नव्या वर्षात हे 5 नियम बदलत आहेत,फजिती होवून द्यायची नसेल तर वाचाच !

2020 हे नवे वर्ष सुरु होण्यास आता तीनच दिवस राहिले आहेत नव्या वर्षात बरेच नवीन बदल होणार आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. आपण या बदलांविषयी जागरूक असले पाहिजे म्हणूनच या बातमीमध्ये आम्ही नवीन वर्षातील काही महत्त्वपूर्ण बदलांविषयी सांगत आहोत. स्टेट बँक मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड :- तुमचे खाते तर स्टेट बँक ऑफ इंडियात असेल … Read more

मुलींशी व्हॉट्सॲपवर बोलताना काय काळजी घ्यावी?

मुलगी जर रिप्लाय देत नसेल तर, सारखे किंवा दररोज मेसेज तिला करू नयेत. याचा त्या मुलीला मानसिक त्रास होतो. तुम्हाला जर राग आला असेल तर शक्यतो, व्हाट्सएपच्या मेसेज राग काढू नका, रागाच्या भरात मोठे मेसेज लिहिता ही येतं नाहीत किंवा असे मेसेज वाचून समोरच्याचा तुमच्या बद्दल गैरसमज होतो. तुम्ही व्हाट्सएप वर जे काही चॅटिंग करतं … Read more

गुगलमध्ये होतेय नोकरीची मेगाभरती अर्ज करण्यासाठी हे वाचाच !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- तुम्हाला जर गुगलमध्ये नोकरी मिळाली तर? ज्याची बुद्धी शाबूत आहे असा मनुष्य तरी हि सुवर्णसंधी लाथाडणार नाहीच. गुगलमध्ये नोकरी म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव असतो. तर सांगायची गोष्ट ही कि 2020 मध्ये गुगलने आपल्या कंपनीसाठी 3 हजार 800 कर्मचारी भरण्याचा निर्णय घेतला आहे. Google Operations Centreचे वाईस … Read more

अमित शहांकडून देशाची दिशाभूल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नवी दिल्ली : ‘राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीकरण’ (एनपीआर) हे ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ अर्थात ‘एनआरसी’चे पहिले पाऊल असून या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशाची दिशाभूल करीत आहेत, अशी तिखट टीका एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी केली आहे. ‘नागरिकत्व अधिनियम-१९५५’च्या प्रमाणे ‘एनपीआर’ देशभरात लागू करण्यात येत आहे. परंतु हे ‘एनआरसी’शी … Read more

या शहरात सुरु होणार आहे देशातील पहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / गोरखपूर : उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर विद्यापीठाची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती बुधवारी अखिल भारतीय ट्रान्सजेंडर शिक्षण सेवा स्ट्रटचे अध्यक्ष कृष्णा मोहन मिश्रा यांनी दिली. या विद्यापीठात ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना पहिली ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेता येणार आहे. या विद्यापीठात ट्रान्सजेंडर व्यक्ती संशोधन करून पीएचडीची पदवीदेखील घेऊ शकतो. पुढील … Read more

राहुल गांधी व प्रियंका गांधी हे जिवंत पेट्रोल बॉम्ब !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्य करून सतत चर्चेत राहणाऱ्या अनिल वीज यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या विरोधात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अनील वीज हे हरियाणा सरकारमध्ये गृह मंत्री आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी व महासचिव प्रियंका गांधी हे जिवंत पेट्रोल बॉम्ब आहेत. त्यांच्यापासून सावध … Read more

आणि पुलाखाली अडकले विमान ! वाचा नंतर काय झाले…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पश्चिम बंगालच्या दुर्गापूरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली एक विमान अडकून पडलं होतं. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ट्रेलरवर भारतीय पोस्टल खात्याचे जुने विमान एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना चालकाला धुक्यामुळे ओव्हर ब्रिज दिसला नाही. ओव्हर ब्रिजखाली विमान येताच विमान तिथेच अडकले. West Bengal: A truck carrying an abandoned India … Read more

आई – बापाच्या कष्टांची जाणीव ठेवत अवघ्या वयाच्या 22 व्या वर्षी तो झालाय आयपीएस अधिकारी !

ही गोष्ट अशा मुलाची आहे ज्याचे बालपण खडतर चालू होते. वडील एका कारखान्यात कामाला होते,आणि मिळणार्या थोड्याश्या पैशांत काटकसर करत घर सांभाळत होते. एकेदिवशी अचानक त्यांची नोकरी जाते, आणि आईला घरात पापड लाटण्याचे काम हातात घ्यावे लागते त्यांचे वाईट दिवस सुरु असतात बर्याच दिवशी रात्रीच्या वेळी काहीच खायला नसल्याने त्यांना सर्वांना उपाशीच झोपावं लागायचं. पण … Read more

प्रेमासाठी कोणतेही वय नसते ! ते दोघे वृद्धाश्रमात भेटले, आता लग्न करून नव्या आयुष्याची सुरवात करणार आहेत !

