सभापती राम शिंदे यांनी खेचून आणलेल्या कर्जत तालुक्यातील एमआयडीसी अडचणीत ; स्थानिक शेतकऱ्यांनी दिला ‘हा’ इशारा

अहिल्यानगर: कर्जत – जामखेड तालुक्यातील एमआयडीसी सुरुवातीपासूनच कळीचा मुद्दा ठरलेली आहे. यावरून आमदार रोहित पवार व सभापती राम शिंदे यांच्यात चांगलीच रस्सीखेच सुरू होती. या दरम्यान शिंदे यांनी आपले राजकीय कसब वापरून ही एमआयडीसी जामखेड ऐवजी कर्जत तालुक्यातील कोंभळी-थेरगाव-रवळगाव या ठिकाणी उभारण्यास मंजुरी मिळवली. तसा सर्वे देखिल झाला. मात्र आता या भागातील स्थानिक शेतकरीच या … Read more

उशिराने जन्म व मृत्यू नोंदीसाठी केलेल्या अर्जांची एसआयटीकडून होणार चौकशी, बांगलादेशी घुसखोरी संशयामुळे सरकारचा निर्णय

अहिल्यानगर : राज्यात वाढत्या बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरीच्या तक्रारींमुळे सरकारने कठोर पावले उचलली आहेत. राज्यभरात उशिराने जन्म व मृत्यू नोंदीसाठी केलेल्या अर्जांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. परिणामी, पुढील आदेश येईपर्यंत राज्यातील सर्व जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रिया थांबवण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. गेल्या काही महिन्यांत विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर … Read more

जिल्हा न्यायालयाच्या द्विशताब्दी महोत्सवावरून वकिलांमध्ये वाद, ‘बार’ असोसिएशनने टाकला बहिष्कार

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या द्विशताब्दी महोत्सवावरून वकिलांच्या दोन संघटनांमध्ये वाद उफाळला आहे. अहमदनगर बार असोसिएशनने मागील वर्षी महोत्सव साजरा केल्यानंतर, यंदा सेंट्रल बार असोसिएशनने स्वतंत्रपणे हा महोत्सव आयोजित केला आहे. मात्र, यावर अहमदनगर बार असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त करत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी यांनी या बहिष्काराला विरोध … Read more

पंजाब नॅशनल बँकेकडून 40 लाखांचे होम लोन 30 वर्षांसाठी घेतल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार? वाचा सविस्तर

Punjab National Bank Home Loan

Punjab National Bank Home Loan : आपल्या आवडत्या ठिकाणी, मनपसंत प्राईम लोकेशनवर घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. अलीकडे तर घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. स्वप्नातील घरासाठी आता लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते आणि अनेकांसाठी आयुष्यभराची कमाईही कमी पडते. त्यामुळे अनेक लोक बँकांकडून गृहकर्ज घेण्याचा पर्याय निवडतात. आतापर्यंत अनेकांनी गृह कर्ज … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील गद्दारांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवू, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचा हल्लाबोल

केडगाव : उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी सोडले, पण तरीही ठाकरे गट मजबूत राहिला. मग नगर तालुक्यातील पाच लोकांनी गट सोडल्याने कोणताही फरक पडणार नाही. उलट आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अशा गद्दारांना जागा दाखवू, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केला. त्यांनी शिंदे गटात गेलेल्या … Read more

संकटाचा काळ आता कायमचा संपणार ! 4 एप्रिल 2025 पासून शनि देवाच्या कृपेने ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश ! हवं ते मिळणार

Lucky Zodiac Sign April

Lucky Zodiac Sign April : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. न्यायदेवता शनिदेव देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात आणि जेव्हा केव्हा शनि देवाचे राशी तसेच नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. दरम्यान गेल्या महिन्यात शनी ग्रहाचे … Read more

सांगली-सोलापूर महामार्ग झाला महाग ! बोरगाव, अनकढाळ, इचगाव पथकरात मोठी वाढ, प्रवास करणाऱ्यांनी हे वाचाच

सांगली ते सोलापूर दरम्यानच्या रत्नागिरी-नागपूर महामार्ग क्रमांक १६६ वरील प्रवास आता महागला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पथकरात वाढ करण्याची घोषणा सोमवारी केली असून, ही वाढ १ एप्रिल २०२५ पासून लागू झाली आहे. या महामार्गावरील बोरगाव (ता. कवठेमहांकाळ), अनकढाळ आणि इचगाव (जि. सोलापूर) या तीन पथकर नाक्यांवर नवे दर आकारले जाणार आहेत. या निर्णयामुळे या … Read more

फडणवीस सरकारने आज Maharashtra Cabinet Meeting मध्ये घेतले हे महत्वाचे 12 निर्णय

Maharashtra Cabinet Meeting 12 Important Decisions: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज, 1 एप्रिल 2025 रोजी, सह्याद्री अतिथिगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे आणि जनतेच्या कल्याणासाठी महत्त्वाचे ठरणारे 12 निर्णय घेण्यात आले. यामध्ये … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील जलजीवनच्या कामांची केंद्राकडून गुप्त तपासणी ! राहुरी, राहाता, पारनेर, श्रीगोंद्यातील कामांचा समावेश

