पुण्यातील सर्वात महागडा परिसर कोणता ? कोणत्या भागात सर्वात जास्त घरभाडे ? वाचा…

Pune Real Estate

Pune Real Estate : गेल्या काही वर्षांमध्ये प्रॉपर्टीचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. प्रॉपर्टीच्या किमती सातत्याने वाढत असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसतोय. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, वसई-विरार अशा विविध महानगरांमध्ये प्रॉपर्टीच्या किमतीत मोठी वाढ झाली असून घर खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट झाली आहे. हेच कारण आहे की, मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये अनेक … Read more

चार आण्याची कोंबडी अन बारा आण्याचा मसाला ; भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था

अहिल्यानगर : नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहीले जाते यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा पीक घेण्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मार्च महिन्याच्या सुरुवातीस कांद्याला सरासरी २५००ते ३००० रूपये भाव मिळत होता. परंतु मार्च महिन्यात कांद्याची काढणी सुरू झाल्याने नवीन कांद्याची आवक वाढताच कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात … Read more

सोन्याच्या किंमती पुन्हा बदलल्यात ! 19 मार्च 2025 रोजीचा 10 ग्रॅमचा नवीन रेट चेक करा; महाराष्ट्रातील सोन्याचे रेट कसे आहेत? पहा….

Gold Price Today

Gold Price Today : सोन खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात जाणार आहात का? मग आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. दरम्यान आज 19 मार्च 2025 रोजी देखील सोन्याच्या किमतीत वाढ नमूद करण्यात आली आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 400 रुपयांनी, 24 कॅरेट सोने 440 रुपयांनी … Read more

शेतात काम करण्यास मजुरांचा नकार; शेतकऱ्यांना करावी लागतात रात्री कामे

अहिल्यानगर : सध्या राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. यात जिल्ह्यातील देखील तापमान कमालीचे वाढलेले आहे. मात्र ग्रामीण भागात अद्याप शेतीची कामे प्रलंबित आहेत.मात्र या वाढलेल्या तापमानामुळे शेतात काम करण्यास मजूर तयार नसल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकू लागला आहे. याचा जनजीवनावर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले … Read more

Matheran News : माथेरानमध्ये बेमुदत बंद ; पर्यटकांचे हाल,हॉटेल्स आणि बाजारपेठा पूर्णतः बंद

माथेरानमध्ये पर्यटक एजंट्सच्या फसवणुकीविरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारपासून बेमुदत बंद सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी हॉटेल्स, बाजारपेठा आणि वाहतूक बंद राहिल्याने पर्यटकांचे हाल झाले. याचा थेट फटका स्थानिक व्यावसायिकांना बसत असला तरी ते या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत आहेत. हॉटेल्स आणि बाजारपेठा पूर्णतः बंद पर्यटन बचाव समितीच्या आवाहनानंतर हॉटेल व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभाग घेतला … Read more

अतिक्रमण, खंडणी, मारहाण… पाथर्डीत कायदा सुव्यवस्था आहे का ?

पाथर्डी तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मौन बाळगल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी केला आहे. तालुक्यात दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढत असून, खंडणी मागणारे, अतिक्रमण करणारे आणि मारहाण करणाऱ्या गुंडांची दहशत वाढली आहे. शेवगाव रोडवरील काही लोकांनी सार्वजनिक व खासगी जागांवर बेकायदेशीर अतिक्रमण केले असून, मूळ मालकांना … Read more

पोलिसांना घेऊन आरोपी पळाला! हवालदाराने उडी मारून वाचवले प्राण

श्रीरामपूर येथे एका संशयित वाहनाला अडवल्यानंतर वाहनचालकाने थेट पोलिस हवालदारालाच घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी जनावरे घेऊन जाणाऱ्या एका पिकअप वाहनाला रोखले आणि तपासणीसाठी हवालदार आजिनाथ आंधळे त्यात बसले. मात्र, पोलिस ठाण्याकडे जाण्याऐवजी आरोपीने भरधाव वेगाने वाहन दुसऱ्याच दिशेने पळवले. संशयित वाहनचालकाने पोलिस ठाण्याऐवजी दुसऱ्या मार्गाने वाहन पळवले असता, गोंधवणी रस्त्याजवळील … Read more

फवारणी पंप योजनेत कोण भाग्यवान? लॉटरीतून निवडलेल्या शेतकऱ्यांची यादी

Agriculture Sprayer Pump : राज्य सरकारच्या एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि तेलबिया उत्पादकता वाढ आणि मूल्यसाखळी विकासासाठीच्या विशेष कृती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बॅटरी संचलित फवारणी यंत्र वाटप करण्याची योजना राबवण्यात आली. सन २०२४-२५ साठी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. ही योजना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत … Read more

फक्त ₹500 मध्ये सावकारीचा परवाना ! सावकारांना ठेचण्यासाठी प्रशासन करणार काय ?

