…म्हणून राष्ट्रवादीने सुजयला उमेदवारी नाकारली

श्रीगोंदे :- पुणेकर पाण्याच्या बाबतीत अन्याय करतात. त्यांचे ऐकेल अशांनाच ते उमेदवारी देतात. यापूर्वी बाळासाहेब विखे यांनी पाण्यासाठी पुणेकरांशी संघर्ष केला. उद्या सुजय विखे शेतकऱ्यांसाठी पुणेकरांशी दोन हात करेल. म्हणूनच मी राज्याचा विरोधी पक्षनेता असूनही सुजयला त्यांनी उमेदवारी नाकारली. असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. कुकडी आणि घोड धरणासह भीमा नदीला पाण्यासाठी … Read more

डॉ.सुजय विखे यांची व्हॉट्सॲप वरुन बदनामी करणा-यां विरोधात तक्रार.

अहमदनगर :- लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील याच्या विरोधात समाज माध्यमांमध्ये ‘अहमदनगर दक्षिण मुन्ना भाई एम.बी.बी.एस’ या शिर्षकाखाली व्यगंचित्र काढुन प्रसिध्द केल्याचे कारणाने गुड्डु खताळ अथवा मुळ प्रसारक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार निवडणुक निर्णय आधिका-यांकडे करण्यात आली आहे. सदरचे व्यंगचित्र प्रसारीत करणा-याला डॉ.सुजय विखे पाटील यांची वैद्यकीय क्षेत्रातील पदवी व … Read more

खा.दिलीप गांधींना बोलू दिले नाही, यामागे कोणाचा हात होता, याचा सोक्षमोक्ष लावा !

अहमदनगर :- भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत खा. दिलीप गांधी यांना भाषण करण्यापासून रोखणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांचा बेरकीपणा याची देही याची डोळा ‘सर्वांनीच अनुभवला. प्रा. बेरड यांच्या या बेरकीपणामुळे खा. गांधी समर्थक चांगलेच भडकले आहेत. बेरडने गांधींना बोलू दिले नाही, यामागे कोणाचा हात होता, याचा सोक्षमोक्ष … Read more

मोदींसारख्या नेतृत्वामुळे जगात देशाची मान उंचावली !

अहमदनगर : युती सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी चांगले नर्णिय घेतले असून मोदींसारखे खमके नेतृत्व देशाला लाभल्याने देशाची मान जागतिक स्तरावर अभिमानाने उंचावली आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणुक महत्वपुर्ण आहे. नगरमध्ये दहशत नर्मिाण करणाऱ्यांच्या व विकासकामांना खो घालणाऱ्यांच्या पाठीशी जनता कदापी उभी राहणार नाही. डॉ. सुजय विखे हे राज्यातील मोजक्या … Read more

जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपकडून ‘साकळाई’चे गाजर.

अहमदनगर :गेल्या साडेचार वर्षात पोकळ घोषणा आणि खोटी आश्वासने देवून जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी पट्टयातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी साकळाई योजनेचे गाजर दाखवण्यिाची योजना आखली आहे. हे गाजर घेवून खुद्द मुख्यमंत्री वाळकीत येणार आहेत. पण त्यांच्याकडून ही योजना पूर्ण होवू शकत नाही. या दुष्काळी भागाला केवळ राष्ट्रवादी … Read more

अतक्रिमण करण्याची सवय कोणाची आहे हे नगरकर चांगलेच जाणुन – डॉ.सुजय विखे.

अहमदनगर : आज उत्तरेचे अतक्रिमण म्हणून आमच्यावर निरर्थक टिका केली जाते पण अतक्रिमण करण्याची सवय कोणाची आहे हे नगरकर चांगलेच जाणुन आहेत. समोरचा उमेदवार मी तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध असल्याचे गुणगान गात आहे पण तुम्ही त्याला तुमच्या कामाचा अर्ज देवू शकता का? असा सवाल डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. नुसते उपलब्ध असुन चालत नाही … Read more

प्रेमप्रकरणातून कुमारी मातेने दिला बाळाला जन्म; तरुणाविरुद्ध गुन्हा.

श्रीगोंदे :- तालुक्यातील अजूनज परिसरात युवती व गार येथील विनायक पांडुरंग मगर यांच्या प्रेमप्रकरणात प्रियकराने लग्न न करताच शारीरिक संबंध ठेवल्याने प्रेयसीने एका बाळाला जन्म दिला. मात्र या बाळाला विनायक मगरने स्वीकारण्यास तयार नसल्याने पीडित कुमारी मातेने याबाबत श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल केला. ही घटना दौंड परिसरात घडली असल्याने गुन्हा दौंड पोलिसात वर्ग करण्यात आला, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे पुन्हा डोके वर.

अहमदनगर :- जिल्ह्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचा ज्वर वाढू लागला आहे. जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे ३३ संशयीत स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून संशयित रुग्णांवर तातडीने उपाय करण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठ ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती … Read more

दोन युवकांना तरी नोकरी दिली का?

