फक्त 25 रुपयांत जंगल, पक्षी आणि समुद्राचं सौंदर्य अनुभवत करा ‘नेचर ट्रेल’; मुंबईतील पहिला ‘फॉरेस्ट वॉकवे’ पर्यटकांसाठी सुरू

Mumbai Nature Trail | मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात निसर्गाचा अनुभव घेणं म्हणजे एक आव्हानच वाटतं. ट्राफिक, गर्दी आणि धावपळीच्या जीवनशैलीत श्वास घेण्यासारखी शांत जागा शोधणं कठीण असतं. मात्र आता मुंबईकरांसाठी अशीच एक हरित संधी उपलब्ध झाली आहे. मलबार हिलवरील एलिवेटेड नेचर ट्रेल म्हणजेच फॉरेस्ट वॉकवे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. ही महाराष्ट्रातील पहिली अशा प्रकारची ट्रेल … Read more

महाराष्ट्रातील ह्या नागरिकांना पाच ब्रासपर्यंत मोफत वाळू मिळणार ! राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

राज्यातील गरजू नागरिकांसाठी व खास करून विविध सरकारी गृहनिर्माण योजनांतील लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन वाळू-रेती धोरण २०२५ अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासह वाळू उत्खनन आणि विक्री प्रक्रियेत मोठे बदल करत लिलाव पद्धतीला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

आरक्षणाचा गोंधळ ते परीक्षातील तांत्रिक अडचणी …; MPSC परीक्षांमध्ये तुफान गोंधळ, याला अखेर जबाबदार कोण?

MPSC Exam Crisis | राज्यातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांवर सध्या मोठे वादंग सुरू आहेत. मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम SEBC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या अर्ज प्रक्रियेवर झाला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी अपात्र ठरले असून, मुख्य परीक्षा झाल्यानंतर निकाल जाहीर होताच न्यायालयात गटांमध्ये लढाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्याचा … Read more

उन्हाळ्याच्या सुट्ट्यात थंड हवेच्या ठिकाणी पुणेकरांची उड्डाणे, देश-परदेशातील ठिकाणी वाढले दौरे

पुणे- पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्यांची सुरुवात होताच पुणेकर पर्यटनासाठी विविध ठिकाणी गर्दी करत आहेत. विशेषतः थंड हवेच्या ठिकाणे, समुद्रकिनारे, आणि निसर्गरम्य स्थळे यांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे एसटी, रेल्वे आणि विमानसेवा पूर्ण क्षमतेने भरलेल्या आहेत. परदेशात वाढले आकर्षण पुणेकर आता केवळ देशांतर्गतच नाही तर परदेशातील विविध ठिकाणीही मोठ्या प्रमाणात … Read more

“सावधान! तुमच्याकडे पाळीव कुत्रा आहे का? कुत्रा चावला तर दाखल होऊ शकतो गुन्हा !

नागपूर- नागपूरमधील एका घटनेने पाळीव प्राणी मालकांच्या जबाबदाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उभे केले आहेत. एका डॉक्टरकडील गोल्डन रॉटव्हिलर प्रजातीच्या कुत्र्याने शेजाऱ्यावर हल्ला करत त्यांना चावा घेतल्याने हा प्रकार चांगलाच गाजत आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही त्या कुत्र्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेचा तपशील २ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता अनिल चौधरी (६५) हे आपल्या … Read more

मुख्यमंत्र्याच्या ड्रीम प्रोजेक्टला बीडमध्ये जोरदार विरोध, एक इंचही जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

बीड- राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) सध्या चर्चेत असला तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे तो अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. “एक इंचही जमीन देणार नाही!” असा निर्धार करत त्यांनी अधिकाऱ्यांना मोजणी अर्धवट सोडून परत जावे लागले. … Read more

हिंदू नववर्षातील पहिला प्रदोष व्रत नेमका कधी?, जाणून घ्या व्रताची तारीख आणि शुभ मुहूर्त  

Guru Pradosh Vrat 2025 | हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र  असा प्रदोष व्रत हा उपवास दर महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळला जातो. या व्रताला विशेषत: भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी केले जाते. 2025 मध्ये हिंदू नववर्षातील पहिला शुक्ल पक्षातील त्रयोदशी 10 एप्रिल रोजी येत आहे, त्यामुळे या दिवशी प्रदोष व्रत पाळले जाईल. यावर्षी त्रयोदशी … Read more

महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘हे’ गीत गावे लागणार…

Maharashtra State Song | राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सक्तीने वाजवले जाईल, असा स्पष्ट आदेश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. या निर्णयामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत अभिमान जागवणे आणि एकात्मतेची भावना दृढ करणे हा आहे. राज्य सरकारने या गीताच्या अनिवार्यतेसंदर्भात आधीही सूचना दिल्या होत्या, मात्र आता त्याची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे … Read more

शरद पवारांचा एक शब्द आणि भाऊसाहेब खिलारेंनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिली सहा एकर जागा! नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे वाचा सविस्तर

पुणे- पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या एका वादग्रस्त घटनेमुळे चर्चेत आहे. तनिषा भिसे यांच्या निधनानंतर हे रुग्णालय केंद्रस्थानी आलं आहे. त्यांच्या कुटुंबाकडून १० लाखांची अनामत रक्कम मागितल्यामुळे उपचारास विलंब झाला, अशी माहिती समोर आली. याच पार्श्वभूमीवर या रुग्णालयाला मिळालेली सहा एकर जागा नेमकी कशी मिळाली, याविषयी चित्रसेन खिलारे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. खिलारे यांच्या … Read more

