सोन्याच्या किमतीत एकाच दिवशी 1140 रुपयांची वाढ ! 22 जुलै रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?

Gold Rate

Gold Rate : सोन खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. अवघ्या 24 तासांमध्ये सोन्याच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. काल 21 जुलै 2025 रोजी च्या तुलनेत आज 22 जुलै 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीत तब्बल 1140 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोन खरेदी करू पाहणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना याचा मोठा … Read more

आठवा वेतन आयोगाबाबत लोकसभेतून समोर आली मोठी अपडेट ! केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांनी दिली नवीन वेतन आयोगाची माहिती

8th Pay Commission

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी लोकसभेतून मोठी माहिती समोर येत आहे. कालपासून अर्थातच 21 जुलै 2025 पासून संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे. खरंतर काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबाबत म्हणजेच आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा झाली. लोकसभेचे खासदार आनंद भदोरिया व टी आर बाळू यांनी … Read more

महाराष्ट्रातील ‘हा’ नेता उपराष्ट्रपती होणार ? महाराष्ट्रातील नेता पहिल्यांदाच उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार ?

Maharashtra News

Maharashtra News : काल 21 जुलै रोजी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. धनखड यांनी प्रकृतीच्या कारणावरून राजीनामा दिला असून आता देशाचे नवे राष्ट्रपती कोण राहणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. धनखड यांनी आपला राजीनामा 21 जुलै रोजी राष्ट्रपतींकडे सादर केला आहे आणि म्हणून आता हे पद रिक्त झाले आहे. दरम्यान, आता … Read more

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार ‘इतकी’ वाढ

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाई भत्ता वाढी बाबतची एक लेटेस्ट आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार जुलै 2025 पासून महागाई भत्ता किती वाढणार याचा तज्ञांकडून अंदाज बांधला जात आहे. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. जानेवारी … Read more

आशियातील सर्वाधिक श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या नावावर किती कंपन्या आहेत ? अंबानींची एका दिवसाची कमाई पाहून डोळे पांढरे होतील

Mukesh Ambani News

Mukesh Ambani News : ‘फोर्ब्स’ ने नुकत्याच काही दिवसांपूर्वी जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली. या यादीनुसार मुकेश अंबानी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुकेश अंबानी हे फक्त भारतातीलच नाहीत तर आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. एकेकाळी ते जगातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 10 लोकांच्या यादीत सुद्धा होते. मात्र … Read more

‘ही’ आहे इतिहासातील सर्वात महागडी आणि अत्यंत पवित्र जमीन, यामागचा इतिहास वाचून हृदय पिळवटून निघेल!

जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं जमीन सोन्याच्या किमतीला विकली जाते. पण पंजाबमधील फतेहगढ साहिब येथे असलेली एक जागा केवळ पैशांनी नाही, तर त्याग, भक्ती आणि अपरंपार श्रद्धेने मोजली गेली आहे. इथेच गुरु गोविंद सिंह यांचे लहान साहिबजादे जोरावर सिंह आणि फतेह सिंह आणि माता गुजरी यांचे अंत्यसंस्कार झाले. या भूमीचा इतिहास केवळ धार्मिक नाही, … Read more

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना फक्त व्याजातूनच देईल 2 लाखांहून अधिक कमाई, जाणून घ्या संपूर्ण हिशोब!

आजच्या आर्थिक बदलत्या काळात सुरक्षित गुंतवणूक करणं हे अनेकांसाठी मोठं आव्हान बनलं आहे. त्यातच पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेची माहिती ऐकून आपण थोडं आश्चर्यचकित होताच, पण ही एक सुरक्षित आणि परिणामकारकरीत्या गुंतवणूकीचं साधन आहे. या योजनेबाबतच आपण या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना दुप्पट नफा मिळावा यासाठी अनेकांचे लक्ष बँकेच्या … Read more

पुणे जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित विमानतळ प्रकल्पाला अखेर गती मिळाली ! ‘या’ गावातील शेतकऱ्यांना जमिनीसाठी मिळणार इतका मोबदला

Pune News

Pune News : एकीकडे नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील नव्या विमानतळ प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 30 सप्टेंबर 2025 रोजी उद्घाटन होईल अशी एक माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली असून याचे उद्घाटन देशाचे … Read more

सर्दी, सायनस, किंवा ऍलर्जी असलेल्यांना विमानात का असतो कान बंद पडण्याचा धोका? कारण वाचून धक्का बसेल!

