मोदींच्या हस्ते आज ‘मिशन मौसम ‘चे उद्घाटन

१४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या (आयएमडी) १५० व्या स्थापना दिनाच्या औचित्यावर ‘मिशन मौसम’चे उद्घाटन करणार आहेत.हवेच्या गुणवत्तेबाबतची आकडेवारी गोळा करण्यात या मिशनमुळे मदत होणार आहे. दिल्लीतील भारत मंडपमध्ये सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ‘मिशन मौसम’चे उद्घाटन केल्यानंतर मोदी उपस्थितांना संबोधित करतील.शिवाय याप्रसंगी ते हवामान विभागाने तयार … Read more

पंतप्रधान उद्या मुंबई दौऱ्यावर ; मोदींच्या हस्ते होणार तीन युद्धनौका, एका पाणबुडीचा नौदलात समावेश

१४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : नौदलात १५ जानेवारीला दोन स्वदेशी युद्धनौका आणि एक डिझेल-विद्युत पाणबुडी यांचा समावेश करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यात मुंबईतील नौदलाच्या गोदीत या तीन युद्धनौका देशाला समर्पित करतील.स्वदेशी संरक्षण साहित्य निर्मिती आणि सागरी सुरक्षेच्या बाबतीत आघाडी घेण्याच्या भारताच्या वाटचालीतील हा मैलाचा दगड असेल. आयएनएस सुरत … Read more

४ मुले जन्माला घाला, २ लाख रुपये बक्षीस देतो ! मध्य प्रदेश सरकारच्या परशुराम कल्याण मंडळाच्या अध्यक्षांची अजब घोषणा

१४ जानेवारी २०२५ इंदौर : मध्य प्रदेश सरकारच्या परशुराम कल्याण मंडळाचे अध्यक्ष पंडित विष्णू राजोरिया यांनी ब्राह्मण समुदायाला चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे.चार मुले जन्माला घालणाऱ्या दाम्पत्याला १ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा देखील त्यांनी केली. मात्र यावरून वाद निर्माण होताच ही सरकारी योजना नसून आपण वैयक्तिकरीत्या बक्षीस देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. … Read more

भारतातील ‘ही’ ठिकाणे देतील तुम्हाला शांत जीवनाचा आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव! ही आहेत भारतातील निसर्गाने परिपूर्ण अशी पर्यटन स्थळे

Tourist Place In India

Tourist Place In India:- भारतातील प्रत्येक राज्यामध्ये अनेक निसर्गाने समृद्ध असलेली पर्यटन स्थळे आपल्याला बघायला मिळतात व त्यामुळे अशा ठिकाणांवर प्रचंड प्रमाणात पर्यटकांची गर्दी आपल्याला दिसून येते. दररोजच्या त्याच त्याच धकाधकीच्या जीवनशैलीला कंटाळून आणि या दररोजच्या त्याच त्याच रुटीन मधून काही वेळ आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात आणि शांततेत घालवता यावा याकरिता बरेच जण मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत … Read more

ईव्हीएमवरच होणार निवडणुका, हॅकिंगचे दावे आयोगाने फेटाळले!

८ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : महाराष्ट्रासह काही राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर घेतले जात असलेले विविध आक्षेप मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी फेटाळून लावले. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम आणि मतदार यादीत छेडछाड करण्याच्या दाव्यांमध्ये कुठलेही तथ्य नाही. ईव्हीएम मशीन या कोणत्याही स्थितीत हॅक करता येत नाहीत,असे स्पष्ट करत राजीव कुमार … Read more

चिनी व्हायरस भारतात ; कर्नाटक, तामिळनाडूतील प्रत्येकी दोन तर गुजरातमधील एका बालकाला बाधा

७ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: चीनमध्ये उद्रेक झालेल्या ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) भारतातही शिरकाव झाला असून, सोमवारी एकाच दिवसात कर्नाटक आणि तामिळनाडूत प्रत्येकी दोन, तर गुजरातमध्ये एक असे एकूण पाच रुग्ण आढळले आहेत.उल्लेखनीय बाब म्हणजे हे तीनही रुग्ण लहान बालके आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देशाबाहेर कधीही प्रवास केलेला नाही. देशातील संसर्गाचा चीनमधील उद्रेकाशी संबंध नसल्याचे … Read more

