मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत !
मुंबई :- राज्यातील सत्तापेचाचा निर्णय आणखी तसाच कायम आहे. तर देवेंद्र फडणवीस सरकारला आपली बाजू न्यायालयात मांडण्यासाठी आणखी 24 तासांचा अवधी मिळाला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला असून त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ झालीय. १६२ आमदारांच्या सह्यांचं पत्र महाआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिलं. … Read more