विमानप्रवास हा खऱ्या अर्थाने रोमांचक असतो, पण त्याच वेळी काहींना यामुळे शारीरिक त्रासही होतो. विशेषतः कान बंद होणे, वेदना जाणवणे किंवा कानात ‘पॉप’ आवाज होणे. हा त्रास अनेकांना टेक-ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी होतो. पण ही समस्या का होते आणि ती टाळण्यासाठी काय करता येईल, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा विमान वेगाने वर जाते किंवा … Read more

ऑगस्टमध्ये भाग्याची लॉटरी! 5 राशींना मिळणार अपार धनलाभ, यश आणि प्रसिद्धी; पाहा तुमचं तर नशीब पालटणार नाही?

ज्याप्रमाणे पावसाळा हिरवाईने नटलेला असतो, तसंच काहीसं चित्र या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात काही खास राशींसाठी दिसणार आहे. आकाशातील ग्रह आपली जागा बदलणार असल्याने नशिबाचे दरवाजे उघडण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. या बदलांचा परिणाम पाच राशींवर विशेष स्वरूपात दिसून येईल आणि त्यांचं आर्थिक व वैयक्तिक आयुष्य एक नव्या उंचीवर पोहोचेल. काहींसाठी ही संधी लॉटरीसारखी असेल. अचानक … Read more

भारतातील ‘हे’ ठिकाण जणू पृथ्वीवरील चंद्रच, लामायुरुचं रहस्य NASAलाही चकित करतं!

भारतात एक असं ठिकाण आहे, जिथं गेल्यावर आपण चंद्राच्या भूमीवर आल्यासारखं वाटू लागतं. लडाखमधील लामायुरु हे गाव म्हणजे निसर्गाने जणू काही पृथ्वीवर रेखाटलेलं चंद्राचं प्रतीरूप आहे. इथं पाय ठेवताक्षणीच वातावरणात एक वेगळीच शांतता, खडकांच्या रंगांमध्ये एक विचित्र पण सुंदर गुंतवणूक, आणि समोर उभं असलेला असंख्य हजारो वर्षांचा भूतकाळ हे सगळं मनाला थक्क करतं. म्हणूनच, अनेक … Read more

फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम वापरताना ‘या’ चुका टाळाच; अन्यथा थेट जेलवारी!

आजच्या युगात सोशल मीडियाविना आयुष्याची कल्पनाही कठीण आहे. फेसबुक, युट्यूब, एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि इंस्टाग्राम यांसारखे प्लॅटफॉर्म आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवतात, मनोरंजन देतात, अगदी कमाईचाही स्रोत बनतात. मात्र याचा गैरवापर केल्यास कायदेशीर कारवाईची शक्यता असते. अनेकजण अनावधानाने किंवा अज्ञानाने असे काही टाकतात, जे IPC आणि IT कायद्यांतर्गत गुन्हा ठरू शकते. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना … Read more

सोनं-हिरा काहीच नाही! फक्त 1 ग्रॅमसाठी मोजावे लागतात तब्बल 5,000 लाख कोटी; जगातील हा दुर्मिळ पदार्थ तुम्हाला माहितेय का?