जनतेला ‘आप’त्ती नव्हे, तर विकास हवा ! पंतप्रधानांनी फुंकले दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग

६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारचा ‘आप’त्ती असा उल्लेख करत जनतेला आपत्ती नव्हे तर विकास हवा, असे वक्तव्य केले. यंदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत कमळ फुलणार आणि सुशासन येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपची सत्ता आल्यानंतर जनकल्याणाच्या कोणत्याही योजना बंद करण्यात येणार नाहीत, असे आश्वासनही मोदींनी … Read more

निवडून द्या… प्रियंका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवतो ! भाजप उमेदवार रमेश बिधुडींच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस संतप्त

६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रमेश बिधुडी यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. कालकाजीमधील रस्ते प्रियंका गांधींच्या गालासारखे बनवू, असे वक्तव्य बिधुडी यांनी केले. काँग्रेसने यावर संताप व्यक्त करत भाजप हा महिलांविरोधी पक्ष असल्याची टीका केली. बिधुडी यांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ काँग्रेस … Read more

नितीश कुमार शुद्धीवर नाहीत, ते निर्णय घेण्यास अपात्र : तेजस्वी

६ जानेवारी २०२५ मोतिहारी : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे शुद्धीवर नाहीत. त्यांना हायजॅक करण्यात आले आहे. सध्या ते प्रचंड थकले आहेत. केवळ निवृत्त अधिकाऱ्यांच्या मदतीने आपल्या फायद्यासाठी ते सरकार चालवत आहेत,असा जोरदार हल्ला राज्याचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी रविवारी चढवला आहे. नितीश कुमार यांची खालावत जाणारी प्रकृती पाहता त्यांनी मुख्यमंत्री पद सोडावे,असे सांगत … Read more

भाजपने आधी जुनी आश्वासने पूर्ण करावी – केजरीवाल

६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : भाजपने नवी आश्वासने देण्याऐवजी यापूर्वीच्या निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने आधी पूर्ण करावी,असे आव्हान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत ज्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले, ते केंद्र व आप सरकार यांच्या समन्वयातून साकारले आहेत,असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधानांनी रविवारी दिल्लीत १२ … Read more

चीनमध्ये नव्या महामारीची भीती ; भारतात खबरदारी ! सर्वात जास्त धोका बालकांना आणि वयोवृद्धांना

४ जानेवारी २०२५ बीजिंग : राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडून (एनसीडीसी) देशातील श्वसन आणि हंगामी इन्फ्लूएंझा रुग्णाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच चीनमधील कथित एचएमपीव्ही आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर एनसीडीसी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संपर्कात आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी शुक्रवारी दिली. परिस्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण सुरू ठेवले जाणार आहे. आवश्यकतेनुसार माहिती व घडामोडींचे प्रमाणीकरण केले जाईल, असे … Read more

सावधान ! नोरोव्हायरसने अमेरिकेत केला कहर !

३ जानेवारी २०२५ लॉस एंजेलिस: अमेरिकेत पोटाच्या संसर्गाची चिंता वाढत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ९० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. हा आजार आता जगभरात चिंता वाढवत असल्याचे समोर आले आहे. नोरोव्हायरस म्हणजे काय ? नोरोव्हायरस, ज्याला बऱ्याचदा ‘विंटर व्होमीटिंग बग’ म्हणतात, हा पोटाचा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे, जो मुख्यतः तोंडावाटे किंवा विष्ठेच्या मार्गाने, दूषित … Read more

देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींकडून नववर्षाची भेट ! पीक विमा योजनांना आणि खतांच्या किमती…

