प्रेमासाठी वाट्टेल ते…पाकिस्तान सोडून आली भारतात, लग्नही केलं, नंतर….

असे म्हटले जाते की प्रेमासाठी कोणतीही सीमा नसते आणि असेच काहीसे घडले कराची येथील एका मुलीसोबत, तिला मुंबईमधील एका मुलासोबत प्रेम झाले. सोशल मीडियावर सारा हुसेन ची ही सुंदर लव स्टोरी खूपच व्हायरल झाली. ह्यूमन ऑफ बॉम्बे ने आपल्या फेसबुक पेजवर त्यांची सुंदर लव स्टोरी शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की कशाप्रकारे कराचीची मुलगी मुंबईतील … Read more

Seventh Finance Commission : पगार वाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर, या कर्मचाऱ्यांना बढती बरोबरच मिळणार 21 हजार रुपयांचे इन्क्रीमेंट

दिल्ली –  सातव्या वेतन आयोगानुसार पगार वाढीची वाट बघणार्‍या 5000000 केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. केंद्रातील मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर देणार आहे. ऐकण्यात येत आहे की याच आठवड्यात ही भेट कर्मचाऱ्यांना मिळू शकते. पगारात होणार वाढ सूत्रांच्या माहितीनूसार नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसात केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारवाढीबाबत मोदी सरकार घोषणा करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार … Read more

भगतसिंह कोशारींची होणार हकालपट्टी, कलराज मिश्र होणार नवे राज्यपाल?

दिल्ली – महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय नाट्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून केंद्र सरकार राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची बदली करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांची कोशारी यांच्या जागी नियुक्ती होऊ शकते. मिश्र हे हिमाचल प्रदेश येथून स्थानांतरित होऊन 9 सप्टेंबर रोजी राजस्थानचे राज्यपाल झाले होते. उत्तराखंडचे सीएम आणि राज्यसभा सदस्य राहिलेले कोशारी यांच्यावर महाराष्ट्राच्या … Read more

ट्रॅक्टर ट्रॉलीस दुचाकीची धडक, तीन सख्ख्या भावांनी गमावले प्राण

फतेहाबाद –  सोमवारी रात्री उशिरा खुनान गावाजवळ झालेल्या अपघातात तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. या मृत भावांमध्ये काला सिंह वय 32,दीपक वय 21,आणि जिंदा सिंग वय 23 यांचा समावेश आहे हे तीनही भाऊ हासपूर गाव येथील रहिवासी आहेत. ते रात्री उशिरा बरवाला गावाजवळून वीट भट्टी पासून माघारी येत होते. घरापासून केवळ नऊ किलोमीटरच्या अंतरावर खुनान … Read more

सबरीमाला मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेच्या डोळ्यावर मिरची स्प्रेने हल्ला!

केरळ – सबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका महिलेवर हिंदू संघटनेच्या एका सदस्याने हल्ला केला. मागील वर्षी उच्च न्यायालयाने सगळ्या महिलांसाठी मंदिरात दर्शन देण्याची परवानगी दिली होती. त्यावेळी महिला अधिकार कार्यकर्ता तृप्ती देसाई यांच्यासोबत बिंदू अम्मीनी या सुद्धा होत्या बिंदू अम्मीनी यांच्यावर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर हिंदू संघटनेच्या एका कार्यकर्त्याने मिरची स्प्रे ने हल्ला … Read more

ती जेव्हा – जेव्हा शेतात जायची तेव्हा-तेव्हा तिच्यावर बलात्कार व्हायचा…!

जबलपूर – मध्यप्रदेशातील जबलपूर येथील कूंडम तालुक्यातील रहिवासी असलेली महिला जेव्हा जेव्हा शेतामध्ये कामासाठी जात असत तेव्हा तिच्यावर मानक उर्फ मनु नामक व्यक्ती तेथे येऊन तिच्यावर बलात्कार करत होता. जवळ जवळ मागील अकरा महिन्यांपासून त्रस्त असलेल्या महिलेने अखेर सोमवारी पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मानक उर्फ मन्नू सय्याम याच्या विरोधात तक्रार नोंदवून … Read more

अहमदनगर ब्रेंकिंग: डेंग्यूने विद्यार्थ्याचा मृत्यू

कुकाणे:  मागील आठवड्यात सोनईतील मुळा कारखान्याच्या कामगार वसाहतीमधील अक्षय बापूसाहेब घनवट (१६) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. कारखान्याच्या इंजिनियरिंग विभागातील बापूसाहेब यांचा मुलगा अक्षय दहावीत होता. त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. औषधांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मुळा कारखाना, कामगार वसाहत, पानसवाडी, दुकान चाळ, सोनई गाव व पेठ भागात थंडी, ताप, सर्दी, … Read more

पंतप्रधानांसोबत राहणाऱ्या नातेवाईकांना मिळणार एस पी जी सुरक्षा, लोकसभेत झाले ‘हे’ तीन ठराव मंजूर

नवी दिल्ली –  लोकसभेमध्ये महाराष्ट्रात चालू असलेल्या घडामोडींवर मोठ्या प्रमाणात वाद झाल्यानंतर एस पी जी संशोधन बिल 2019 सादर केले गेले.या बिलानुसार आता पंतप्रधानांसोबत फक्त त्यांना एसपीजी सुरक्षा देण्यात येईल जे पंतप्रधानांच्या जवळचे नातेवाईक असतील आणि जे पंतप्रधानांसोबत त्यांच्या सरकारी निवासस्थानी राहत असतील. याव्यतिरिक्त पूर्व पंतप्रधानांना पद सोडल्यानंतर केवळ पाच वर्षांपर्यंत एसपीजी सुरक्षा मिळणार आहे. … Read more

अमृता फडणवीस म्हणाल्या पलट के आऊंगी,मौसम ज़रा बदलने दे!

