Solar Eclipse 2025 : 2025 मधील पहिले सूर्यग्रहण! 29 मार्चला दिसणार, पण भारतात दिसेल का ?

Solar Eclipse 2025 : खगोलशास्त्राच्या दृष्टीने 2025 मध्ये दोन सूर्यग्रहण होणार आहेत, यापैकी पहिले 29 मार्च 2025 रोजी आणि दुसरे 21 सप्टेंबर 2025 रोजी दिसणार आहे. 29 मार्च रोजी होणारे ग्रहण आंशिक सूर्यग्रहण असेल आणि उत्तर गोलार्धातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे. हा एक दुर्मिळ खगोलीय क्षण असणार आहे, जिथे चंद्र सूर्याच्या काही भागाला झाकेल, परंतु … Read more

Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन येतोय, Samsung आणि Google ला टक्कर!

Apple च्या फोल्डेबल फोनची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून केवळ अफवा आणि लीकमध्ये दिसणारा हा फोन आता अधिकृत लॉन्चच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत. अलीकडील अहवालानुसार, Apple ने त्याच्या फोल्डेबल फोनसाठी डिस्प्ले सप्लायर निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, हा फोन कॉम्पॅक्ट डिझाइनमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. … Read more

देवेंद्र फडणवीस शिंदेंना बाजूला करणार ? महापालिका निवडणुकीत स्वबळावर निवडणूक ….

Maharashtra Politics : राज्यात आगामी महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार का? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने महायुतीच्या मदतीने १३२ जागांवर विजय मिळवला होता. हा विजय भाजपासाठी ऐतिहासिक ठरला असला, तरी महापालिका निवडणुकीत पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजपाच्या अनेक नेत्यांकडून होत आहे. स्वबळाचा आग्रह … Read more

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप ! 4.0 तीव्रतेचे जोरदार धक्के, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

सोमवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे लोक घराबाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, पहाटे 5.36 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टर स्केलवर मोजली गेली.भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीतील नांगलोई येथे होता. अधिकाऱ्यांकडून सतर्कतेचे निर्देश अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आणि सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले. … Read more

Delhi Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के ! एवढ्या मोठ्या हादऱ्यांमागचं कारण काय ?

आज सोमवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले, ज्यामुळे लोक घाबरून घरे आणि इमारती सोडून बाहेर पडले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या अहवालानुसार, सोमवारी सकाळी 5:36 वाजता 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. जरी तीव्रता तुलनेने कमी असली, तरीही धक्के अत्यंत जोरदार जाणवले. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये इमारती आणि वस्तू … Read more

आ.संदीप क्षीरसागर अजित पवारांच्या भेटीला ! राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा : बीडच्या पाणी प्रश्नाबाबत भेटल्याचे स्पष्टीकरण

१७ फेब्रुवारी २०२५ नारायणगाव : जुन्नर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाजार समितीच्या एका बंद रूममध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाल्याने ही भेट नक्की कोणत्या कारणाने झाली, यावर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकारण सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र … Read more

Mahindra Scorpio-N खरेदी करायचीय ? किती पडेल EMI पहा सविस्तर माहिती

महिंद्रा स्कॉर्पिओ एन ही भारतातील एक लोकप्रिय आणि मजबूत SUV आहे. तिच्या दमदार डिझाइनसह पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्याय उपलब्ध असल्यामुळे भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जर तुम्हीही स्कॉर्पिओ एन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ₹3 लाख डाउन पेमेंट पुरेसे असेल का? आणि मासिक ईएमआय किती असेल? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. SUV … Read more

Kia Motors चा मोठा निर्णय! 2025 मध्ये Kia Carens खरेदी करणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी

भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय ठरलेली Kia Carens आता महाग झाली आहे. Kia Motors ने अचानक या MPV ची किंमत वाढवली असून, ती खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. Kia Carens ही कमी बजेटमध्ये लक्झरी आणि पॉवरफुल 7-सीटर कार म्हणून ओळखली जाते. जर तुम्ही देखील ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर नवीन किमती … Read more

अटल सेतूवरून उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचा मृतदेह सापडला ! सोबतच सापडलेला दुसरा मृतदेह कोणाचा ?

१७ फेब्रुवारी २०२५ नवी मुंबई : शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या अलिबाग येथील शिक्षक वैभव नथुराम पिंगळे (५०) यांचा मृतदेह शनिवारी दुपारी सागरी सुरक्षा दलाच्या हाती लागला.अलिबाग येथील शिवाजीनगर कुडूस येथे राहणारे वैभव पिंगळे यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवरून अरबी समुद्रात उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती … Read more

‘या’ फॉर्मुलाचा वापर केला तर वयाच्या 40 व्या वर्षी करोडपती व्हाल ! 20 हजार शिल्लक ठेवणारा देखील 15 वर्षात 1 कोटीचा मालक होणार