सावकारीचा अधिकृत परवाना अवघ्या ५०० रुपयांमध्ये आणि काही कागदपत्रांच्या आधारे सहज मिळतो. त्यामुळे अधिकृत सावकारांची संख्या वाढली असली तरीही विनापरवाना सावकारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. हे सावकार गरजवंतांना सहज पैसे पुरवतात, मात्र त्यातून अवास्तव व्याज आकारून मोठी आर्थिक लूट केली जाते. वाढती व्याजदराची समस्या अल्पमुदतीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जांवर प्रचंड व्याज वसूल केले जाते, ज्यामुळे अनेकजण … Read more

14,500 कोटी रुपयांचा खर्च करून पुण्यात तयार होणार 83 किलोमीटर लांबीचा रस्ता, ‘या’ गावातून जाणार रोड !

Pune News

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसाठी चिंतेचा बनतोय. शहरातील वाहतूक कोंडी सर्वसामान्यांसाठी जेवढी चिंतेची आहे तेवढीच सरकार साठी सुद्धा चिंतेची आहे. हेच कारण आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नाचा एक … Read more

ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पाला मंजुरी! फसवणुकीच्या आरोपांवर न्यायालयाचा दणका

१९ मार्च २०२५, मुंबई : ठाणे आणि बोरिवली दरम्यानच्या दुहेरी भुयारी बोगदा प्रकल्पाला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) परदेशी बँकेचे बनावट हमीपत्र देऊन फसवणूक केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. याचिकाकर्त्याने प्रामाणिक हेतूने याचिका दाखल न केल्याचे आणि न्यायव्यवस्थेवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे न्यायालयाने नमूद … Read more

केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय ! मतदार ओळखपत्र आणि आधार जोडणी प्रक्रियेस वेग

केंद्र सरकारने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड जोडणीसाठी तयारी सुरू केली आहे. या प्रक्रियेसाठी तज्ज्ञांचे मत घेतले जाणार असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि विद्यमान कायद्यांच्या चौकटीत राहून पुढील कार्यवाही होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी आणि गृहमंत्रालयाशी चर्चा मंगळवारी निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहमंत्रालय तसेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ … Read more

शिर्डी विमानतळावर बिबट्यांची वस्ती ? वनविभाग आणि विमानतळ प्रशासनात गोंधळ

शिर्डी विमानतळ परिसरात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच मादी बिबट्या दोन पिल्लांसह या भागात फिरत असल्याचे स्थानिकांनी पाहिले. याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाच्या मुंबई कार्यालयाने मंत्रालयात वनविभागाशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मिळाली आहे. शिर्डी विमानतळ प्राधिकरणाने यापूर्वी नाशिक येथील मुख्य वनरक्षक कार्यालय तसेच कोपरगाव वनविभागाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, वनविभागाकडून कोणतेही ठोस प्रत्युत्तर … Read more

कर्जत जामखेडचं राजकारण तापलं! रोहित पवारांविरोधात भाजपचा हल्लाबोल

कर्जत येथे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर राजशिष्टाचार शिकण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. यावर भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशाच्या सर्वोच्च लोकशाही व्यवस्था मान्य नसलेल्या लोकांनी सभापतींना शिष्टाचार शिकवण्याची गरज नसल्याचे प्रत्युत्तर त्यांनी … Read more

एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ 4 शहरात तयार होणार नवीन बस स्थानक

Maharashtra New Bus Stand

Maharashtra New Bus Stand : महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील चार शहरांमधील बसस्थानकाचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. या संबंधित शहरात नवीन बस स्थानक तयार होणार असल्याने याचा प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यातील बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. फडणवीस सरकारने एसटी … Read more

अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात अल्पवयीन मुलासह तरुणाची आत्महत्या

अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका अल्पवयीन मुलासह एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी आणि सोमवारी या घटना घडल्या असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येची कारणे स्पष्ट नाहीत, मात्र पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. १६ वर्षीय मुलाने घेतला गळफास पहिली … Read more

श्रीगोंद्यात गुंडांची दहशत ! आमदार विक्रम पाचपुते आक्रमक

श्रीगोंदे तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिवेशनात केली. चोरी, दरोडे, रस्तालुट, खून, टोळीयुद्ध आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, गुंडगिरीद्वारे दहशत निर्माण केली जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दाणेवाडी येथे माऊली सतीश गव्हाणे (वय १९) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेच्या तातडीने … Read more

अहिल्यानगर ते पुणे विनाथांबा बससेवा पुन्हा सुरू!

१९ मार्च २०२५, अहिल्यानगर : नागरिकांना बसस्थानकांवर आणि एसटी बसगाड्यांमध्ये चांगल्या सुविधा मिळाव्यात, बसस्थानकांवर स्वच्छता ठेवली जावी, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था असावी, तसेच अहिल्यानगर ते पुणे विनाथांबा बससेवा त्वरित सुरू व्हावी, या मागण्यांसाठी शहर भाजपने आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या दबावामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेली अहिल्यानगर ते पुणे विनाथांबा बससेवा अखेर पुन्हा सुरू … Read more