PM Fasal Bima Yojana : पावसामुळे शेतीचे नुकसान झाले? काळजी करू नका, सरकार देणार नुकसान भरपाई; असा करा ऑनलाइन अर्ज
PM Fasal Bima Yojana : देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारकडून पीएम किसान योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका पाहायला मिळत आहे. रब्बी पिकांच्या काढणीवेळी आलेल्या पावसामुळे … Read more