बाळासाहेब थोरातांना संगमनेरमधून पराभवाची धूळ चारणारा जायंट किलर अमोल खताळ आहेत तरी कोण? जाणून घ्या माहिती
Ahilya Nagar News:- आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्यात महायुतीने स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र असून काही जागांचे निकाल अजून यायचे बाकी आहेत. परंतु या वेळची विधानसभा निवडणूक ही खूपच महत्त्वाची आणि कायम आठवणीत राहील अशी ठरली आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव तर केलाच. परंतु राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज … Read more