिने उलटूनही मिळेना राज्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदान

कांद्याचे दर मागील दोन वर्षे कमीच आहेत. हमीभावात खरेदीची सातत्याने मागणी केली जाते.सरकारने कांद्याला प्रतिक्विंटलला साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोनशे क्विंटलच्या मर्यादेत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार होते. तसेच फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार होते. ज्यांनी मुदतीत कांदा विक्री केली त्यांच्या अद्याप अनुदान मिळालेले नाही. यामुळे शेतकरी … Read more

Milk Buisness : दूध व्यवसाय संकटात ! पाऊस लांबल्याने तीव्र चारा टंचाई,पशुपालक शेतकरी अडचणीत

पाऊस लांबल्याने तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. पशुपालक शेतकरी अडचणीत आले आहेत. गतवर्षी साठवलेला सुका चारा संपत आला असून, आसपासच्या परिसरात चारा शोधण्यासाठी पशुपालक धडपडत असल्याचे दिसत आहे. मात्र चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकरी वर्ग शेताच्या मेहनती पूर्ण करून पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत. पावसाच्या जिवावर अवलंबून असणारे शेतकरी … Read more

Onion Export : कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क ! भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय

Onion Rates

नवी दिल्ली : टोमॅटोनंतर आता कांद्याचीही होत असलेली दरवाढ लक्षात घेता केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याची शनिवारी घोषणा केली. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू झाला असून ३१ डिसेंबरपर्यंत हे शुल्क कायम राहणार असल्याचे अधिसूचनेद्वारे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले. दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारकडून प्रथमच कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

किसान क्रेडिट कार्ड कसे बनवायचे ? काय आहे पात्रता ? कसा करायचा अर्ज ? जाणून घ्या सविस्तर माहिती

शेतीसाठी स्वस्त कर्ज हवे असेल तर सावकार सोडून बँकेत जा. देशातील प्रत्येक शेतकऱ्याकडे किसान क्रेडिट कार्ड (KCC) असावे, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. ते मिळवण्याची प्रक्रिया तर अगदी सोपी केली आहे, पण प्रक्रिया शुल्कही रद्द करण्यात आले आहे. एवढेच नाही तर याला पीएम किसान योजनेशीही जोडण्यात आले आहे. जेणेकरून KCC बनवणे सोपे होईल. या योजनेंतर्गत … Read more

MSRTC News : कोकणात एसटीच्या ३१०० बसेस धावणार ! जेष्ठ नागरिकांना १०० टक्के,महिलांना ५० टक्‍के तिकीट दरात सवलत

MSRTC News :- १९ सप्टेबर रोजी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र हा उत्सव दरवर्षी मोठ्या थाटात साजरी करण्यात येत असल्याने गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेसह एसटी महामंडळाकडून देखील जादा बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा १४ … Read more

शिंदे-फडणवीस सरकारची नवी घरकुल योजना ! मिळणार 1 लाख 20 हजाराचे अनुदान योजनेचे स्वरूप, पात्रता, निकष वाचा

Gharkul Yojana :- शिंदे-फडणवीस सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शिंदे सरकारने राज्यातील विविध घटकातील नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये समाजातील शोषित आणि वंचित घटकांना उभारी देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच राज्यातील एका विशिष्ट प्रवर्गातील नागरिकांसाठी एक नवीन घरकुल योजना देखील राज्य शासनाने … Read more

Maharashtra Government Job : 10 वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी ! पगार आहे तब्बल 50 हजार

Maharashtra Government Job : अलीकडे तरुणाईचा माईंड सेट चेंज झाला आहे. तरुणांना आता एकतर सरकारी नोकरी हवी आहे किंवा मग स्वतःचा व्यवसाय करावासा वाटत आहे. जर तुम्हीही असाच विचार करत असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाने काही रिक्त पदांसाठी … Read more

Dearness Allowance Breaking खुशखबर….! महागाई भत्ता वाढताच कर्मचाऱ्यांना मिळणार ‘हा’ मोठा लाभ, पगारात होणार घसघशीत वाढ

Government Employee News

सध्या देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्याना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. याआधी हा महागाई भत्ता 38 टक्के एवढा होता. मात्र मार्च महिन्यात केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. विशेष बाब अशी की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून आणखी तीन टक्के महागाई भत्ता वाढ दिली जाणार … Read more

Government Employee Retirement : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल होणार का ? सरकारने स्पष्टच सांगितलं…

Government Employee Retirement

Government Employee News : गेल्या काही वर्षांत राज्यातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोठा लढा उभारण्यात आला आहे. राज्य कर्मचारी जुनी पेन्शन योजनेप्रमाणेच यादेखील मागणीसाठी मोठे आक्रमक आहेत. राज्य शासनाने ही मागणी लवकरात लवकर मान्य करावी यासाठी राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि विविध … Read more