आपण बरेचदा असे ऐकले असेलच की प्रेमाला वय नसते. लक्ष्मी अम्माल आणि कोचियानची कथा ही ताजी उदाहरण आहे. ज्या वयात लोक निवृत्त होतात त्या वयात या दोघांचे लग्न होणार आहे. 65 वर्षीय लक्ष्मी आणि 66 वर्षीय कोचियान अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांची भेट वृद्धाश्रमात झाली होती. लक्ष्मीचे पती आणि कोचीन एकेकाळी चांगले मित्र होते. सुमारे … Read more

महाविद्यालयाच्या आवारात आढळल्या मुदतबाह्य गोळ्या !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  बेलापूर : महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात गोळ्या असल्याचे सकाळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. काही वेळातच ही चर्चा सर्वत्र पसरली. हे समजताच स्वत:ला जबाबदार समजणाऱ्या शिक्षकांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला. शिपायाला बोलावून सर्व परिसर स्वच्छ केला व त्या गोळ्या एकत्र करून जाळून टाकल्या. याबाबत गावातील जागृक नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे … Read more

हे आहेत भारतातील चार मोस्ट वॉन्टेड अतिरेकी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- वर्ष 2019 मध्ये अनेक मोस्ट वॉंटेड अतिरेकी भारतातील सुरक्षा एजन्सीजच्या हिटलिस्टवर होते. यावेळी जेव्हा संसदेमध्ये युएपीएची पहिली लिस्ट जाहीर केली गेली तेव्हा त्यामध्ये भारतातील टॉप चार मोस्ट वॉंटेड अतिरेक्यांची नावे होती. ज्यांनी भारताला सर्वात जास्त नुकसान पोहोचवले आहे. हे चार अतिरेकी आहेत मसूद अजहर, हाफिज सईद, जकी उर रहमान लखवी … Read more

उन्नाव बलात्कार केस : बलात्कार करणाऱ्या आमदार कुलदीप सेंगरला मिळू शकते ही शिक्षा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने यूपी येथील उन्नाव चे आमदार कुलदीप सिंग सेंगर ला कलम 120b कट रचणे, 363 अपहरण, 366 लग्नासाठी महिलेचे अपहरण आणि उत्पीडन, 376 बलात्कार, आणि इतरही अनेक कलमानुसार पी ओ सी एस ओ नुसार दोषी ठरवले आहे. तर चला बघूया या सर्व कलमानुसार दोषी आढळून आलेल्या विधायक … Read more

निर्भायाचे वडील म्हणतात चारही आरोपींना डोळ्यासमोर फाशीवर चढताना पाहायचेय !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- निर्भया चे वडील म्हणतात की जर तुरुंग प्रशासन परवानगी देणार असेल तर ज्या ठिकाणी या चौघांना फाशी देण्यात येणार आहे त्या ठिकाणी मला उपस्थित राहायचय. आम्ही त्या नराधमांना फासावर लटकताना पाहायच आहे. ते सांगतात की जेल चे कायदे काय आहेत याबाबत मला पूर्ण माहिती नाही मात्र जर जेल प्रशासन मला … Read more

मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्व्वोचपदी विराजमान !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नवी दिल्ली : ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे भारतीय सैन्याचे नवे लष्करप्रमुख होणार आहेत. नरवणे यांच्या रूपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्व्वोचपदी विराजमान होणार आहे. सध्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. नरवणे हे मूळचे पुण्याचे आहेत. ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेल्या मनोज नरवणे यांनी एनडीएमधील प्रशिक्षणानंतर डेहराडून … Read more

बलात्कार प्रकरणात भाजपचा हा माजी आमदार दोषी !

वृत्तसंस्था :- उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी ठरला आहे. दिल्लीच्या तीसहजारी कोर्टाने आज हा महत्त्वाचा निकाल दिला.उत्तर प्रदेशातल्या सत्ताधारी आमदारानेच बलात्कार केल्याने प्रचंड वाद निर्माण झाले होते. Unnao rape and kidnapping case: The court has acquitted another accused Shashi Singh. https://t.co/gMTNMBbOtP — ANI (@ANI) December 16, 2019 उत्तर प्रदेशातल्या उन्नाव … Read more

कांद्याने डोळ्यात पाणी आणले आणि मोबाईल कंपन्यांनी रडविले!

नवी दिल्ली :- स्वयंपाकघरात गृहिणींना कांद्याने रडवले असून त्यांच्या घरखर्चामध्ये महागलेल्या कांद्यामुळे डोळ्यात पाणी आणले आहे. तसेच आता रात्रपाळी करणारे अगदी सुरक्षा रक्षक असोत किंवा अन्य कामांमधील कामगार असोत, त्यांना मोबाईल हे वेळ घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मनोरंजनाचे साधन झाले होते, आता त्या मोबाईल फोनचा वापर कमी करण्यासाठी यांना झगडावे लागणार आहे. कारण, त्यांना मिळणारी डेटा … Read more

निर्भया’ हत्याकांडातील चारही आरोपींना ही महिला देणार फाशी?

वृत्तसंस्था :- आंतरराष्ट्रीय पातळीवरील एका महिला नेमबाजाने रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र पाठवून ‘निर्भया’ सामूहिक बलात्कार व हत्याकांडातील चारही आरोपींना फाशी देण्याची संधी उपलब्ध करवून देण्याची मागणी केली आहे. वर्तिका सिंह असे या नेमबाजाचे नाव आहे. त्यांनी आपल्या रक्ताने अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी ‘निर्भया’च्या चारही आरोपींच्या मृत्युदंडाच्या शिक्षेवर … Read more

महाराष्ट्रातही अत्याचाऱ्यांना शंभर दिवसांच्या आत फाशी देण्याचा प्रस्ताव

मुंबई :-  पशुवैद्यक डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणानंतर आंध्र प्रदेश सरकारने तातडीने ‘दिशा’ विधेयक मंजूर केले आहे. यात अशा प्रकरणांमध्ये २१ दिवसांच्या आत निकाल देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आता आंध्र प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही अत्याचाऱ्यांना शंभर दिवसांच्या आत फाशी देण्याचा प्रस्ताव आणला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत राज्य सरकार जानेवारी … Read more