जामीन मिळाल्यानंतर बाळासाहेब नाहाटा म्हणाले…
अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- कोरोना काळात प्रभावी काम केल्याने व तालुक्यातील अधिकारी व निष्क्रीय काही पुढारी यांना उघडे पाडल्यामुळे तसेच पालकमंत्री यांच्या आढावा बैठकीत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवल्याने माझ्या विरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचले गेले. माझ्या सामाजिक व राजकीय जीवनात अशी अनेक षडयंत्रे रचली गेली. मात्र मी पुरून उरणार असल्याचे श्रीगोंदे बाजार समितीचे … Read more