जलजीवन ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना केंद्राने राबवली. परंतु या कामाबाबत प्रचंड आरोप, भ्रष्टहरेचे आरोप सातत्याने होत आलेत. आता मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या मात्र, अद्याप पूर्ण न होऊ शकलेल्या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या जलजीवन योजनेतील कामाची तपासणी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पथकाकडून करण्यात आली. यात राहुरी, राहाता, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील योजनेतील कामाचा समावेश … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील तरुणाची कमाल ! सायकलवरून पूर्ण केला आयोध्या-प्रयागराज-काशी विश्वनाथ असा १५५० किमी प्रवास, तेही १४ दिवसांत

एखादी गोष्ट मनावर घेतली तर काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय सचिन कुटे या तरुणाने पुन्हा आणून दिलाय. या तरुणाने १४ दिवसांत तब्बल १५५० किमी प्रवास चक्क सायकलने केला आहे. आयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ते भामाठाण असा १५५० कि.मी. प्रवास सायकल वर त्यांनी पूर्ण केला. त्यांचा या अनोख्या प्रवासाचे त्यांच्या नातेवाईक, मित्र परिवाराकडून कौतुक होत आहे. भामाठामचे … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधून जाणाऱ्या ‘या’ महार्गावरील वाहतूक दहा दिवस बंद ! ‘असा’ असेल पर्यायी मार्ग

नगर – दौंड या मार्गावरील नगर बीड रेल्वे लाईनला ओलांडणीपुलाचे बांधकाम सुरु होत असल्याने कायनेटीक चौक ते अरणगाव बायपास या रोडवरील येणारी व जाणारी सर्व प्रकारच्या जड वाहतुक मार्गात १ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान बदल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे.रेल्वे उड्डाणपुलाच्या या बांधकामासाठी साईटच्या जवळ मोठमोठे गर्डर बनविण्यात … Read more

आठव्या वेतन आयोगाचे नियम निश्चित झाले आहेत का ? मोदी सरकारची संसदेत मोठी माहिती

8th Pay Commission : गेल्या काही महिन्यांपासून आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. याच्या चर्चा गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून सुरू आहेत. दरम्यान 17 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्यानंतर या चर्चांना अधिक जोर आला आहे. आठवा वेतन आयोग फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चर्चेचा विषय आहे असे नाही तर … Read more

मुंबईला मिळणार आणखी एका रेल्वेमार्गाची भेट ! 2 हजार किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग समुद्राखालून जाणार, कसा असणार रूट? पहा…

Mumbai Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात हजारो किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. देशातील सर्वच भागांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी उपलब्ध व्हावी या अनुषंगाने रेल्वे कडून प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात देखील अनेक मोठमोठे रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. मात्र आता देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबई मधून असा एक … Read more

Ahilyanagar Politics : सुजय विखे राज्यात नकोत ! आमची मंत्रीपदे अडचणीत…भाजप आमदार हे काय बोलले ?

Sujay Vikhe Patil New

Ahilyanagar Politics : आ. शिवाजी कर्डीले हे त्यांच्या रोखठोक बोलण्याने परिचित आहेत. अनेकदा ते विखे पाटील यांनाही चिमटे काढत असतात. दरम्यान आता त्यांनी पुन्हा एकदा एक राजकीय वक्तव्य केलं आहे. आ. शिवाजी कर्डीले यांनी म्हटले की, लवकरच आम्ही सुजय विखे पाटील यांचं पुनर्वसन करणार असून त्यांना केंद्रात अर्थात राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्याची सर्वतोपरी तयारी करत … Read more

Ahilyanagar News : पारनेरचा मौलाना ‘यांना’ वाचवतोय ! व्यापाऱ्याच्या मुलीला मारले, आ.जगताप भडकले

अहिल्यानगर : कापड बाजार येथील व्यापाऱ्याच्या मुलीला शनिवारी दिनांक २९ रोजी १० ते १५ गुंडांकडून मारहाण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज (दि.१ एप्रिल ) आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत कारवाईची मागणी करण्यात आली. आ. संग्राम जगताप म्हणाले की कापड बाजार येथे पोलीस चौकी उभी करावी, जेणे करून गुंडांवर … Read more

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक २०२५-३० साठीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ११ मे २०२५ रोजी मतदान होणार असून १२ मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयात ३ एप्रिल ते ९ … Read more

शिमला-मनाली काहीच नाही ! एप्रिलमध्ये पिकनिकचा प्लॅन असेल तर ‘या’ चार ठिकाणी आवर्जून भेट द्या

Picnic Spot In India : एप्रिल महिन्याची सुरुवात झाली आहे आणि आता उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. एप्रिल महिन्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक जण या महिन्यात पिकनिकचा प्लॅन बनवताना दिसतील. किंबहुना अनेकांचा प्लॅन रेडी सुद्धा झाला असेल. दरम्यान जर तुम्ही ही एप्रिलमध्ये पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आजचा … Read more

दक्षिण मुंबई थेट पालघर सोबत जोडली जाणार! 87 हजार 427 कोटी रुपयांच्या ‘या’ महामार्ग प्रकल्पाला एमएमआरडीएची मंजुरी

Mumbai News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिक अक्षरशा हैराण झाले असे. अशातच आता दक्षिण मुंबई थेट पालघर सोबत जोडली जाणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून एका महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. दक्षिण मुंबई थेट पालघर … Read more