मागणी मंजूर झाल्यामुळे शेतकरी आनंदात ! आमदार विठ्ठलराव लंघे व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शेतकऱ्यांकडून स्वागत
१५ फेब्रुवारी २०२५ नेवासा : मुळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सोमवार, १७ फेब्रुवारी पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना मंत्री विखे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. याबाबत आमदार लंघे यांनी पत्रकात सांगितले, … Read more