आज मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार पैसे; ‘असे’ चेक करा आपले नाव आहे कि नाही

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली.  या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. या योजनेचे दोन टप्पे पार पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेगा कार्यक्रमात पंतप्रधान किसान योजनेचा सहावा हप्ता जाहीर करणार आहेत.  या … Read more

शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून गिफ्ट; लाभ घ्यायचाय ? मग हे वाचाच…

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी किसान रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा ७ ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. या रेल्वे सेवेचा फायदा अनेक राज्यांमधल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. या ट्रेनच्या सहाय्याने देशात भाजीपाला, फळे, फुले आणि मासे एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत वाहतूक करण्याचे … Read more

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेबाबत महत्वाची बातमी,१० ऑगस्टपर्यंत करून घ्या हे काम…

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 3 हजार ६०२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी असुन त्यांनी ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेमध्ये जाऊन दिनांक १० ऑगस्ट,२०२० पर्यंत  करावे आणि या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर यांनी केले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती … Read more

महत्वाची बातमी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै अंतिम मुदत

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- खरीप हंगामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत खरीप हंगामासाठी दि. ३१ जुलै २०२० असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी बँक … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत पीएम किसान योजनेचे पैसे ;तुम्हाला मिळणार कि नाही …

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. दोन हजार रुपयांच्या हफ्त्याने ही रक्कम दिली जाणार आहे. या योजनेचे दोन टप्पे पार पडले आहेत. या योजनेतून मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक … Read more

हिवरे बाजार येथे कृषी सप्ताहाचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १ जुलै रोजी कृषी सप्ताहाचा शुभारंभ मा.आमदार निलेशजी लंके साहेब नगर पारनेर विधानसभा,पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना,मा.गहिनीनाथ कापसे उपविभागीय कृषी अधिकारी,मा.अनिल गवळी प्रकल्प संचालक आत्मा, मा.अरविंद पारगावकर-जनरल मॅनेजर एल अॅन्ड टी कंपनी, मा.श्रीकांत गाडे … Read more

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा ! भावात मोठी घसरण; आर्थिक अडचणीत वाढ

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :   कोरोनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतमाल शेतातच खराब झाला.त्यामुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता परत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणीत वाढल्या आहेत. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकऱ्यांनी आता बाजार सुरळीत झाल्याने कांदा विक्रीसाठी आणला आहे. बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये … Read more

महत्वाची बातमी : त्या शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज !

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज मिळणार आहे. याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. यासंदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

शेतकरी पुन्हा संकटात … कांद्याचे दर घसरले !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  राहुरी बाजार समितीत एक नंबर कांद्याला ५०० ते ६५० रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत मंगळवारी दुपारी झालेल्या लिलावात कांदा बाजारभाव क्विंटल मागे ७५ रुपयांनी घसरले. दोन नंबर कांद्याला २९० ते ४९५ रुपये, तीन नंबर कांद्याला १०० ते २८५ रुपये, तर गोल्टी कांद्याला २०० ते ४०० रुपये क्विंटलचा मातीमोल … Read more

‘या’कारणामुळे शेतकरी करणार ‘कापूस जाळा’ आंदोलन !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- कापसाची जर आधारभूत किमतीनुसार खरेदी झाली तर शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरते. परंतु सध्या त्यामध्ये सरकारकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा कापूस खरेदीवाचून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी २२ मे रोजी कापूस उत्पादक जिल्ह्यात प्रत्येक शेतकरी मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन करणार आहेत. अशी माहिती … Read more

तुम्ही लॉकडाऊन मध्ये टाईमपास करत होतात तेव्हा अहमदनगरच्या ‘या’ मुलाने लाखो कमाविलेत !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर अनेकांचे रोजगार – व्यवसाय बुडाले, शेतकर्यांचे तर सर्वात जास्त नुकसान झाले मात्र या कठीण परिस्थितीवर एका तरुणाने मात करत लाखो रुपये कमाविले आहेत… होय हे खरय.. शेती आणि युवक यांचा समन्वय होत नाही. शेतीपेक्षा आजचा युवक नोकरीला प्राधान्य देतो. मात्र बीए पर्यंत शिक्षण घेतलेल्या … Read more

कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- निर्यातही बंद असल्याने कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरगुंडी होत आहे. त्यातच परराज्यातील मागणी थंडावली असून व्यापार्‍यांची मागणीही कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर सरकारच्या भरवशावर बसलेल्या शेतकर्‍यांचा कांदा 900 रुपयांच्या हमीभावाने खरेदी करण्याचा आदेश जारी करण्यात आला असून हा भाव अत्यंत तुटपुंजा असल्याने कांद्याला … Read more

शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडतोय

अहमदनगर :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण व शहरीभागात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व आठवडे बाजार, मार्केट कमिट्या बंद असल्याने भाजीपाल्यासह कांदा, टोमॅटो, वांगी, डाळिंब तसेच इतर कृषिमाल शेतात पडून आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. देशभरात सर्वत्र कोरोना संसर्गजन्य रोगाने ग्रामीण व शहरी भागात थैमान घातल्याने सर्व काही लॉकडाऊन झाले आहे. तसेच … Read more

महाराष्ट्रावर कोसळणार हे नवे संकट

अहमदनगर Live24 टीम :-अस्मानी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्यातील बळीराजासमोर सातत्याने अडचणी वाढत आहेत. महापुरात पिके वाहून गेल्यानंतर प्रयत्नाची पराकाष्टा करत घेतलेली उन्हाळी पिके सध्या बाजारपेठा बंद असल्याने शेतातच कुजत आहेत. या संकटातून बाहेर पडण्यापूर्वीच बळीराजाला खरीब हंगामात बियाणे टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या देशी बियाणांवरच अवलंबून राहावे लागणार … Read more

शेतकर्यांना डोळ्यात पाणी आणण्याची वेळ …

अहमदनगर :- कांद्याचे भाव गेल्या चार दिवसात 2200 रुपयावरून 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटल घसरल्यामुळे शेतकरी वर्गात डोळ्यात पाणी आणण्याची वेळ आली आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले, त्यात लॉकडाऊनमुळे शेती उत्पादीत मालाला भाव नाही आणि त्यात कांद्याचे भाव एकदम गडगडले अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. गेल्या आठवड्यात कांद्याचे दर १५०० … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

अहमदनगर :- कोरोनामुळे संकटात असलेल्या बळीराजासमोर आणखी एक संकट समोर आले आहे,  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वैधशाळेच्या अहवामान अंदाजनुसार पुणे आणि नगर जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात नगर जिल्ह्यात विविध भागात वादळी पाऊस झालेला … Read more

आनंदाची बातमी : जिल्ह्यातील ‘इतक्या’ शेतकर्‍यांना १४६४ कोटींची कर्जमाफी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एकीकडे कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि इतर यंत्रणा व्यग्र असतानाही या यंत्रणांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे मात्र जिव्हाळ्याने लक्ष दिले आहे. त्यामुळेच राज्यात अहमदनगर जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सर्वांत चांगल्या पद्धतीने झाली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ४०६ शेतकर्‍यांच्या कर्ज आणि व्याज माफीची १४६४ कोटी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जमुक्तीसाठी मिळाले ‘इतके’ कोटी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील बळिराजाला दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. दरम्यान बुधवारपर्यंत जिल्ह्यातील २ लाख २८ हजार ५२१ कर्जखात्यांसाठी १ हजार ४०१ कोटी ९२ लाख ६७ हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकांच्या थकबाकीदार … Read more