शाळेतील पोरांना मिळणार थंड पेय!, मात्र पैसे कोण देणार? मुख्यध्यापकांना पडली चिंता

उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना महसूल मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केल्या आहेत. या सूचनांमध्ये वर्गखोल्या थंड ठेवण्यापासून ते मुलांना ताक, सरबत किंवा ओआरएस देण्याचा समावेश आहे. तसेच, शाळेच्या वेळा सकाळच्या सत्रात बदलण्याचा आणि दुपारी खेळाचे तास रद्द करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अंमलबजावणीच्या सूचना या सूचनांचे शिक्षकांनी स्वागत केले असले, … Read more

Aurangzebs Tomb | खुलताबादमधील औरंगजेबाची कबर नेमकी कुणाच्या मालकीची?, वक्फ बोर्डाचा धक्कादायक दावा

Aurangzebs Tomb | छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. मुघल बादशहा औरंगजेबाच्या कबरीबाबत सध्या महाराष्ट्रात मोठा वाद सुरू असून, काही गट ती कबर हटवण्याची मागणी करत आहेत. छावा चित्रपटानंतर औरंगजेबविरोधातील भावना अधिक तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगजेबाची कबर नेमकी कुणाच्या मालकीची आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता मात्र वक्फ … Read more

पक्षी नेहमी V आकारातच का उडतात?, काय आहे यामागील रहस्य?; घ्या जाणून

Birds Fly in a V Formation | जगभरात सुमारे 9,000 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती असून, यापैकी 1,000 हून अधिक फक्त भारतात आढळतात. हे पक्षी विशेषतः स्थलांतर करताना किंवा लांबच्या प्रवासासाठी एकत्र उडतात. त्यांचं हे V आकारातील उड्डाण म्हणजे सहकार्य, शिस्त आणि ऊर्जा वाचवण्याचं उत्तम उदाहरण आहे. हवा कापून चालतं पक्षांचं टीमवर्क पक्षांचे V आकारात उडण्यामागचं … Read more

“लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण, पण…”; कृषीमंत्री कोकाटेंचं मोठं वक्तव्य

Ladki Bahin Scheme | राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून तिच्यावरून राजकारण तापायला लागलं असतानाच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार दौऱ्यात मोठं विधान केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आहे, मात्र यामुळे इतर योजना बंद होतील असं अजिबात नाही. काय म्हणाले कोकाटे? नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे … Read more

मुंबईकरांनो सावधान!’या’ तारखेपासून पाणीटंचाई वाढणार, कारण…

Mumbai Water Crisis |मुंबईकरांसाठी पाण्याचा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे. आधीच धरणांमधील पाणीसाठा 33% वर येऊन ठेपल्यामुळे पाणीटंचाई भासत असताना आता वॉटर टँकर सेवा देखील बंद होणार आहे.यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हं आहेत. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने जाहीर केले की 10 एप्रिलपासून वॉटर टँकर सेवा पूर्णतः बंद करण्यात येईल. टँकर सेवा बंद होणार- … Read more

केंद्रीय विद्यालयात मोफत शिक्षणाची संधी, जाणून घ्या अटी व निवड प्रक्रिया!

KV Schools | केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) देशातील नामांकित सरकारी शाळांपैकी एक असून देशात सध्या 1,256 केंद्रीय विद्यालये कार्यरत आहेत. या शाळांमध्ये सुमारे 13,53,129 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि 56,810 कर्मचारी कार्यरत आहेत. शिक्षणाचा दर्जा आणि शिस्तबद्ध व्यवस्था यामुळे या शाळांची लोकप्रियता प्रचंड आहे. दरवर्षी हजारो पालक आपल्या पाल्याला येथे प्रवेश मिळावा म्हणून अर्ज करतात. … Read more

रेल्वे प्रवासात मोबाईल हरवला?, टेंशन घेऊ नका; ‘या’ अ‍ॅपवर तक्रार नोंदवून मिळवा त्वरित मदत

Rail Madad App | रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल हरवणे किंवा चोरीला जाणे ही एक सामान्य पण गंभीर समस्या आहे. देशभरात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असताना अशा घटनांचा वेगही वाढतो आहे. पण आता अशा परिस्थितीत प्रवाशांना मदत करण्यासाठी भारतीय रेल्वेने आणि Department of Telecommunications (DoT) ने एकत्र येऊन एक अत्यंत उपयुक्त प्रणाली विकसित केली आहे … Read more

काश्मीर ते कन्याकुमारी, आता प्रवाशांना चाखता येणार स्थानिक चव; रेल्वेमधला नवीन मेन्यू चर्चेत

Indian  Railways | भारतीय रेल्वेने आता प्रवाशांच्या खाद्यपदार्थांच्या अनुभवात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशभरात रेल्वे प्रवास करताना स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी रेल्वे विभाग एक अभिनव पाऊल उचलत आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी प्रवाशांच्या जेवणाच्या अनुभवात सकारात्मक बदल होणार आहे. रेल्वे मंत्रालयाचे मोठे पाऊल- भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी … Read more

हजपूर्वी सौदीचा धक्कादायक निर्णय, भारत-पाकसह 14 देशांना व्हिसा बंदी; हजारो भाविकांचे नियोजन धुळीस

Saudi Arabia Bans Visas | सौदी अरेबियाने हज यात्रा सुरू होण्यापूर्वी एक धक्कादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत, पाकिस्तानसह 14 देशांमधील नागरिकांच्या व्हिसावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी केवळ व्यवसाय व कुटुंब व्हिसापुरती मर्यादित नसून उमराह व्हिसावरही लागू होणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण मुस्लिम जगतात चिंता आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. या … Read more