अजित पवारांनी एका रात्रीत पाप केलं !

मुंबई :- आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.संपूर्ण महाराष्ट्रात साखरझोपेत असताना भाजप – राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. या सर्व पार्श्वभूमीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर हल्लाबोल केला. ‘अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काळीमा फासली आहे. त्यांना जनता माफ … Read more

महाराष्ट्रातील सरकार स्थापन झाल्यांनतर पंतप्रधान मोदी यांनी केले हे ट्विट !

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अखेर आज संपला  देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. शनिवारी सकाळी हा शुपथविधी सोहळा राजभवनात पार पडला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांनाही पंतप्रधान मोदी … Read more

…आणि मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले !

मुंबई :- एका रात्रीत महाराष्ट्राच्या राजकारणाला अनपेक्षित वळण लागले असून आज सकाळीच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शपथ घेतली. धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेगळेच वळण घेतले . मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले. एक वाजता राज्यपालांनी … Read more

…आणि 5 वाजून 47 मिनिटांनी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली !

मुंबई – भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार राज्यात आलं आहे. शनिवारी (23 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान राष्ट्रपती राजवट हटवण्याच्या घडामोडी रातोरात घडल्या. राज्यपालांना फडणवीस सत्ता स्थापन करु शकतात असा विश्वास बसला. त्यानंतर  राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रातील … Read more

अजित पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली ?

राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना आज घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान ह्या अचानक घडलेल्या घटनेमुळे अजित पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस … Read more

पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. “मला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी राज्यामध्ये स्थिर सरकार देण्यासाठी पुढाकार घेत भाजपाबरोबर येण्याचा निर्णय घेतला. Maharashtra Chief Minister, Devendra Fadnavis: I would like to express my gratitude to NCP's Ajit Pawar ji, … Read more

या कारणामुळे अजित पवार यांनी स्थापन केले भाजपसोबत सरकार !

संपूर्ण महाराष्ट्रात साखरझोपेत असताना रातोरात राष्ट्रपती राजवट हटवली गेली. इतकंच काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधीही पार पडला.  एकीकडे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. Ajit Pawar after taking oath as Deputy CM: From result day … Read more

महाराष्ट्रात राजकीय भूकंप : पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी !

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्री मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत मोठा धक्का देत भाजपसोबत सत्तास्थापना केली आहे. आज (23 नोव्हेंबर) सकाळी अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतली मुंबईतील राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची … Read more

नगर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

नगर: महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुळानगर पंपिंग स्टेशन येथील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुळानगर, तसेच विळद पंपिंग स्टेशन येथे बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पंपिंग स्टेशनहून होणारा पाणीपुरवठा बंद झाला. वीजपुरवठा सुरू … Read more

आमदार-खासदार असतानाही दादापाटील शेळके यांचा साधेपणा कधी हरवला नाही !

अहमदनगर :-दादापाटील शेळके हे दोन वेळेस लोकसभेत व चार वेळेस विधानसभेत निवडून गेले होते. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ व नगर विधानसभा मतदारसंघात त्यांचे अनेक दशके वर्चस्व राहिले.  त्यांच्यावर नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.उपचार सुरू असताना आज रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनामुळे नगर तालुक्यावर मोठी शोककळा पसरली. दादा पाटील शेळके यांनी नगर तालुका सहकारी साखर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे निधन

अहमदनगर : माजी खासदार मारुती देवराम उर्फ दादा पाटील शेळके (वय 79) यांचे आज रात्री निधन झाले नोबेल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, त्यांचा अंत्यविधी  खारे खर्जुने येथे उद्या दुपारी 3 वाजता होणार आहे. १९९६ मध्ये वयाच्या ५५ व्या वर्षी दादापाटील शेळके अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खासदार झाले होते.  शेळके यांच्या मागे पत्नी, जिल्हा … Read more

तरुणीला लग्नासाठी बोलावून बेडरुममध्ये बलात्कार

लोणी  – लग्न करतो असे म्हणून लोणी ता . राहाता येथे घरी बोलावून बेडरुममध्ये नेवून ३४ वर्षाच्या तरुण महिलेवर बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकार २२ जुलै २०१९ रोजी ११ च्या सुमारास घडला . पिडीत महिला सोलापूर परिसरातील आहे. या प्रकरणी काल पिडीत महिलेने लोणी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी कैलास ज्ञानेश्वर विखे , रा . लोणी , … Read more

अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक आजपासून जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर – जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक दिनांक २३ व २४ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.   नाशिक विभागात श्री. दीना नाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांचे दोन सदस्यीय पथक येत असून ते काही ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेणार आहेत.   या … Read more

उद्धव ठाकरे होणार मुख्यमंत्री

 दिल्ली : उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. ‘राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करावे’ या साठी आघाडीत एकमत झाले आहे. असं  ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. राज्याच्या सत्तास्थापनेच्या दृष्टीने मुंबईत सर्वात महत्त्वाची  बैठक झाली. नेहरु सेंटरमधील या बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे सर्व दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. शिवसेना पक्षप्रमुख … Read more

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली ही मागणी 

अहमदनगर : राज्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले असून, ओल्या दुष्काळाने संकटात सापडलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रति हेक्टर ५० हजार रूपयांची मदत नूकसान भरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संसदेत केंद्र सरकारच्या मदतीबाबतच्या अधिसूचनेवर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेवून त्यांनी … Read more

जेवणातून कांदा -लसूण हद्दपार !

परतीच्या पावसाचा फटका फळबागांबरोबरच भाजीपाल्यालाही बसला आहे. जास्त पाण्यामुळे भाजीपाला खराब होत असल्याने त्याचे दर गगनाला भिडले आहेत. भाववाढीचे कारण भाजीपाला विक्रेत्यांना विचारले असता, जादा पावसामुळे उत्पादन घटल्याने बाज़ारात आवक कमी होत असून, मागणी जैसे थे असल्याने भाजीपाल्याचे दर वधारले असल्याचे त्यांनी सांगितले.   गोरगरीब व सर्वसामान्यांना भाजीपाला घेणे त्यांच्या खिशाला परवडनासे झाले आहे. भाजीपाल्याचे … Read more

पिकांच्या नुकसानीच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

श्रीरामपूर : संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. काढणीस आलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, भूईमूग यासारख्या पिकास मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक शेतकरी हतबल होऊन खचून गेले आहेत. राहाता तालुक्यातील वाकडी येथील अल्पभूधारक शेतकरी सुखदेव पुंडलिक गाढवे यांचेही या पावसाने अतोनात नुकसान झाले. त्याचा त्यांना जबर मानसिक धक्का बसला. … Read more

पार्थ पवार  म्हणतात राज्यात सर्वसामान्यांचे सरकार येणार !

  शिर्डी : महाराष्ट्रात लवकरच बळीराजा व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सरकार येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी व्यक्त केली. पार्थ पवार यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, उपतालुकाध्यक्ष सुधाकर शिंदे, शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश … Read more