Pm Kisan Update: शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेत 6 ऐवजी मिळतील 8 हजार? या कारणांमुळे घेतला जाऊ शकतो निर्णय

pm kisan update

Pm Kisan Update:- शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनांमध्ये जर आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेचा विचार केला तर 2019 मध्ये सुरू झालेली ही योजना सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी अशा योजनांपैकी एक योजना असून आतापर्यंत देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना एकूण 2.42 लाख कोटी रुपयांचे … Read more

६० टक्के वाळवंट आहे तरीही जगभरात भारी आहे इस्रायलची शेती, हवेत पीक घेतात, कॉम्पुटर देते शेताला पाणी, पहा त्यांची ‘ही’ नवी टेक्निक

Agricultural News

Agricultural News : इस्रायल व हमास यांमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. फक्त ९० लाख लोकसंख्या असलेला इस्रायल हा देश लष्करी तंत्रज्ञानाबरोबरच अनोख्या शेतीसाठी जगभर प्रसिद्ध होत आहे. या देशात विविध कृषी तंत्रज्ञान वापरले जात आहे. जगभरातील देश यांचे अनुकरण करत आहे. या नव्या टेक्निक ने त्यांचे अन्नधान्य उत्पादन वाढले आहे. सध्या भारतच … Read more

अमोल भाऊने तर कमालच केली! एका पायाने दिव्यांग असताना केळी लागवडीतून मिळवले लाखोत उत्पन्न, थेट दुबईला केळीची निर्यात

amol yadav

व्यक्तीला शारीरिक किंवा कौटुंबिक किंवा सामाजिक कितीही प्रकारच्या मर्यादा किंवा बंधने असली तरी व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी करण्याची अफाट जिद्द आणि उर्मी  असेल तर व्यक्ती कुठल्याही गोष्टींना न जुमानता यशाचे शिखर गाठतोच. जर आपण कौटुंबिक किंवा सामाजिक इत्यादी प्रकारच्या मर्यादांचा विचार केला तर यांच्यापेक्षा शारीरिक दृष्टिकोनातून जर काही अपंगत्व असले तर मात्र खूप मोठ्या प्रमाणाच्या समस्या … Read more

Ahmednagar News : निसर्गाचा कोप झाला ! तीव्र दुष्काळी परिस्थिती, एकही शेतकरी जिवंत राहणार नाही….

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी शेतकरी संकटात सापडलेला आहे. निसर्गाचा कोप झाला आहे. तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून, शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा भगवानराव दराडे यांनी दिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सुरू असलेल्या होऊन ‘जाऊ दे चर्चा’ या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मोहटा, करोडी, कारेगाव, चिंचपूर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चर्चा … Read more

शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मदत मिळवून देण्यासाठी शिवसेनेने पाठपुरावा करावा

Maharashtra News

Maharashtra News : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना आणली. खरीप हंगाम नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास अथवा तयार पिकाचे अतिवृष्टी अथवा इतर कारणांमुळे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे ऑनलाइन अथवा ऑफलाइन तक्रार करू शकतो. त्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसानभरपाई दिली जाईल, … Read more

केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय! देशात नोंदणीकृत असलेल्या ‘या’ चार कीटकनाशकांचा वापर, विक्रीवर बंदी, वाचा माहिती

ban on insecticide

जर आपण काही वर्षांचा विचार केला तर केंद्रीय कृषिमंत्रालयाकडून देशामध्ये काही नोंदणीकृत कीडनाशकांच्या वापरावर बंदी आणण्यास सुरुवात केली असून यामध्ये मानवाच्या आरोग्य तसेच पर्यावरणीय समस्या, मित्र कीटकांना होणारा धोका तसेच प्राणी व अन्य सजीव, माती तसेच पाण्याचे होणारे नुकसान या  दृष्टिकोनातून अशा कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर ही प्रक्रिया पाहिली तर … Read more

Farmer Success Story: युट्युबवरून माहिती घेत ओसाड जमिनीत फुलवली ‘या’ जातीच्या पेरूची बाग! मिळत आहे लाखोत उत्पन्न

farmer success story

Farmer Success Story:- आजकाल आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करतो. परंतु या सोशल मीडियाचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असते. सोशल मीडियामध्ये प्रामुख्याने फेसबुक किंवा इन्स्टा आणि youtube चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु युट्युबचा यामध्ये विचार केला तर अनेक प्रकारची माहिती आपल्याला अनेक चॅनेलच्या माध्यमातून घरबसल्या … Read more

Agricultural News : जनावरांच्या चाऱ्यासाठी हिरव्या मकाला मागणी वाढली !

Agricultural News

Agricultural News : दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी उत्तम पर्याय मूरघास वरदान ठरत आहे. एकदल पिकांच्या चाऱ्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे मका पिकापासून चांगल्या प्रतिचा मूरघास तयार होतो. अलिकडील काळात चारा अत्यंत महाग झाला आहे. ही समस्या लक्षात घेऊन मूरघास निर्मिती केली जात असल्याने हिरव्या मका पिकाला मागणी वाढली आहे. गायींची संख्या वाढत असल्याने चाऱ्याची … Read more

Agricultural News : आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीचा कायापालट ! बहरले कपाशी पीक…

Agricultural News

Agricultural News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील प्रयोगशील शेतकरी रविंद्र रायभान मडके यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून व वेगवेगळे प्रयोग करत योग्य नियोजन करून अतिशय कमी खर्चात घेतलेले कपाशी पीक सध्या चांगलेच बहरले आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने फिरवलेली पाठ, सर्वत्र दुष्काळाचे सावट त्यातच शेतीचा वाढलेला खर्च, आर्थिक अडचणीमुळे शेतकरी मेटाकुटीला व पूर्णवेळ शेतात राबूनही अपेक्षित … Read more

