अहमदनगर आणि नाशिक विभागातील राजकीय दबावामुळे जायकवाडी धरणात पाणी…

Maharashtra News

Maharashtra News : नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला ८.५ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला आहे. मात्र नगर-नाशिक विभागातील राजकीय दबावामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येत नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आता याच पाणी प्रश्नात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उडी घेत मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा … Read more

मतदारसंघातील एक लाख लोकांना साखर वितरण होणार – खासदार डॉ. सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी मतदारसंघातील एक लाख लोकांना साखर वितरण होणार आहे. शिर्डी मतदारसंघ आमचे कुटूंब आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. विखे पाटील परिवाराच्या वतीने शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक कुटूंबाला दिपावलीनिमित्त पाच किलो मोफत साखर देण्याच्या योजनेचा शुभारंभ अस्तगावसह विविध गावांमध्ये … Read more

Grampanchayat Elections : ग्रामपंचायतीसाठी ७५ टक्के मतदान, आज मतमोजणी

Grampanchayat Elections

Grampanchayat Elections : राज्यभरातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी रविवारी सुमारे ७५ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होत आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मागील महिन्यात निवडणूक जाहीर केली होती. त्यानुसार रविवारी सकाळी ७.३० ते … Read more

भंडारदरा धरणातून रविवारपासून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रवरा धरण समूहातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन रविवारपासून सुरू करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची होत असलेली मागणी लक्षात घेऊन सात दिवसांचे आवर्तन सोडण्याबाबात मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवर्तनाचे नियोजन रविवार दि. ५ नोव्हेंबरपासूनच करण्याच्या सूचना दिल्या. या आवर्तनामुळे अकोले, … Read more

अहमदनगर आणि नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्यास स्थगिती देण्याची मागणी

Maharashtra News

Maharashtra News : मेंढेगिरी समितीचे निकष पूर्ण करण्यासाठी गोदावरी, प्रवरा व मुळा धरण समूहातून पाणी सोडण्याचा घाट घालण्यात येत आहे. मात्र या हे सोडण्यात येणारे पाणी अत्यंत कमी असल्याने पाण्याचा अपव्यय होणार आहे. धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी भंडारदरा, प्रवरा पाणी हितसंवर्धन समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

अहमदनगर जिल्हा बँक ही राजकारण करण्याची जागा नाही. बँकेने राजकारण न करता गणेशला कर्ज…

Ahmednagar News

Ahmednagar News : या हंगामात गाळपास येणाऱ्या उसास इतर चांगले कारखाने जो भाव देतील, तो गणेशला येणाऱ्या उसास देऊ. गणेशचा हा हंगाम निर्विघ्न पार पडेल. गणेशचे कर्ज जिल्हा बँकेने मंजूर केले; पण ऐनवेळी थांबविले; परंतु न्यायालयाने न्याय दिला. जिल्हा बँक ही राजकारण करण्याची जागा नाही. बँकेने राजकारण न करता गणेशला कर्ज द्यावे, असे प्रतिपादन गणेशचे … Read more

आ. रोहित पवार आक्रमक म्हणाले दुष्काळातही राजकारण चुकीचे ! महसूलमंत्र्यांचा जिल्हा असतानाही….

Maharashtra News

Maharashtra News : तांत्रिक बाबींचाच आधार घेऊन राज्य सरकारने ४० तालुक्यांमध्येच दुष्काळ जाहीर केला. नगरसह अकोला, परभणी, नांदेड, अमरावती, वाशिम, या जिल्ह्यांतील एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला नाही. तर काही जिल्ह्यांतील एखाद-दुसऱ्या तालुक्याचा समावेश केला आहे. दुष्काळाचे सर्वाधिक चटके सहन करणाऱ्या जत तालुक्यातही दुष्काळ जाहीर न करणं, हे अनाकलनीय असून, राज्य सरकारला शोभणारं नाही, असा … Read more

Nilwande Dam : निळवंडेचे काम आमदार थोरात यांनी केले आहे. हे सर्व जनतेला माहित आहे !

Nilwande Dam

Nilwande Dam : तळेगाव दिघे निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांनी वाट पाहिली. या दुष्काळी भागासाठीच आपण धरण व कालवे पूर्ण केले. वेळोवेळी आंदोलने झाली. धरण व कालवे पूर्ण होणे हा टप्पा आता पूर्ण झाला आहे. आता लवकरच वितरिका पूर्ण करून जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देण्यासाठी काम होत आहे. वडीलधाऱ्यांच्या डोळ्यादेखत पाणी आल्याने त्यांच्या आनंदाला पारावर … Read more

Babanrao Dhakane : बबनराव ढाकणेंसारखे व्यक्तिमत्व सामाजिक जीवनात पुन्हा जन्माला येणे शक्य नाही…

Babanrao Dhakane

Babanrao Dhakane : ज्येष्ठनेते बबनराव ढाकणे यांनी नगर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात विस्थापित क्षेत्रातील लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी जुन्याकाळी चळवळ निर्माण केली. त्यातूनच आम्ही घडलो आणि जनहिताची कामे करू शकलो. पाथर्डी सारख्या दुष्काळी क्षेत्राचे नाव त्यांनी देशपातळीवर पोहोचवले आणि आमच्यासारख्यांना त्यातून प्रेरणा मिळत गेली. आम्ही आमचे भाग्य समजतो की, त्यांचा सहवास आम्हाला लाभला आणि आजपर्यंत त्यांच्या … Read more

Free Ration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पेशल गिफ्ट ! आणखी पाच वर्षे मोफत रेशन

Free Ration

Free Ration : कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने सुरू केलेली मोफत रेशन धान्याची योजना अजून पाच वर्षे म्हणजे २०२८ सालापर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील प्रचारसभांमध्ये केली. ८० कोटी गरीब लोकांसाठी ही दिवाळी भेट असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी मोदींनी छत्तीसगडच्या दुर्ग आणि मध्य प्रदेशातील … Read more

महाराष्ट्रातील दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांपैकी ३३ तालुके सत्ताधारी पक्षातील आमदारांचे !