SIP Investment Tips

SIP Investment Tips : आजच्या युगात आर्थिक स्थैर्य मिळवणे ही फक्त स्वप्नरंजनाची गोष्ट राहिलेली नाही, तर योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या मदतीने ते शक्य आहे. अनेक जण विचार करतात की करोडपती होण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पन्न असणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात, योग्य वयात योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास आर्थिक स्वातंत्र्य सहज मिळू शकते. यासाठीच ‘१२-१५-२०’ फॉर्म्युला हा … Read more

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या वादात अजित पवारांची उडी ! केले असे विधान

१७ फेब्रुवारी २०२५ नाशिक : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे.वाल्मिक कराडशी जवळचे संबंध असल्याने विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता मंत्री मुंडेंच्या राजीनाम्याबाबत पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित … Read more

‘या’ पालिका प्रशासनाने उचलला अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचा विडा: आजपासून दुसऱ्या टप्यातील कारवाई सुरू

Ahilyanagar News: महसूल पोलीस व पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सोमवार पासून सुरू झाली. पोलिसांचा मोठा फौज फाटा यासाठी तैनात करण्यात आला आहे. बाजारपेठेसह वाहतुकीला अडथळा ठरणारी व पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे हटविली जाणार आहेत. गरीबांचे गाडे हटविण्याआधी श्रीमंताच्या हवेल्या पाडा असा सुर शहरातील नागरीकामधुन उमटत होता. आता अतिक्रमण जमीनदोस्त करणार असा विडाच पाथर्डी … Read more

दगड फोडणाऱ्या हाताने घडवीला इतिहास…. संघर्षाची ओलांडली लक्ष्मणरेषा..अन मिळवली दोन सुवर्णपदके

Ahilyanagar News : दररोजच्या जगण्यातील संघर्ष स्वतःशी बंड करण्याचे सामर्थ्य मनात निर्माण करून देतो . आयुष्यात जेवढ्या वेदना असतील तेवढीच जिंकण्याची भूक बळावते. केवळ जिंकायचंच आहे हीच भावना मनात असेल तर नियतीही आपल्या सोबत असते. असाच काहीसा संघर्षाची किनार लाभलेला अनुभव जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अनुभवायला मिळाला. जिल्हा परिषद प्राथ. शाळा , एकनाथवाडी शाळेतील विद्यार्थी लक्ष्मण … Read more

खेळाडूंसाठी कॅबिनेट मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली अशी मागणी…

१७ फेब्रुवारी २०२५ मुंबई : कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून,शहराच्या पायाभूत सुविधांमध्येही वाढ झाली आहे.या प्रकल्पासाठी मंजुरी मिळवताना पर्यावरणीय नियमांनुसार जवळपास २०० एकर जागा खुली ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता.त्या जागेतील ५० एकर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवून त्या जागेवर खेळाची मैदाने विकसित करावी,अशी मागणी कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा … Read more

नगर तालुक्यातील ‘या’ गावात साजरा होणार ऐतिहासिक शिवजयंती उत्सव ! इंदुरीकर यांच्या किर्तनासह विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Ahilyanagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथे पंचक्रोशीतील सकल शिवप्रेमींकडून शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. जेऊर पंचक्रोशीतील सर्व तरुणांनी एकत्र येत शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवजयंती निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि.१८ रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे जाहीर कीर्तन व महाप्रसादाचे … Read more

नगर तालुक्यातील ‘त्या’राष्ट्रीयकृत बँकेत मनमानी कारभार : बँकेच्या नियमावलींना तिलांजली देत खातेदारांना दिला जातो मनस्ताप

Ahilyanagar News: आज एकीकडे सरकार सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांची आर्थिक परिस्थिती बदलावी यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. मात्र दुसरीकडे सरकारचाच एक भाग असलेल्या नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मॅनेजर व असिस्टंट मॅनेजर यांच्या मनमानी कारभाराला खातेदार वैतागले असून, यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे . … Read more

कोणताही सामाजिक वाद महाराष्ट्रामध्ये होऊ नये : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

१७ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेच्या रकमा त्यासुद्धा लाभार्थ्यांना मिळत नाही. ज्यावेळी निराधारांच्या रकमा पोहोचत नाही, त्यावेळी राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे. हे वेगळे सांगण्याचे आणखी काही दंडक असू शकत नाही. अशी टीका काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. रविवारी (दि.१६) माजी मंत्री थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला,त्यावेळी … Read more

‘त्या’ १०२ पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी पाईपलाईन फोडली : अज्ञात व्यक्ती विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

Ahilyanagar News : पाथर्डी, नगर, नेवासा व राहुरी तालुक्यातील ४५ गावांमधील १०२ पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी वांबोरी चारीची मुख्य पाईपलाईन नगर तालुक्यातील पांगरमल शिवारात अज्ञात व्यक्तीने फोडल्याने वांबोरी चारीचा पाणीपुरवठा कमी दाबाने का होतोय याचा शोध मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी घेत असता पाईप लाईन पांगरमल शिवारात फोडल्याचे आढळून आले. पाईपलाईन फोडणार्‍या अज्ञात व्यक्ती … Read more