माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  नगर शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सभा, गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. मात्र, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूध दर वाढीसाठी हजारों शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. नगरमध्ये दूध दर वाढीसाठी माजी … Read more

सुजय विखे म्हणाले महाविकासआघाडीच सरकार त्यांनी चांगल चालवाव अशी आमची इच्छा पण…

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  जनमतच्या विरोधात जावून बनलेलं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार असून तिन चाक आहेत, यातील चाकांची हवा कमी झाल्यानंतर ते भरण्याचे ठिकाण नेमकं मुंबईला , बारामतीला की संगमनेरला आहेत याच खरा प्रश्न आहे. आम्ही सरकार पाडू इच्छित नाही, ते त्यांच आपोआप पडणार आहे. महाविकास आघाडीच सरकार त्यांनी चांगल चालवाव … Read more

उत्तर प्रदेश सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे – महसुलमंत्री, बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- उत्तर प्रदेश सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. ही सरकार दलित विरोधी असून त्याच्या प्रती प्रतीक आज आपल्यासमोर आले आहे. एका दलित व्यक्तीचा हत्या होते. त्या हत्या झालेल्या ठिकाणी काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत आज तिथे गेले असता उत्तर प्रदेश सरकारने त्यांना तिथे जाऊ देत नाही आहे. त्यांना पोलीस … Read more

राजू शेट्टी तर सरड्यासारखे रंग बदलणारे – सदाभाऊ खोत

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-  राजू शेट्टी प्रमाणे मला सरड्यासारखे रंग बदलता येत नाही. अशा शब्दात माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी वर टीका केली आहे.  तसेच आमच्या सारख्या फालतू माणसांमुळेच तुम्ही आमदार आणि खासदार झालात असा टोलाही त्यांनी शेट्टी यांना लगावला आहे. दूध दरावरून सोलापूर मध्ये राजू शेट्टी यांनी … Read more

तेव्हा निळवंडेचे श्रेय घेणारे गप्प का होते?

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- माजी मंत्री मधुकर पिचड यांनी ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ हे धोरण स्वीकारल्यानेच निळवंडे धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या योगदानातून धरणाची निर्मिती होऊ शकली. निळवंडे धरणातून पाणी नदीपात्रात सोडल्याने कोकणेवाडीच्या बाजूने माती पात्रात पडत आहे. त्यामुळे त्या गावाला धोका होऊ शकतो. त्यादृष्टीने कोकणेवाडीच्या बाजूने सिमेंट काँक्रिटची भिंत बांधावी. …………………………………………………………………….. जाहिरात : व्यवसायाची … Read more

अखेर जिल्ह्यातील ‘त्या’संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी होणार

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- काष्टी येथील सहकारमहर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते व प्रा. सुनील माने यांनी सहकार मंत्री, सहकार आयुक्त व जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. चौकशी करून अहवाल तीन महिन्यांत सादर करावा, असा आदेश सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी गुरुवारी … Read more

थोरातांसह मंत्र्यांच्या दूध संस्थांना दीडशे कोटींचा मलिदा मिळाला

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- दूध दरासाठी राज्य सरकारने बाजार हस्तक्षेप योजना करून ६ कोटी लिटर दूध २५ रुपये लिटरने खरेदी केले. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा झाला नाही. उलट सरकारने खर्च केलेल्या दीडशे कोटींचा मलिदा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मंत्र्यांच्या दूध संघांना मिळाला.  मूठभर लोकांसाठी ही योजना सरकारने केली. शेतकऱ्यांना फायदा … Read more

आता या मोर्चावर पोलिस कारवाई करणार का ?