पाथर्डी :- शेती आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात काहीच बोलत नाही. फक्त कागदावरच कर्जमाफी, दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार, प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख आदी फसव्या घोषणांची गाजरं दाखविण्याचे काम केले. दोन कोटीऐवजी दोन युवकांना तरी या सरकारने नोकरी दिली का, किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला, असा खोचक सवाल आमदार संग्राम जगताप यांनी … Read more

सात महिन्यांपासून शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्याला अटक.

पारनेर | गेल्या सात महिन्यांपासून अल्पवयीन शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्यास पोलिसांनी अटक करत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पारनेर शहराजवळील उपनगरात ही घटना घडली. सतीश बन्सी उमाप (३५, राहुलनगर) असे आरोपीचे नाव आहे. अत्याचारीत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, १२ सप्टेंबर २०१८ रोजी लहान मुलांच्या मंडळाची गणपती बसवण्याची तयारी करत असताना सतीशने … Read more

‘त्या’ पेड न्यूजप्रकरणी सुजय विखे म्हणतात…

अहमदनगर :- एका स्थानिक लोकल केबल नेटवर्कवर डॉ. सुजय विखे होणार केंद्रात मंत्री’ या आशयाची एकांगी, एकाच उमेदवाराला लाभ होईल आणि एकच उमेदवार जिंकेल, अशी शक्यता वर्तविणारी बातमी प्रसारित झाल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीने नोटिस बजावली होती. त्याचा खुलासा विखे यांनी शनिवारी सादर केला आहे. … Read more

सुजय विखेंची दादागिरी सहन करणार नाही !

अहमदनगर :- लोणीकरांचा अन्याय आणि पंतप्रधान रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना वडे भजे तळून पैसे कमवण्याचा देत असलेले फुकटचा सल्ला युवाशक्तीला अपमानित करत आहे. भाजपकडून तरुणांची होत असलेली थट्टा व लोणीकरांची दादागिरी आता युवक सहन करणार नाही, असा इशारा केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिला. तनपुरेवाडी, अकोला, येळी, भुते टाकळी, शेकटे, येळी, खरवंडी गावातील नागरिकांशी … Read more

अच्छे दिन कब आएंगे ? मोदींच्या सभेत महिलेचा प्रश्न

अहमदनगर :- युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी प्रचारसभा घेतली. या सभेवेळी एका महिलेने झळकावलेल्या पोस्टर्सची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत आहे. ‘शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? शेतमालाला हमीभाव कधी मिळणार?’ असे प्रश्न विचारणारे पोस्टर्स या महिलेने झळकावले. त्यामुळे पंतप्रधान मोदींची नगरमधील सभा चर्चेत आली आहे. मोदींच्या या सभेत काळे कपडे … Read more

…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी केला नाही भाजपमध्ये प्रवेश

अहमदनगर :- राजकारणात केव्हा काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. ज्या गोष्टींमध्ये फायदा असेल तो निर्णय त्या वेळी घेतला जातो. त्यामुळे चाणाक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्यातरी थांबा आणि वाट पाहा अशीच भूमिका घेतली आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार आलं तर त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा राज्यात युतीला होऊ शकतो. केंद्रात … Read more

मोदी नगरकरांना घाबरले ?सभास्थळी चक्क काळ्या कपड्यांवर बंदी !

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आज अहमदनगरमध्ये जाहीर सभा झाली. मात्र या सभेआधी काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जो कोणी सभेला काळे कपडे घालून येत होता, त्याला सभास्थळी प्रवेश दिला जात नव्हता. इतकंच नाही तर खिशात काळ्या रंगाचा … Read more

2 मिनिटं बोलू द्या मला ; भाषण रोखल्याने मोदींच्या सभेत खा. गांधी भडकले !

अहमदनगर :- मला किमान दोन मिनिटे तरी बोलू द्या. मी विकास केला नाही असं बोललं जात पण मी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलो आहे. यात सगळं काही आहे. असं म्हणत खासदार गाधी संतापले. मोदींच्या सभेत व्यासपीठावर मोदींचं आगमन होण्याआधी खासदार दिलीप गांधी यांचं भाषण सुरु झालं. परंतु अचानक जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी गांधींना … Read more

Live : शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : नरेंद्र मोदी.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोटाळे आणि अजित पवारांचे लाज वाटणारे वक्तव्य, ही विरोधकांची ओळख – मोदी इतिहास साक्षी आहे, भारतात स्वराजाची संकल्पना सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवली – मोदी जो पैसा मध्य प्रदेश सरकारला कुपोषण निर्मुलनासाठी दिला, तोच पैसा काँग्रेस निवडणुकीसाठी वापरत आहे – मोदी काँग्रेस हटाव, तरच देश पुढे जाईल – मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर … Read more

Live Update : नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नगरला प्रचार सभा होत आहे. Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा शरद पवार, तुम्हाला देशात दोन पंतप्रधानांचा मुद्दा मान्य आहे? काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल? – मोदी जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं करु, असे म्हणणाऱ्यांच्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादी उभे आहेत … Read more