पारनेर :- ‘राज्याला कर्जबाजारी करण्याचे काम या युती सरकारने केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. केंद्र व राज्य सरकारला शेतीमालाच्या भावाविषयी काही देणेघेणे नाही.
साखर कारखाने, कंपन्या बंद पडत आहेत. मोदी सरकारला जनसामान्यांच्या व देशाच्या प्रश्नांविषयी काही देणेघेणे नाही अशी टीका आ.सुधीर तांबे यांनी भाजप सरकारच्या कारभारावर केली.पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
- Tata Motors : मे महिन्यात लाँच होणार ‘या’ कार्स, बाजारपेठेत घालणार धुमाकूळ, बघा किंमत…
- महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम राखण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीच्या सत्तेची गरज – डॉ. सुजय विखे पाटील
- Amazon Great Summer Sale : iPhone 13, सॅमसंग अन् OnePlus च्या फोन्सवर मिळत आहे 10 हजारांपेक्षा जास्त सूट…
- Top 10 Shares : एका आठवड्यात ‘या’ शेअर्सनी दिलाय जबरदस्त परतावा, जाणून घ्या 10 शेअर्सची नावे
- Plastic Bottle Side Effects : प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पित असाल तर आजच व्हा सावध! ‘या’ गंभीर समस्यांना पडू शकता बळी…