लोणीत धम्म उपासिका शिबिराचा सांगता समारंभ संपन्न
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / लोणी :- समाजामध्ये भगवान गौतम बौद्धांचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची बीजे रुजवून स्वतंत्रता, समता व बंधुता या त्रिसुत्रीचे आचारण केल्यास मनुष्य जिवणातील प्रगती साध्य करेल असा विश्वास बौद्धाचार्य संदीप त्रिभुवन यांनी केले. लोणी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नप्रयत्नातून नव्याने उभारण्यात आलेल्या भारतरत्न … Read more