Politics News

Politics News : केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांमध्ये दुष्काळग्रस्त ठरवण्याचे घालून दिलेले निकष आणि तरतुदीनुसार राज्य सरकारने राज्यातील ४० तालुक्यांना दुष्काळग्रस्त ठरवले आहे. दुष्काळ जाहीर करताना सर्व निकष हे शास्त्रीय आधारित असून दुष्काळाचे सर्वेक्षण रिमोट सेन्सिंगने मानवी हस्तक्षेपाशिवाय पूर्ण करण्यात आले आहे. सन २०१८ मध्ये देखील याच निकषावर दुष्काळ जाहीर करण्यात आल्याचे स्पष्टीकरण मदत व … Read more

राज्यात आम्हाला लोकसभेच्या ४५ जागा मिळतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra Politics

Maharashtra Politics : विरोधकांना काही कामधंदा राहिला आहे का? असा सवाल करून आम्ही काम करतो, केवळ आरोप करणे हेच काम विरोधकांना असून त्यांच्या आरोपांना आम्ही कामातून उत्तर देत आहोत. त्यांनी बंद ठेवलेले प्रकल्प आम्ही सुरू करत आहोत. आम्ही कामच करतो, अहंकारी वृत्तीचे राज्यकर्ते नसतात. असे करून राज्य चालतही नाही, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत … Read more

Maratha Reservation : देवेंद्र फडणवीस यांच्‍या काळात मराठा समाजाला मिळालेले आरक्षण महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांच्‍या हलगर्जीपणामुळे गेले !

Maratha Reservation : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याबाबत संजय राऊत यांनी केलेले विधान आश्‍चर्यकारक असून, या गोष्टीचे एवढे भांडवल करण्‍याची आवश्‍यकता नाही. मात्र महाविकास आघाडीच्‍या काळात स्‍कॅम मास्‍टर सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर काय करीत होते? याचाही खुलासा कधीतरी संजय राऊत केला पाहीजे अशी खोचक प्रतिक्रीया महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना व्‍यक्‍त केली. … Read more

Ahmednagar News : नागरीकांच्‍या प्रश्‍नांसाठी विखे पाटलांचा जनता दरबार ! तब्बल १७ हजार ३०४…

Ahmednagar News

जनता दरबाराच्‍या माध्‍यमातून सामान्‍य माणसांची कामे मार्गी लागावीत हाच प्रयत्‍न असतो. गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा मी सुरु ठेवली आहे. असे जनता दरबार सर्वांनीच घेतले तर, शासन व्‍यवस्‍थेवरचा विश्‍वास अधिक दृढ होईल आणि या माध्‍यमातून पारदर्शकताही समोर येण्‍यास मदत होत असल्‍याची भावना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. मंत्री विखे पाटील यांनी … Read more

पन्नास वर्षानंतर निळवंडेच्या डाव्या कालव्यातून पाणी !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव नगर, नाशिक जिल्ह्यातील कोपरगाव, अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व सिन्नर या सात तालुक्यातील दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या व ६८,८४८ हजार हेक्टर क्षेत्राचा सिंचनाचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामांना गती मिळावी, यासाठी आ. आशुतोष काळे यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा, अधिकाऱ्यांच्या वारंवार घेतलेल्या बैठका आणि अडचणीच्या वेळी … Read more

आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचा सहकार देशासाठी मॉडेल बनवला

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ साध्या पद्धतीने काल गुरूवारी करण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यक्रम रद्द केल्याने ते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आणि कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांच्या … Read more

Ahmednagar Politics : मुळा धरणाचे पाणी सोडण्याऐवजी निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडीला सोडा !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मुळा धरणाचे पाणी जायकवाडीला सोडण्याऐवजी निळवंडे धरण काठोकाठ भरलेले आहे त्याचे उजवे व डावे कालवे अपूर्ण आहेत. या कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी हे धरण रिकामे असणे गरजेचे आहे. त्यामुळे निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडीला सोडावे व धरणाचे काम मार्गी लावावे. निळवंडे धरणाचे पाणी सोडण्यास उत्तरेतील पुढारी राजकीय भावनेतून विरोध करतील. परंतु त्यांनीही हा … Read more

नगर दक्षिण लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा ‘हा’च उमेदवार फायनल असणार, जिल्हाध्यक्ष फाळकेंनी राजकीय समीकरणच सांगून टाकलं

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा जागेला अनन्यसाधारण महत्व आले आहे. भाजपचे उमेदवार खा. सुजय विखेंविरोधात कोण लढणार याचीच चर्चा सुरु आहे. विशेषतः राष्ट्रवादीबाबत जास्त चर्चा आहे. याचे कारण म्हणजे ही जागा राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) कडे आहे. त्यामुळे मध्यंतरी समोर असणारे आ. लंके यांचे नाव मागे पडले आहे. राष्ट्रवादी (शरद … Read more