२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार दोन पीक विमा योजनांचा अजून एका वर्षासाठी विस्तार करण्यात आला आहे. तसेच डीएपी खतांची ५० किलोची पिशवी १,३५० रुपये दराने शेतकऱ्यांना मिळावी यासाठी ३,८५० कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला मंजुरी दिली. प्रमुख … Read more

ह्या देशात आला कोरोना ! उपचाराअभावी तब्बल १४० रुग्णांचा घरातच मृत्यू

कोरोनानंतर पुन्हा एकदा जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांची चिंता वाढली आहे. आफ्रिकेत पसरलेल्या एका रहस्यमय साथीच्या आजारामुळे १४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.या आजाराचा अद्याप उलगडा न झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) त्याला ‘डिसीज एक्स’ असे नाव दिले आहे, या आजाराची लागण झालेल्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, उपचाराअभावी बहुतांश रुग्णांचा घरातच मृत्यू होत आहे. या आजाराचा … Read more

देशभरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! खासदार निधी पाच कोटींवरून १० कोटी….

१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : खासदार निधी पाच कोटींवरून १० कोटी रुपये करण्याची मागणी करण्यात येत आहे.या मागणीवर संसदीय समितीच्या आगामी बैठकीत चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या समितीची पहिली बैठक येत्या ७ जानेवारी रोजी होईल. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना अर्थात एमपीएलएडीएसवर नेमलेल्या समितीचे … Read more

कायम डोंगरदऱ्या फिरण्यापेक्षा काहीतरी नवीन ट्राय करा! गर्दीचे ठिकाणी टाळून ‘या’ ठिकाणांना भेट द्या व मनसोक्त फिरा

tourist places

Tourist Places In India:- जर एखादी ट्रीप प्लॅन करायची असेल तर प्रामुख्याने नैसर्गिक पर्यटन स्थळांना प्राधान्य दिले जाते. यामध्ये धबधबे तसेच डोंगरदऱ्या यासारख्या नैसर्गिक ठिकाणी भेट देण्याचा ट्रेंड आपल्याला सध्या दिसून येतो. परंतु परत परत अशा ठिकाणी फिरण्यापेक्षा काहीतरी नवीन वैशिष्ट्य असलेल्या ठिकाणी फिरायला जाणे खूप महत्त्वाचे ठरते. कारण बऱ्याच व्यक्तींना फिरण्याची आवड असते व … Read more

भारतातील ‘या’ महामार्गांवरून एकदा प्रवास कराल तर मिळेल अनोख्या निसर्ग सौंदर्याची अनुभूती! एकदा केलेला प्रवास कायम राहील आठवणीत

mumbai-goa expressway

Beautiful Expressway In India:- भारतामध्ये आपल्याला अनेक बाबतीत विविधता दिसून येते व ही विविधता भौगोलिक दृष्ट्या तसेच प्राणी व नैसर्गिक संपत्तीच्या दृष्टिकोनातून तर आहेच.परंतु प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या परंपरा तसेच स्थानिक चालरीती व बोलीभाषेच्या बाबतीत देखील दिसून येते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे भारताचा जर आपण संपूर्ण विचार केला तर निसर्गाची मोठी देण देखील मोठया प्रमाणावर लाभली असल्याने … Read more

नवीन वर्ष 2025 मध्ये कमी खर्चात फिरायचे असेल तर ‘ही’ 3 ठिकाणी ठरतील फायद्याचे! इथले निसर्ग सौंदर्य मनाला पाडेल भुरळ

tourist places

Budget Friendly Destination:- थोड्या दिवसांनी आता नवीन वर्षाचे आगमन होणार आहे व यानुषंगाने सगळेजण आता 2024 या वर्षाला निरोप देतील व येणाऱ्या 2025 या नवीन वर्षाचे स्वागत करतील. नवीन वर्ष म्हटले म्हणजे जीवनामध्ये अनेक नवीन गोष्टींची सुरुवात करण्याचा कालावधी किंवा एखादा नवीन संकल्प करून तो पूर्ण वर्षांमध्ये तडीस नेण्यासाठी केली गेलेली प्लॅनिंग इत्यादी सर्व गोष्टींसाठी … Read more