आपण आजवर सोनं, हिऱ्याला किंवा प्लॅटिनमला जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट समजत होतो. पण खरं सांगायचं तर, हे सगळं या एका अद्भुत घटकासमोर फिकं आहे. ही गोष्ट इतकी महागडी आणि दुर्लभ आहे की तिच्याबद्दल अर्ध्या जगाला अजून माहितीही नाही. विज्ञानाच्या अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये निर्माण होणाऱ्या या पदार्थाचं नाव आहे, एंटीमेटर. आणि त्याची किंमत इतकी प्रचंड आहे की, … Read more

महायुतीला जनादेश, पण कार्यकर्त्यांचा ‘अति उत्साह’ महागात पडतोय विखे पाटलांचा टोला

राज्यात आम्ही महायुती म्हणून आम्ही काम करतो.ज्या पक्षाकडून चुका होतात त्यांनी त्या दुरूस्त केल्या पाहीजेत.महायुतीवर या गोष्टीचा परीणाम होतो.राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे.त्याचा आदर केला पाहीजे चुकीच्या पध्दतीने वागणार्या कार्यकर्त्यांना अटकाव केला पाहीजे असे मत जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रसारीत झालेल्या व्हीडीओ … Read more

एकही सिक्स न मारता शतके ठोकणारे खेळाडू! ‘या’ 5 फलंदाजांनी कसोटीत रचला अनोखा विक्रम, यादीत भारताचा दिग्गजही सामील

कसोटी क्रिकेट हा संयम, तंत्र आणि सहनशीलतेचा कस असतो. येथे एकेक धाव जपून काढावी लागते आणि विकेट राखणे हाच प्रमुख हेतू असतो. पण तरीही शतकं, द्विशतकं करणारे काही फलंदाज इतके सावध होते की त्यांनी संपूर्ण कारकिर्दीत एकही षटकार मारला नाही! होय, हे ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण क्रिकेटच्या इतिहासात असे काही दिग्गज आहेत ज्यांनी हजारो … Read more

वयाच्या 35 शी नंतर आई होण्याचा निर्णय घेताय?, मग ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष नकोच! डॉक्टर सुद्धा करतात हीच शिफारस

आजच्या जगात महिलांसाठी आयुष्याची दिशा पारंपरिक चौकटींपेक्षा वेगळी झाली आहे. शिक्षण, करिअर, स्वप्नं आणि जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक स्त्रिया आई होण्याचा निर्णय 35 वर्षांनंतर घेतात. ही निवड केवळ वेळेची गरज नसून, स्वतःच्या आयुष्याची जबाबदारीने घेतलेली एक महत्त्वाची पायरी असते. पण या प्रवासात काही अनोख्या अडथळ्यांनाही सामोरं जावं लागतं. शारीरिक, भावनिक आणि सामाजिक पातळीवर. 35 वर्षांच्या पुढे … Read more

चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिलासा! ‘या’ खेळाडूच्या कमबॅकची शक्यता, आता कशी असेल प्लेइंग XI?

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत दोन्ही संघांनी एकमेकांना चांगलीच झुंज दिली आहे. मात्र भारतीय संघासाठी ही मालिका काहीशी संघर्षमय ठरत आहे, विशेषतः खेळाडूंच्या सातत्याने होणाऱ्या दुखापतींमुळे. अशा काळात, संघासाठी एक मोठा दिलासा म्हणजे ऋषभ पंतचे तंदुरुस्त होणं. ही बातमी चाहत्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलवणारी ठरली आहे. ऋषभ पंत करणार कमबॅक? लॉर्ड्स कसोटीत … Read more

जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करा खासदार नीलेश लंके यांची संसदेत ठाम मागणी

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याची महत्वपूर्ण आणि दुरदर्शी मागणी खासदार नीलेश लंके यांनी सोमवारी संसदेमध्ये केली. त्यांनी जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यापीठ स्थापन करण्याची आवष्यकता असल्याचे ठामपणे अधोरेखित केले. खासदार लंके यांनी आपल्या मागणीत स्पष्ट केले की, अहिल्यानगर हा जिल्हा मध्यवर्ती असून येथे केंद्रीय विश्वविद्यालय सुरू केल्यास मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची … Read more