डॉ. सुधीर तांबे : कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या तीन गुणांचा संगम

आढळा, म्हाळुंगी व प्रवरा या तीन नद्यांचा संगम जिथे होतो ते गाव म्हणजे संगमनेर. त्याचप्रमाणे कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या तीन गुणांचा संगम असलेलं या संगमनेरच्या जनमानसात लोकप्रिय असलेलं एक लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉक्टर साहेब. ‘ नेता नव्हे मित्र ‘ ही टॅग लाईन खऱ्या अर्थाने जगणारं नेतृत्व म्हणजे डॉ. सुधीरजी तांबे साहेब. १९८० च्या दशकात … Read more

नेता नव्हे मित्र – मा.आ.डॉ.सुधीर तांबे

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो.देशाला महासत्ता बनविण्यात सिंहाचा वाटा ठरणार्‍या युवा पिढी समोर अनेक आव्हाने आहेत.मात्र तरीही मार्गदर्शक व आश्‍वासक विचार देवून युवकांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून समाजकारण,आरोग्य ,पर्यावरण,शिक्षण , सहकार अशा विविध क्षेत्रात अभ्यासू लोकप्रतिनिधी असलेले जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक मा.आमदार डॉ.सुधीर तांबे हे खर्‍या अर्थाने जनसामान्यांचे नेता नव्हे मित्र ठरले आहे. मा.आ.डॉ सुधीर … Read more

महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरू

अहिल्यानगर – अहिल्यानगर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. याद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची, इमारतींची, घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे. मार्च अखेरीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सर्व्हेक्षण करताना अडचणी येत आहेत. नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या खासगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. त्यांच्याकडे ओळखपत्र असून … Read more

मुंबई ते दिल्ली तब्बल 130 Kmph वेग ! अशी आहे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन

मुंबई सेंट्रल स्थानकावर आज अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेनचा ट्रायल रन घेण्यात आला. भारतीय रेल्वेने त्यांच्या वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर व्हर्जनचा पहिला ट्रायल मुंबईत पार पाडला. ही ट्रेन देशातल्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा भाग असून, या ट्रेनच्या चाचणीने सर्वात महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या ट्रायल … Read more

नितीन गडकरींची मोठी घोषणा ! टोल रांगेत थांबण्याची गरज संपणार…

Toll Collection System : देशभरातील नागरिकांसाठी एक आंनदाची बातमी आहे, तुम्ही हायवेवर कारने प्रवास करत असाल, तर तुम्हाला अनेक वेळा टोल भरण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागले असेल. मात्र, आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या समस्येवर उपाय सुचवला आहे. त्यांनी घोषणा केली आहे की, सरकार राष्ट्रीय महामार्गावर खाजगी वाहनांसाठी टोल … Read more

Cheapest electric car : १ लाखांत इलेक्ट्रिक कार ! सिंगल चार्जवर किती चालणार ?

Cheapest electric car : भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, आणि अनेक कंपन्या स्वस्त आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कार लाँच करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशाच एक नवीन स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. Ligier Mini EV नावाची ही इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लाँच होऊ शकते. खरेतर, या कारची किंमत सुमारे १ लाख रुपये असू … Read more

Artificial Intelligence मध्ये करिअर कराल तर लाखो कमवाल ! अशी आहे करिअरची मोठी संधी!

  आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हा क्षेत्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक अत्यंत आकर्षक करिअर पर्याय बनला आहे. विविध उद्योगांमध्ये AI चा वापर वाढत असल्यानं यामध्ये उच्च-शिक्षण घेतल्यावर उच्च पगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मोठ्या कंपन्या AI तंत्रज्ञानावर काम करणाऱ्यांची मागणी करत आहेत. जर तुम्ही संगणक विज्ञान, गणित आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रावीणता असलेले असाल, तर AI चा … Read more

शेतजमीन किंवा मालमत्तेवर अतिक्रमण झालाय का? ‘या’ मार्गांचा वापर करा आणि स्वतःचा हक्क मिळवा

Encroachment Of Land :- आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा शेतजमीन,प्लॉट किंवा मालमत्तेवर अतिक्रमण केले जाते व यासंबंधीचे अनेक प्रकारचे वाद उद्भवताना आपल्याला दिसतात. अतिक्रमणाची समस्या प्रामुख्याने जी जमीन किंवा प्लॉट रिकामा असतो अशा जमिनीच्या बाबतीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते व अशाप्रकारे अतिक्रमण झाले असेल तर यासंबंधी वाद उद्भवतात व अनेक कायदेशीर प्रश्न या निमित्ताने … Read more

शक्तीपीठ महामार्ग नियोजित मार्गानुसारच होणार! दोन महिन्यात मोजणी करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

Shaktipith Mahamarg:- महाराष्ट्रामध्ये जे काही प्रस्तावित महामार्ग आहेत त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा अतिशय महत्त्वाचा महामार्ग असून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा महामार्ग उभारला जाणार आहे.विशेष म्हणजे हा महामार्ग जेव्हा तयार होईल तेव्हा नागपूर ते गोवा हे अंतर अवघ्या दहा तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे 86 हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग … Read more

FasTag Rules Change : फास्टॅग नियमांमध्ये १ एप्रिल २०२५ पासून बदल !

