आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल – अनिल देशमुख
अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- राज्यातील महाआघाडीचे सरकार नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पडेल या विरोधकांनी उठवलेल्या वावड्या पाच वर्षाचा कार्यकाल पुर्ण करेल असा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या शहादा मधील पक्षीय मेळाव्या साठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नंदुरबार जिल्हा दौरा वर … Read more