Agriculture News : खतांचे दर वाढले ! आणि शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले

Agriculture News

Agriculture News : देशातील अग्रगण्य रासायनिक खत तयार करणाऱ्या कंपन्यांनी भरमसाठ दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट पार कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच विविध संकटांनी पिचून निघालेल्या बळीराजासाठी ही दरवाढ चिंतेचा विषय ठरला आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर, नैसर्गिक आपत्ती, रोगराई अशा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतातील हातातोंडाशी आलेला घास हिरावून … Read more

Kanda Anudan : विनियोजन विधेयकानंतर मिळणार कांदा अनुदान

Kanda Anudan

Kanda Anudan : विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विनियोजन विधेयक मंजूर करण्यात येऊन शेतकऱ्यांना देण्यात येणारे कांद्याचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी आ. नीलेश लंके यांना गुरुवारी दिली. नगर दक्षिण मतदारसंघात मोठया प्रमाणावर जिरायती शेती असून, अनेक शेतकऱ्यांचे कांदा हेच … Read more

Kanda Anudan : १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांवर कांद्याचे अनुदान

Kanda Anudan

Kanda Anudan : दरातील घसरण व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयाने घेतला होता. त्यानुसार हे अनुदान १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी विधान परिषद सभागृहात दिली. राज्यातील कांदा उत्पादकांना अनुदान देण्यासंदर्भात सदस्य … Read more

PM Kisan 14th Installment : पीएम किसान लाभार्थ्यांनो इकडे द्या लक्ष! या नियमाचे पालन न केल्यास अडकू शकतात १४व्या हफ्त्याचे पैसे

PM Kisan 14th Installment

PM Kisan 14th Installment : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. तसेच या योजनेनमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील होत आहे. केंद्र सरकारकडून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये आर्थिक मदत दिली … Read more

एक रुपयात पीक विमा काढण्याचे आव्हान ! कृषी अधिकारी म्हणाले…

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा सोयाबीन पेरा १७५ टक्केच्या पुढे गेला आहे. मात्र, पावसाअभावी भात लावण्या १५ टक्केच्यापुढेही सरकल्या नाहीत. त्यामुळे एक रुपयात पीक विमा योजनेत तालुक्यातून कमी प्रतिसाद आहे. तसेच बहुतेक ठिकाणी मोबाइल रेंज मिळत नाही. पावसाळ्यात काही भागात विद्युत पुरवठा खंडित होतो, या अडचणींवर मात करत मोबाइल रेंज मिळेल त्या ठिकाणी जाऊन वा जवळच्या … Read more

Farming News : बळीराजाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट

Farming News

Farming News : गेल्या दोन वर्षांत भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी संत्रा, मोसंबी व डाळिंबाच्या फळबागा उभारल्या. एवढेच नाही तर काही उत्साही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर सफरचंदाच्यादेखील बागा उभारल्या आहेत. वर्षभर पाणी टिकून रहावे, यासाठी शेतकऱ्यांनी शेततळेसुध्दा तयार केली आहेत; परंतु यावर्षी जुलै महिना अर्धा संपला तरी पाथर्डी तालुक्यातील करंजी, तिसगाव, चिचोंडी, शिराळ, मिरी, कोलहार, या भागात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नाद करायचा नाय ! २५ गुंठ्यात पिवळं सोनं पिकवत लाखो रुपयांची कमाई

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकरी दिवसेंदिवस ऊस उत्पादनापासून दूर चालल्याचे चित्र अधोरेखीत झाले आहे. सोनई जवळील वंजारवाडी येथील रमेश डोळे या पदवीधर तरुण शेतकऱ्याने 25 गुंठे शेतात पिवळं सोनं अर्थात झेंडू फूल उत्पादनातून साडेतीन लाख रुपये कमविले आहेत. गेल्या वर्षी टोमॅटोच्या शेतीने नुकसान झाले, तरी त्यातून खचुन न जाता डोळे यांनी फुल … Read more

Agriculture Business Idea : शेतकरी वेलची लागवड करून लाखोंची कमाई करू शकतात, येथे जाणून घ्या कसे?

Agriculture Business Idea

Agriculture Business Idea :- भारतात केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये वेलचीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तर वेलची बाजारात 1100 ते 2000 रुपये किलो दराने विकली जाते. अशा परिस्थितीत वेलचीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. वेलची हा असाच एक मसाला आहे जो विविध पाककृतींमध्ये वापरला जातो. हा मसाला प्रामुख्याने अन्न, मिठाई आणि … Read more

Tomato Farmer Success Story : पुण्यातील शेतकरी 30 दिवसात टोमॅटो विकून बनला करोडपती ! वाचा

Tomato Farmer Success Story: A farmer in Pune became a millionaire by selling tomatoes in 30 days! Read on

Tomato Farmer Success Story : टोमॅटोच्या नवीन कथा येत आहेत. यामध्ये सर्वात धक्कादायक आहे ते टोमॅटोपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न. जो टोमॅटो काही दिवसांपूर्वी लोक रस्त्यावर फेकून देत होते, त्याच्यापासून अंतर राखत होते, आज तोच टोमॅटो करोडपती बनवत आहे. लॉटरीद्वारे करोडपती झालेल्या व्यक्तीबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पण आज आम्ही महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याची यशोगाथा सांगणार आहोत. या शेतकऱ्याने … Read more

Tomato Price : टोमॅटोच्या किमतीत ऐतिहासिक झेप, प्रत्येक क्रेटमागे ३००० रुपयांपर्यंत वाढ

