आता मोदी नकोच असाच सर्वांचा निर्णय झालाय !
नेवासे :- भाजपला मताचा अधिकार मान्य नाही, त्यांना हुकूमशाही हवी आहे. वारेमाप दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्ती त्यांच्याकडून झाली नाही. त्यामुळे आता मोदी नकोच असाच सर्वांचा निर्णय झाला आहे, असे आमदार बाळासाहेब थोरात यांनी रविवारी सांगितले. काँग्रेसने अनेकदा सत्तापदे दिल्यानंतरही बालहट्ट पुरवण्यासाठी कोलांटउड्या मारणे हे चुकीचे वाटत नाही का? असे कुठे राजकारण असते का? असा सवालही … Read more