मुंबई :- अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे फडणवीसांनाही राजीनामा द्यावा लागला. सरकार अल्पमतात आल्यामुळे त्यांनी बहुमत चाचणी होण्यापूर्वीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.  बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारं संख्याबळ नसल्यामुळे काही दिवसांमघध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सरकार अल्पमतात आल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानिमित्ताने फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी … Read more

आमदार म्हणून निवडून आलो मीरावलीबाबांच्या आशीर्वादामुळे : आमदार लंके

नगर : मीरावलीबाबा दर्गाह या दरबारवर माझी लहानपणापासून आस्था आहे. मी लहानपणापासून माझे आई व वडिलांसोबत सतत येत आहे. आज आमदार म्हणून निवडून आलो आहे, ते मीरावलीबाबांच्या आशीर्वादामुळे. पुढील काळात मीरावलीबाबा दर्गाहच्या विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले. आमदार लंके यांनी मीरावलीबाबाचे दर्शन घेतले. या वेळी मीरावलीबाबा दर्गाहचे मजारवर … Read more

महाराष्ट्र विधानसभेचे उद्या अधिवेशन; राज्यपालांकडून अधिसूचना जारी

मुंबई : राज्यपाल यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 174 अन्वये त्यांना प्रदान केलेले अधिकार वापरून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बुधवार, दि. 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता विधान भवन, मुंबई येथे भरविण्याचे ठरविले आहे. विधानसभेच्या या बैठकीत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी घेण्यात येणार आहे. यासंबंधीची अधिसूचना, आवाहनपत्र विधानसभेच्या सर्व सदस्यांना पाठविण्यात आले आहे. … Read more

अजित पवार धोब्याचा पप्पू ठरले. ना घरातले राहिला ना घाटवरचे !

मुंबई :- राज्यात सुरू असलेल्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान (KRK) यानं प्रतिक्रिया दिला आहे. KRK नं ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान अजित पवारांवर निशाणा साधताना ट्वीट केलंय , आज अजित पवार धोब्याचा पप्पू ठरले. ना घरातले राहिला ना घाटवरचे. So #AjitPawar and #DevendraFadnavis … Read more

लाथाबुक्क्याने व काठीने बेदम मारहाण करत १० हजार हिसकावले

नगर – जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात यादववाडी फाट्याजवळ शिरूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विजय मारुती शिंदे, वय ३६, रा. भोवळगाव, ता. श्रीगोंदा हे दुचाकीवरुन जात होते.  त्याचवेळी  मागील भांडणाच्या कारणातून आरोपी नाना आडोले, रा. यादववाडी, पारनेर व इतर दोन जण यांनी दुचाकीला दुचाकी आडवी घालून लाथाबुक्क्याने व हे काठीने बेदम मारहाण करुन शिवीगाळ केली. जोडीदाराच्या खिशातून १० हजार … Read more

जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणाकडे ? शालिनी विखे की राजश्री घुले

 नगर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे जाणार की, पुन्हा विद्यमान अध्यक्ष शालिनी विखे अध्यक्षपद आपल्याकडेच राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. महिन्याभरात अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सध्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनी विखे आहेत. उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांच्याकडे आहे.  शालिनी विखे  … Read more

आमदार संग्राम जगताप मंत्रिपदाचे दावेदार

नगर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असल्याने नगरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडून नगरचे आमदार संग्राम जगताप यांना नक्कीच मंत्रिपद मिळेल, असा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी व्यक्त केला.   जगताप यांच्यासह जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जिल्ह्याचे मंत्रिपद निश्चित आहे. मात्र, ते कोणाला … Read more

आर्थिक गणनेची माहिती संकलित करताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचे आवाहन

मुंबई : केंद्र शासनाद्वारे देशामध्ये 7व्या आर्थिक गणनेचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यात देखील आर्थिक गणना करण्याचे काम दि. 26 नोव्हेंबर 2019 पासून सुरु करण्यात येत आहे. यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या घरी आलेल्या प्रगणकास योग्य माहिती द्यावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले आहे. मुंबई शहर … Read more

सातव्या आर्थिक गणनेत प्रगणकांना सहकार्य करण्याचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांचे आवाहन

मुंबई : विकास योजनांचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करण्यासाठी आर्थिक गणनेत संकलित होणारी माहिती ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे विकास धोरणे अत्यंत लक्ष्यवेधीपणे निश्चित करता येतात व त्याचा लाभ अधिकाधिक लोकांना देणे शक्य होते.   त्यामुळे सातव्या आर्थिक गणनेचे प्रगणक तुमच्या घरी आले, तर त्यांना आपल्या उद्योग, व्यवसाय, उपक्रम, मनुष्यबळाची सर्व माहिती देऊन सहकार्य करा असे … Read more

संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई : नागरिकांनी संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन करुन संविधानाप्रति व देशाप्रति आपली निष्ठा व्यक्त करण्याचे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृहात आज राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी श्री.कोश्यारी बोलत होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विधिज्ञ डी.एन. … Read more