Tomato Price :- टोमॅटोच्या किमतीत झालेल्या ऐतिहासिक उडीमुळे जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड नफा कमवत आहेत आणि ते खूप आनंदी आहेत. प्रतीक्षेनंतर, त्यांना टोमॅटोच्या प्रत्येक क्रेटसाठी 3000 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे, जो पूर्वी 150-200 रुपये प्रति क्रेट होता. देशातील विविध मंडईंमध्ये टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दुसरीकडे जवळपास दोन दशकांनंतर चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये … Read more

Farming News : सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, मूग, मका पिकांची पेरणी झाली पण आता शेतकरी…

Farming News

Farming News :  श्रीगोंदा तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली असताना तालुक्यातील काही भागात मृग तसेच आर्द्रा नक्षत्रात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. मात्र, पेरणी योग्य पाऊस नसताना पाऊस होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी ८८४५ हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, मूग, मका, या सारख्या पिकांची पेरणी केली असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी पावसाच्या … Read more

Agriculture News : उशीरा पडलेल्या पावसामुळे शेतीचे अर्थकारण बिघडले, शेतकऱ्यांना वाटतीय ही भीती

Agriculture News

Agriculture News : जेमतेम झालेल्या पावसावर खरीप हंगामातील पेरणी झाली असली तरी ग्रामीण भागात अजून मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकरी वर्गावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत. बहुतेक ठिकाणी केलेली पेरणी वाया जावून दुबार पेरणीच्या संकटाच्या चिंतेचे मळभ शेतकरी वर्गात दिसून येत आहे. तब्बल महिन्याभरच्या अंतराने उशीरा , आलेला मान्सूनच्या आगमनाने शेतकरी वर्ग काहीसा सुखावला गेला. … Read more

Agriculture News : शेतकऱ्याने जगायचं तरी कसे ? एकरी ६० हजार रुपये खर्च केलेल्या पिकातून काहीच नाही मिळाले…

Agriculture News

Agriculture News : सध्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घेणं अवघड होत चालले आहे. कुठे पाऊस तर कुठे कडक उन पडत आहे. त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे चांगला बाजार भाव असून देखील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. शेतकरी रामदास थोरात यांनी आपल्या घरा शेजारील एक एकरमध्ये फ्लॉवर या तरकारी पिकाची लागवड केली … Read more

Agriculture News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा,दुबार पेरणीचे संकट

Agriculture News

Agriculture News : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात जूनच्या अखेरीस झालेल्या अत्यल्प पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसह पेरण्या केल्या, परंतु जुलै महिना अर्धा सरला तरी अजून दमदार पाऊस झालेला नाही. पावसाअभावी दोन पानांवर उगवून आलेली कपाशी सध्या वाऱ्यामुळे भिरभिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतातुर नजरा पुन्हा एकदा आभाळाकडे आस लावून पावसाची वाट बघत आहेत. शेवगाव … Read more

Ahmednagar News : पावसाअभावी शेतकरी अन् दरवाढीने सर्वसामान्य हतबल

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar News : आजही अनेक भागात समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असुन पेरणा खोळंबल्या आहेत. पावसाअभावी सध्या शेतकरी हतबल झाला आहे. बदलत्या हवामानाचा शेतीव्यवसायाला सवसंधिक फटका बसत आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी भाजीपाल्याची लागवड केल्याने त्यांना या संकटात काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र आता त्यांच्याकडील देखील भाजीपाला संपला आहे. … Read more

Top 5 Tractors in India : हे आहेत भारतातील सगळ्यात भारी पाच ट्रॅक्टर ! जे सर्वाधिक शेतकरयांनी विकत घेतलेत पहा लिस्ट

Best 5 tractor for agriculture: भारतात शेतकऱ्यांसाठी विविध रेंज मध्ये अनेक ट्रॅक्टर उपलब्ध आहेत, परंतु शेतकऱ्यांचा सर्वाधिक विश्वास काही ट्रॅक्टरवर असतो. महिंद्रा व्यतिरिक्त स्वराज, न्यू हॉलंड, मॅसी, पॉवरट्रॅक ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी सर्वाधिक खरेदी केले आहेत. त्यांच्याकडे अनेक मॉडेल्स देखील आहेत परंतु सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये 40HP इंजिन, मजबूत ब्रेक, 12 फॉरवर्ड गीअर्स आणि 50 लिटर इंधन … Read more

हवामानाचा शेतीव्यवसायाला सर्वाधिक फटका ! टोमॅटोचे भाव वाढले, मात्र कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Agricultural News

Agricultural News :  बदलत्या हवामानाचा शेतीव्यवसायाला सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे अनेक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. यापूर्वी टोमॅटोचा भाव उतरल्याने ते रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. पण आता टोमॅटोचा भाव ऐकून अनेकांचे चेहरे लाले लाल होत आहेत. सध्या बाजारात भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढलेले आहेत तर दुसरीकडे कांद्याच्या दरात मात्र धरसोड होत आहे. त्यामुळे शेतकरी … Read more

Agriculture News : विखे पाटील यांनी मंत्री झाल्यानंतर शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले ! आता शेतकऱ्यांची मागणी गाव तिथे…

Agriculture News

Agriculture News : सतत बदलते हवामान, त्यामुळे वेळी अवेळी पडणारा पाऊस कधी पिकांना बुस्टर ढोस देतो, तर कधी पिकांची नासाडी करून वाताहत करतो. याची शेतकऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागते. त्यात अनेक गावे मिळून एक पर्जन्यमापक यंत्र आहे. अतिवृष्टीने नुकसान होऊनही केवळ मंडळातील पर्जन्यमापक तंत्रावर या पावसाची नोंद होत नाही, परिणामी शासनाच्या आर्थिक मदतीला मुकावे लागते. … Read more