चकमकीत भाजप खासदाराचे फुटले डोके !

कोलकाता: पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या डोक्याला रविवारी जखम झाली. बराकपूरचे पोलिस आयुक्त मनोज वर्मा यांनी मारहाण केल्यानेच आपल्या डोक्याला मोठी जखम झाली, असा आरोप सिंह यांनी केला आहे. खासदार अर्जुन सिंह यांनी सांगितले की, श्यामनगर येथील भाजपच्या कार्यालयाचा ताबा घेतल्याच्या मुद्द्यावरून … Read more

देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक – डॉ. मनमोहनसिंग

नवी दिल्ली : स्थिती चिंताजनक असल्याची टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी रविवारी केली. सिंग म्हणाले, सकल राष्ट्रीय उत्पादन केवळ ५% च्या दराने वाढले आहे. यातून मंदीच्या विळख्यात असल्याचा इशारा मिळतो. भारतात वेगवान विकासाची क्षमता आहे. मात्र, मोदी सरकारच्या चहुबाजूच्या कुव्यवस्थापनामुळे मंदी आली आहे. निर्मिती क्षेत्राचा वृद्धी दर ०.६% आहे. यातून स्पष्ट होते की, अर्थव्यवस्था … Read more

आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये शिक्षकांना ‘अच्छे दिन’

पगार कमी आणि काम जास्त अशी ओरड देशातील शिक्षक करताना दिसून येतात. तुटपुंज्या मानधनावर विद्यादानाबरोबरच निवडणुकीचंही काम शिक्षकांना करावं लागतं; परंतु आता शिक्षकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. बंगळुरूमधील काही खासगी शाळांतील शिक्षकांना ७.५ ते १८ लाख वार्षिक पॅकेज दिलं जात आहे, तर इंटरनॅशनल स्कूलमधील मुख्याध्यापकांना १.५ कोटी रुपयांचे घसघशीत वार्षिक पॅकेज मिळत आहेत. समाजात शिक्षकांकडे … Read more

सरकारने रिझर्व्ह बँकेवर मारला डल्ला !

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सुमारे १.७६ लाख कोटींचा संचित निधी व लाभांश घेण्याच्या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘आरबीआयवर डल्ला मारल्याने आता काहीच होणार नाही. पंतप्रधान व अर्थमंत्र्यांच्या स्वत:च्या चुकांमुळे देश आर्थिक संकटात सापडला आहे’, असे त्यांनी म्हटले आहे … Read more

ॲमेझॉन किराणा माल विकणार

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन भारतीय बाजारात पाय पसरण्यासाठी, विस्तारासाठी विविध प्रयोग करत आहे. आता त्यांनी रिटेल संबंधित धोरणांनुसार किराणा बाजारात पाय ठेवण्यासाठी तयारी चालवली असून त्यांनी किराणा मालाच्या लाखो दुकानांना आपल्या बरोबर संलग्न करण्याची तयारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छोट्या स्तरावर यासाठी योजना असून किराणा स्टोअर्सशी ते समझोता करणार आहेत, त्यामुळे या मंचाद्वारे … Read more

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

नवी दिल्ली – नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतीलएम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच … Read more

एवढी आहे चिदंबरम यांची संपत्ती

नवी दिल्ली :- आतापर्यंतच्या रिपोर्टनुसार, चिदंबरम यांच्या प्रतिज्ञापत्रात नमुद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे आणि पत्नीकडे जवळपास 95.66 कोटींची संपत्ती आहे. त्याचबरोबर त्याच्यावरही पाच कोटी रुपयांचं कर्ज आहे. देशातच नाही तर विदेशातही त्यांचे अनेक बंगले आणि कोट्यावधींची संपत्ती आहे. यामध्ये कोटींची एफडी आणि वार्षिक उत्पन्न 8.6 कोटी इतकं आहे. ही चिदंबरम यांची कौटुंबिक संपत्ती आहे. त्यांच्या कुटुंबाकडून घोषित … Read more

बँक ग्राहकांसाठी खुशखबर…

नवी दिल्ली – बँक ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. सामान्यपणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील काम सकाळी १० वाजता सुरू हाेते. मात्र, अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व सार्वजनिक क्षेत्रातील आणि ग्रामीण बँका सकाळी ९ वाजता उघाडतील. देशभरातील सर्व बँका एकाच वेळी सुरू व्हाव्यात या उद्देशाने केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या … Read more

प्रेमवेड्या कबीर सिंहने बॉक्स ऑफिसवर कमाविले इतके ‘कोटी’

अहमदनगर :- शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या शहीद कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘कबीर सिंह’च्या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. मोठ्या कालावधीनंतर ‘कबीर सिंह’च्या रुपाने शाहीदने एक सुपरहीट चित्रपट दिला असून हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या वर्षातला सर्वात जलद 100 कोटी रुपये कमावणारा ‘कबीर सिंह’ दुसरा चित्रपट ठरला आहे. अहमदनगर Live ला मिळालेल्या माहितीनुसार कबीर … Read more

लग्नासाठी गेलेल्या 9 वीत शिकणाऱ्या मुलीवर 12 मुलांकडून सामुहिक बलात्कार, नराधमांनी बलात्कार करून केली मुलीची हत्या !

झारखंड :- लग्नात आलेल्या 12 तरुणांनी 9 वीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी घडली आहे.  दरम्यान ह्या घटनेनतंर विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलगी कौरैया बाजडीह ह्या शेजारील गावातील रहिवासी होती. ग्रामस्थांनी घटनेची माहिती होताच त्यांनी दोन अल्पवयीनांसह … Read more