‘भारत बंद’ मध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांनी सामील होऊ नये !
अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या भारत बंद मध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांनी सामील होऊ नये असे आवाहन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे यांनी केले आहे. गेली दोन वर्षे कोरोनाने हैराण झालेल्या व्यापाऱ्यांना आत्ताशी कुठे पूर्ण वेळ दुकाने उघडी ठेवून व्यवसायाच्या माध्यमातून तोट्यात गेलेले व्यवसाय या सणासुदीच्या दिवसात मार्गी लागत असल्याचे … Read more