अहमदनगर – पुणे महामार्गावरील टोलनाका बंद !

Maharashtra News

Maharashtra News : महामार्गांवरील टोलनाक्यावर प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे कार्यकर्त्यांनी सोमवार, दि. २१ रोजी नगर-पुणे महामार्गावरील म्हसणे फाटा टोलनाका बंद पाडला. या वेळी टोलनाका व्यवस्थापनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी मनसेच्या शिष्टमंडळाने व्यवस्थापनाची भेट घेऊन महामार्गावरील असुविधांबाबत जाब विचारून … Read more

शासकीय सेवेतून मराठा समाज हद्दपार करण्याचा डाव !

Maharashtra News

Maharashtra News : शासनाने विविध शासकीय विभागांत मेगा भरती चालू केली असून, या मेगा भरतीबाबत मराठा समाजाला शंका आहे. राज्य सरकार मराठा समाजातील तरुणांना न्याय देणार आहे की नाही ? आरक्षणावर भूमिका घेणार आहेत की नाही, असा प्रश्न स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे यांनी प्रसिध्दीपत्रकात उपस्थित केला आहे. पत्रकात म्हटले आहे की, शासन सेवेत … Read more

केंद्राचा निर्णय कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दोन लाख मेट्रीक टन कांदा प्रति क्विटल २४१० रूपये दराने खरेदी करण्याच्या घेतलेल्या भूमिकेचे आणि नगर जिल्ह्यात कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याच्या निर्णयाचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर आपली माध्यमांशी बोलताना प्रतिक्रीया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी सरकारविषयी प्रचंड रोष !

Onion Maharashtra

Onion News : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातीवर ४०% अधिकची शुल्क वाढ केली व परिणामी कांदा निर्यात बंद झाल्याने कांद्याचे भाव अचानक प्रति किलो १० ते १२ रुपये घटले व त्यामुळे शेतकऱ्यांना या व्यापारी सरकारविषयी प्रचंड रोष निर्माण झाला. केंद्र सरकारच्या निषेधार्थ जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे गळ्यात कांद्याच्या माळा घालून निषेध … Read more

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर

Maharashtra News

Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर व नाशिक जिल्ह्याची जबाबदारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदारांची विविध जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यात माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे महत्वाच्या म्हणजे नगर व नाशिक या … Read more

राज्यभरात कांद्याच्या दरात मोठी घसरण ! बाजार समितीच्या कार्यालयात कांदे फेकून आंदोलन

Maharashtra News

Maharashtra News : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने सोलापूरसह राज्यभरात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रतिक्विंटलमागे २०० रुपयांनी दर घसरले. याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात कांदे फेकून आंदोलन केले. मंगळवार, २२ ऑगस्ट २०२३ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व … Read more

केंद्र सरकार म्हणजे जखम डोक्याला आणि मलम पायाला !

Maharashtra News

Maharashtra News : एकट्या नाशिक जिल्ह्यात दररोज १ लाख क्विंटल कांद्याची आवक होत आहे. केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार, म्हणजे केवळ २० दिवसांची आवक खरेदी करणार आहे. त्यानंतर येणाऱ्या कांद्याचे काय ? खरेदीसाठी ही मर्यादा का ? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारचे हे धोरण म्हणजे ‘जखम … Read more

बाजारात कांदा महाग होतो तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी असे का करतात ?

Maharashtra News

Maharashtra News : बाजारात कांदा महाग होतो तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेत निषेध नोंदवत सभात्याग करतात. विरोधकांची ही भूमिका दुटप्पी आहे, अशा शब्दांत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू करावेत, याकरिता आपण त्यांच्याशी चर्चा करणार असून याबाबत केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे डॉ. … Read more

त्यांना जे जमले नाही, ते आमच्या सरकारने केले – मुख्यमंत्री

Maharashtra News

Maharashtra News : केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वांनी स्वागत करायला हवे. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांना जे जमले नाही, ते आमच्या सरकारने केले आहे. त्यामुळे त्यांनी राजकारण करू नये. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंगळवारी निशाणा … Read more

शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घ्यावे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – धनंजय मुंडे

Onion News

Onion News : केंद्र सरकार भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ मर्यादित (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ मर्यादित (एनसीसीएफ) मार्फत राज्यातील दोन लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी सुरू झाली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना दिली. केंद्रीय वाणिज्य … Read more

कांदाविक्री बंदला एपीएमसी व्यापाऱ्यांचा पाठिंबा

India News

Maharashtra News : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच बाजार समित्यांमधून निर्यात शुल्क वाढीचा निषेध व्यक्त केला जात आहे. नाशिक येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी देखील पाठिंबा देणार असून … Read more

Pune Crime News : किशोरवयीन मुलावर महिलेचा अत्याचार

Pune Crime News

Pune Crime News : किशोरवयीन मुलावर एका महिलेने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा व त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पुण्यातील कोंढवा परिसरात उघडकीस आला. यासंदर्भात चौकशीसाठी या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. या किशोरवयीन मुलाने यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. संशयित आरोपी असलेली महिला या मुलाच्या घराशेजारी राहायला आहे. … Read more

Thane News : अतिक्रमण ठरलेली ‘ही’ घरे नियमित करणार

vikhe

Thane News : शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतची केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाण्यातील कातकरी कुटुंबांना दिलासा मिळणार असून, कातकरी समाजाच्या हितासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात गावठाण जमिनीवरील कातकरी समाजाच्या घरठाणाबाबतची १ हजार ४३३ अतिक्रमणे, शासकीय जमिनीवरील ४७२ अतिक्रमणे … Read more

Onion Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे ठरले, आजपासून लिलाव बंद !

Onion Market

Onion Market :  टोमॅटोनंतर कांद्याचीही होत असलेली दरवाढ लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या निषेधार्थ नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलावात सोमवारी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजार समितीचे लिलावदेखील अघोषित बंद राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील … Read more

पावसाने हलकाणी दिल्याने आगाऊ पिक विमा भरपाई द्या

Agricultural News

Agricultural News : तालुक्यातील सर्वच मंडलात मागील २५ दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे त्याचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. उत्पादनात मोठी घट होणार असल्यामुळे परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आगाऊ पिकविमा भरपाई द्यावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात आ. … Read more

मुंबईकरांनो सावधान ! समुद्र किनारी आलेत दोन घातक मासे, समुद्रकिनारी काय काळजी घ्याल वाचा

Maharashtra News : ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीचा बावर अधिक दिसून येत असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने एका पत्रान्वये नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी जुहू चौपाटी येथे भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेला नागरिकांना “जेलीफिशने देश’ केल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती मत्स्यव्यवसाय विभागाने महानगरपालिकेला … Read more

MMRDA News : मोनोरल मार्गिकेवर गर्डरची उभारणी यशस्वी

MMRDA News

MMRDA News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून डी. एन. नगर ते मानखुर्द मंडाळे या मेट्रो २ ब मार्गिकेचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. शनिवारी मध्यरात्री चेंबूर नाक्यावरील मोनोरेलच्या मार्गिकेवरील मेट्रो २ ब ची गर्डर उभारणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले. या कामकाजामुळे अत्यंत वर्दळीच्या ठिकाणच्या कामकाजाचा आणखी एक मैलाचा दगड एमएमआरडीएने … Read more

MSRTC News : वाहक जाणार संपावर ! प्रवाशांना होणार त्रास

MSRTC News

MSRTC News : पगारवाढीबरोबरच इतर मागण्यांसाठी ठाणे परिवहन सेवेच्या धर्मवीर आनंद दिघे आगारात कार्यरत असलेले कंत्राटी पुरुष व महिला वाहक हे येत्या २१ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे या संपाचा फटका ठाणेकर परिवहनच्या प्रवाशांना सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार पुकारले होते, त्याच धर्तीवर … Read more