सांगलीच्या तरुण शेतकऱ्याने पिकवले पिवळे ड्रॅगन फ्रुट! मिळाला 38 हजाराचा दर अन मिळाले लाखात उत्पन्न, वाचा माहिती

farmer success story

महाराष्ट्रातील शेतकरी आता शेतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असून तंत्रज्ञानाची शेतीला जोड देऊन अनेक वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीचा प्रयोगाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन मिळवून आर्थिक प्रगती साधतांना दिसून येत आहेत.यामध्ये आता तरुण शेतकऱ्यांचा खूप मोठा सहभाग असून अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये त्यांचा हातखंडा व ते यामध्ये कायम पुढे असताना दिसून येत आहेत. या नवनवीन पीक पद्धतीमध्ये … Read more

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याने केली 3 एकरात नारळाची लागवड! लाखात होईल कमाई

success story

शेती म्हटले म्हणजे अनेक प्रकारच्या समस्या या शेतकऱ्यांपुढे आ वासून उभे राहतात. यामध्ये हवामानात सातत्याने होणारा बदल, अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टी, गारपीट, विविध प्रकारच्या फळबागांवर पडणाऱ्या विविध कीड व रोगांचा अति प्रादुर्भाव आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मजुरांची टंचाई या समस्या खूप प्रचंड स्वरूपात शेती क्षेत्राला आव्हान देणाऱ्या ठरत असून त्यांचा विपरीत परिणाम होताना दिसून येत … Read more

अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही,ऑनलाईन प्रक्रियेमुळे बळीराजाला मनस्ताप

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगाव-ने भागातील मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नसल्यामुळे शेतकरी शेवगाव तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून, ऑनलाईन प्रक्रियेचा शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे ई-केवायसी करूनही अनेकांच्या खात्यावर अतिवृष्टीची रक्कम आली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अतिवृष्टीच्या अनुदानाची यादी तयार करताना झालेल्या चुकांमुळे बळीराजा अनुदानापासून … Read more

Farmer Success Story: या शेतकऱ्याने केला धाडसी प्रयोग! ‘अशापद्धती’ने केली या रानभाजीची लागवड व घेतले लाखात उत्पन्न

farmer success story

Farmer Success Story:- प्रयोगशीलता हा जो काही गुण असतो हा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप फायद्याचा ठरतो व या गुणामुळेच अनेक नवनवीन पद्धती व तंत्रज्ञानाचा शोध लागत असतो. अगदी याच पद्धतीने जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर आता अनेक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग शेतीमध्ये निरंतर करत असतात. काही शेतकरी काही फळबागांचे किंवा पिकांचे वान विकसित करण्यामागे … Read more

आमदार निलेश लंके यांचा शब्द, शेतकऱ्यांचे उपोषण सुटले !

Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे कालव्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमवेत निळवंडे कृती समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत तात्काळ बैठक लावली जाईल, असे आश्वासन पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी दिल्यानंतर निळवंडे कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची … Read more

शेतकऱ्यांची चिंता मिटेना ! नवीन सोयाबीनला फक्त साडेचार हजारांचा भाव, ‘अशी’ आहे मार्केटची स्थिती

Agricultural News

Agricultural News : शेतकऱ्यांची आर्थिक जुळवाजुळवीची चिंता अजूनही मिटेना. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या धान्यास मिळणारा कमी बाजारभाव. आता नुकतेच नवे सोयाबीन मार्केटमध्ये दाखल झाले आहे. परंतु नव्या सोयाबीनला केवळ साडेचार हजारांचा भाव मिळात आहे. नवीन सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येताच, बाजारभाव गडगडतात हा पूर्वानुभव आहे. परंतु यंदा पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचा पेरा फार कमी झाला. त्यामुळे … Read more

ड्रोनने पिकांवर फवारणी करायची आहे का? किती लागेल त्यासाठी खर्च? वाचा ए टू झेड माहिती

sprey with drone

कृषी क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून यामध्ये अनेक प्रकारच्या यंत्रांचा वापर देखील केला जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत तर होतेच परंतु तंत्रज्ञानाच्या वापराने पिक उत्पादन वाढीला देखील हातभार लागत आहे. शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये अनेक अर्थाने आपल्याला व्यवस्थापन करावे लागते व … Read more

Tur Farming : यंदा तूर पिकाची उत्तम वाढ, शेंगा पोखरणारी अळी येण्याची शक्यता

Tur Farming

Tur Farming : गतवर्षी तूर पिकाची जोमदार व समाधानकारक वाढ झाली आहे. तुर पिकांमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे. पावसाचा मोठा खंड पडला होता. तथापी सात आणि आठ सप्टेंबर मध्ये पाऊस झाल्यानंतर तुर पिकाची जोमदार वाढ झाली आहे. तुरीमध्ये फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये शेंगा पोखरणारी अळी येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी चांगली काळजी घ्यावी, … Read more

Ahmednagar News : दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली ! पाणी संघर्षाला अखेर यश

Ahmednagar News

Ahmednagar News : भोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी सुरू केलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. भोजापूरच्या पाण्याचा विसर्ग तळेगावकडे मार्गस्थ झाला असून हे पाणी काल गुरुवारी तालुक्यातील पिंपळे गावापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून शेवटच्या गावापर्यंत पाणी मिळेपर्यंत … Read more