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- नगर शहरात कोरोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नयेत असा आदेश आहे. मात्र, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आता या मोर्चावर पोलिस कारवाई करणार का असा सवाल विचारला जात आहे. या … Read more

‘सुशांतएवढी चर्चा `यांच्याही` मरण्यावर करा’

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी पहिल्यादाच प्रतिक्रिया दिली आहे. यावरून त्यांनी भाजपला लक्ष केलं आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध प्रश्नासंदर्भात नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते. यावेळी बोलताना शेट्टी यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून राज्यामध्ये एकमेकांवर … Read more

सरकार कसे चालते याचा अनुभव घ्यायचा असेल तर रिक्षा चालवून पहा; खा. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीनचाकी रिक्षा आहे. त्यांचा कारभारही तसाच असून हे जास्त काळ टिकणार नाहीत अशी भाजपकडून भाजपकडून टीका होतं आहे. यावरून नगरचे भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तिरकस शब्दांत टीका केली. खासदार सुजय विखे-पाटील यांनी आज तीनचाकी रिक्षा चालवण्याचा अनुभव घेतला. रिक्षा … Read more

भाजपची सत्ता होती. तेव्हा गृहखातं मुख्यमंत्री यांच्याकडे होतं. आता त्याच पोलिसांवर…

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. आता या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं याबद्दलचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर भाजपच्या नेत्यांनी सरकारला लक्ष केले असून महाविकास आघाडीतील नेते सुद्धा आता मैदानात उतरले असल्याचे चित्र आहे. या संदर्भात बोलताना राज्यमंत्री … Read more

शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 1 कोटी 91 लाख जमा

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- आघाडी सरकारने पुन्हा एकदा शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. खूप मोठी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली गेली आहे. 2019-20 या वर्षाच्या कपाशी पीक विम्याचे 1 कोटी 86 लाख रुपये व 2018-19 या वर्षाच्या ज्वारी पीक विम्याचे 5 लाख असे एकूण पीक विम्याचे 1 कोटी 91 लाख रुपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यात … Read more

रोहित पवार म्हणाले अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. परंतु आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही.  आता या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं याबद्दलचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर राज्यात राजकीय टीका … Read more

हे सरकार ५ वर्षे स्थिर राहणे अवघड आहे – खासदार सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- तीनचाकी सरकार चालवण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागते. पाच मिनिटे तीनचाकी रिक्षा चालवण्याचा मी अनुभव घेतला आहे. हे सरकार ५ वर्षे स्थिर राहणे अवघड आहे. राज्य सरकारने दूध दरवाढीबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. पिकांच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत, अशी टीका खासदार डाॅ. विखे यांनी केली. खासदार असलोे, … Read more

निष्क्रीय सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- शेतकरी बांधवांच्या संवेदनाची कदर न करणाऱ्या राज्य सरकारला जागे करून दूध उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विविध मागण्यांचे स्मरणपत्र पाठवून महादूध आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारला बळीराजाच्या प्रश्नाचे गांभीर्य नसल्याने भाजप महायुती हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आंदोलनावेळी … Read more

आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याला आले यश !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  राजमाता अहल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात अहल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा उभा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेत अहल्याबाई होळकर यांचा भव्य … Read more

के. के. रेंजच्या प्रश्नाबाबत नामदार प्राजक्त तनपुरे म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- के. के. रेंजच्या विस्तारीकरणाबाबत जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करण्यापेक्षा या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन तीव्र लढा उभा करावा. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी अग्रभागी राहीन, असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी, नगर, पारनेरच्या शेतकऱ्यांना सांगितले. के. के. रेंज प्रश्नी भूमिका मांडण्यासाठी बुधवारी कृषी विद्यापीठात आयोजित पत्रकार … Read more

खासदार डॉ सुजय विखे म्हणाले …तर भविष्यात ‘लोकप्रतिनिधी होण्यास कोणाला रस राहणार नाही !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-लोकप्रतिनिधी हे जनतेने निवडून दिलेले असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींची भूमिका ही लोकांच्या हिताची असते, असे नव्हे तो लोकांचाच आवाज असतात, जर अधिकारी स्वत:च सर्व निर्णय घेणार असतील तर भविष्यात कोणीही लोकप्रतिनिधी होणार नाही. अधिकाऱ्यांनाच जर सर्व करायचे असेल तर त्यांनी राजीनामे देऊन निवडणूक लढवाव्या, अशी परखड टिका प्रशासनावर करत खा.डॉ.सुजय विखे … Read more