नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवला

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार घातला आहे. यामुळे उभ्या पिकात पाणीच पाणी झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याच पार्शवभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौर्यावर होते. पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडविला. पंचनामे, पाहणी करू नये, … Read more

‘त्या’ आदिवासी तरुणाच्या समस्यां ऐकण्यासाठी राज्यपालांनी दिला वेळ

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  आपल्या समस्यांचा पाढा प्रशासनासमोर मांडून देखील समस्या सुटत नसल्याचा प्रकार अनेकांबाबतीत घडला असेल. मात्र अशाच एका तरुणाने त्याच्या समस्यांसाठी थेट राज्यपालांनाच साकडे घातले आहे. तर महामहिम याची देखील या तरुणाला सोमवार दि. 26 ऑक्टोबर रोजी वेळ दिली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील मासेमारी करणारा आदिवासी तरुण जालिंदर मोरे … Read more

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच कौटुंबिक छळाच्या घटना देखील कोरोनाच्या काळात वाढताना दिसत आहे. यातच नेवासा तालुक्यात एका विवाहितेला सासरच्या मंडळींकडून छळ केल्याची घटना घडली आहे. घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये असे म्हणत विवाहितेला मारहाण करण्याची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. याबाबत विवाहितेने नेवासा पोलीस … Read more

मुलाने स्वतःच्या घरावर मारला लाखोंचा डल्ला… या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  आपल्याच राहत्या घराचे कुलूप तोडून मुलाने घरातून लाखो रुपयांचे सोनेलंपास केल्याची घटना नुकतीच जिल्ह्यातील संगमनेर शहरात घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सौ. मंगल संजय डमरे त्यांच्यावर नाशिक येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या सोबत आपणही हॉस्पिटलमध्ये असतांना … Read more

पालकमंत्री म्हणतात शेतकऱ्यांचे तोंड गोड करू

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करीत अहोत पंचनामे करुन शेतकऱ्यांचे तोंड गोड कसे करता येईल याची काळजी आम्ही घेवु. या भागातल्या उसतोडणी कामगारांना तोडणीचा दर सत्तावीस टक्यांनी वाढवुन देण्याचा आग्रह आम्ही शरद पवारांकडे धरला आहे व तो मान्य केला जाईल. शेतक-यांनी धीर सोडु नये असे … Read more

गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा तस्करीचे प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे. वाढत्या घटनांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक कारवाई करत आहे. यातच नगर शहरातील हल्लीच घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शहरामध्ये विक्री होत असलेल्या गुटख्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करणाऱ्या तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आपल्या व्यथा

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात उभ्या पिकांना जीवदान तर देता आले नाहीच; दुसरीकडे काढून ठेवलेली पिकेही हातची गेली आहेत. संगमनेर तालुक्याच्या पठारभागात अतिवृष्टीने लाल कांद्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेले तालुका कृषी अधिकारी प्रशांत … Read more

आक्षेपार्ह मेसेजवरून दोन गट एकमेकांस भिडले; या शहरात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हाट्स अ‍ॅपवर आक्षेपार्ह मेसेज पाठवून समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी संगमनेर शहरात दोन गट एकमेकांस भिडले. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना बेदम चोपले. यावेळी जमा झालेल्या कार्यकर्त्यांचा रागाचा पारा एवढा चढला होता कि, यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांची खुमखुमी मिटवण्यासाठी प्राणघातक शस्त्रांचा वापर केला. यावेळी शहर … Read more

गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही वर्षांत नगरची चर्चा काही ना काही कारणांमुळे राज्यभर होते आहे. त्यात बहुतांश वेळी गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांचा समावेश आहे. यामध्येच जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती पोलिसांसाठी त्रासदायक ठरत आहे. गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे स्वतःजवळ बाळगल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी संगमनेर खुर्द परिसरात रायतेवाडी फाट्यावर दोघांना बुधवारी (दि. 21) … Read more

आरपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने अतिवृष्टीने शेतकर्‍यांची खराब झालेली पिके आणून सरकारचे वेधले लक्ष

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना तातडीने मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तर अतिवृष्टीने शेतकर्‍यांची खराब झालेली पिके आणून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, अशोक केदारे, विनोद … Read more

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने नगररचनाकार चारठाणकर यांच्या निलंबनाची मागणी

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- महापालिकेतील नगर रचनाकार आर. एल. चारठाणकर यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन त्यांना निलंबित करण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. महिला ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील, भिंगार समन्वयक रोहिणी वाघीरे, विद्यार्थी समन्वयक मनिषा … Read more

सहा महिन्यापुर्वी झालेल्या रस्त्याची दुरावस्था अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागास टाळे ठोकण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  नगर तालुक्यातील वाकोडी फाटा ते बाबुर्डी घुमट गावा पर्यंतचा (बायपास) रस्त्याचे सहा महिन्यापुर्वी झालेले काम अत्यंत निकृष्ट झाले असून, सदर कामाची पहाणी करुन रस्ता दुरुस्तीची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक … Read more

आईच्या दशक्रिया विधीत वृक्षरोपण करुन मुलाने दिला पर्यावरण जागृतीचा संदेश

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे यांनी आपल्या आईच्या दशक्रिया विधीत वृक्षरोपण करुन गावात पर्यावरण जागृतीसाठी नवा पायंडा पाडला. गावातील अमरधाम परिसरात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करुन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी देखील डोंगरे परिवाराने स्विकारली. नुकतेच आदर्श माता द्रौपदा किसन डोंगरे यांचे निधन झाले. पर्यावरणाचा र्‍हास थांबवण्याचा … Read more

आतापर्यंत ५१ हजार ५०० रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ५०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६८ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १४९० इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३३, … Read more

शहरात उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडचे अवैध अतिक्रमणे हटवावी : रामदास आंधळे

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  शहरामध्ये खासगी प्लॉटधारकांनी रस्त्याच्या कडेला मनपाची कुठलीही परवानगी न घेता पत्र्याच्या शेडची उभारणी केली आहे. यामधील गाळे व्यवसायासासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या आहेत. तसेच काही नागरिकांनी मनपाच्या मोकळ्या जागेवर शेड उभारुन आपले व्यवसाय सुरु केले आहे. कुठलेही साईड मार्जिन न सोडता रस्त्याच्या कडेला शेड उभारल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या शिवसेना पदाधिकार्‍याची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- शिवसेनेच्या पक्षांतर्गत बैठकित एका युवा सेनेच्या पदाधिकार्‍याने वंजारी समाजाबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह असून, या घटनेबद्दल समाजाच्या भावना तीव्र असताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकारी या विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांनी केला. तर संबंधीत युवा सेनेच्या पदाधिकार्‍याने समाजाची माफी मागून प्रकरण मिटवावे. अशा जातीयवादी … Read more

बिग ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. त्यामुळे त्यांना कोरोनाची चाचणी केली होती. त्याच्या या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सुरुवातीला त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता, मात्र पुन्हा त्यांची स्वॅब चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह … Read more

प्रत्येकवेळी केंद्रावर टीका करणं म्हणजे सरकार राज्य चालवण्यास सक्षम नाहीत

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- ठाकरे या नावाचा सन्मान आणि आदर ठेवावा, आणि शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनांना जनता विटलेली आहे. प्रत्येकवेळी केंद्रावर टीका करण्याच बोलणं म्हणजे ते राज्यसरकार चालवण्यास सक्षम नाहीत असं होतं. अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर … Read more