आनंदाची बातमी : अखेर शेतकऱ्यांचे कर्ज माफ, महाआघाडीने शब्द पाळला
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर : अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतिक्षा असलेल्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा आज अखेर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा केली. आज आम्ही शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करत आहोत. कोणालाही फॉर्म भरायची, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या … Read more