महाराष्ट्र सरकारने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने फास्टॅगशी संबंधित नवे नियम १ एप्रिल २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यभरातील टोल कलेक्शन पद्धतीला अधिक प्रभावी, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी घेतला आहे. नवीन नियमांनुसार, सर्व प्रकारच्या वाहनांवर फास्टॅग बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे, वाहनचालकांना टोल प्लाझावर उभे राहण्याची आवश्यकता नाही, आणि टोल … Read more

Solapur Pune Highway : सोलापूर ते पुणे महामार्ग होणार सहापदरी ! तीन उड्डाणपूल

सोलापूर: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या सतत वाढत्या संख्येमुळे हा महामार्ग सहापदरी करण्याचा विचार सुरू आहे. या महामार्गावर सध्या दररोज सुमारे ४२,००० वाहनांची वर्दळ होत असून, भविष्यात ही संख्या अधिक वाढेल, असा अंदाज आहे. वाहनांच्या वाढीमुळे अपघातांचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे महामार्गावर सुरक्षा उपायांसाठी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्जुनसोंड, अनगर पाटी आणि सावळेश्वर … Read more

गुगलचा वापर करताना जरा सावधान! गुगलवर घ्याल ‘या’ गोष्टींचा शोध तर खावी लागेल तुरुंगाची हवा; जाणून घ्या माहिती

Google Search Tips:- आजकालचे युग इंटरनेटचे युग आहे व या इंटरनेटच्या कालावधीत गुगल सारख्या सर्च इंजिनच्या माध्यमातून अगदी एका क्लिकवर तुम्हाला कुठलीही माहिती उपलब्ध होते. गुगल हे व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भागच बनला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कुठल्याही प्रकारची माहिती जर तुम्हाला हवी असेल व तुम्ही ती गुगलला जाऊन जर सर्च केली … Read more

FasTag Rules 2025 : फास्टॅग नियमांमध्ये झाले मोठे बदल ! वाहतूक कोंडी…

महाराष्ट्र सरकारने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा आणि सुविधा आणण्यासाठी फास्टॅग नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होतील. या निर्णयामुळे टोल प्लाझावरची वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जाईल. फास्टॅग म्हणजे काय? फास्टॅग हा डिजिटल स्टिकर आहे, जो RFID (Radio Frequency Identification) तंत्रज्ञानावर काम करतो. वाहनावर लावलेल्या … Read more

नवीन सिमकार्ड घेण्यासाठी करावे लागणार आता ‘हे’ काम! पीएमओने दूरसंचार विभागाला जारी केल्या सूचना

Sim Card New Rule:- सिमकार्डच्या संबंधित जर आपण बघितले तर पूर्ण देशामध्ये अनेक फसवणुकीचे प्रकार घडल्याचे आपल्याला दिसून येते. अशाप्रकारे सिमकार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही सर्वसामान्य व्यक्तींसाठी खूपच त्रासदायक ठरते व चिंतेचा विषय देखील आहे. आपल्याला माहित आहे की, अनेक घटनांमध्ये दुसऱ्याचा आयडी वापरून सिमकार्ड घेतलेले असते व एखाद्या गुन्ह्यांमध्ये अशा सिमकार्डचा वापर केला जातो … Read more

कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेले लोक आयुष्यभर खेळतात लाखो-करोडोत! जगतात लक्झरी लाईफ

Numerology 2025:- ज्योतिषशास्त्राला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व हे अंकशास्त्राला असून अंकशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या व्यक्तीचे जीवन आणि त्याचे भविष्य याबद्दलची संपूर्ण माहिती मिळत असते. ज्याप्रमाणे आपल्याला राशीचक्राच्या माध्यमातून जीवनात येणाऱ्या चांगल्या किंवा वाईट परिस्थितीबद्दल माहिती करून घेता येते. अगदी त्याचप्रमाणे अंकशास्त्रातही जन्मतारखेच्या संख्येवरून जीवनाबद्दलची सगळी माहिती आपल्याला मिळत असते. अंकशास्त्राच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या जीवनाविषयी … Read more

समसप्तक राजयोगामुळे ‘या’ 3 राशींच्या व्यक्तींच्या जीवनात होईल पैशांची बरसात! नोकरी आणि व्यवसायात मिळतील अफाट संधी

Samsaptak Rajyog 2025:- ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह, बारा राशी, नक्षत्र यांना खूप महत्त्व आहे व या आधारावरच ज्योतिषशास्त्र आधारलेले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.ग्रहांमध्ये जर बघितले तर सूर्य हा ग्रह खूप महत्त्वाचा मानला जातो व त्याची भूमिका देखील ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची असते. सूर्याला प्रतिष्ठा तसेच आदराचे प्रतीक मानले जाते. त्यासोबतच मंगळ हा धैर्य, शौर्य तसेच … Read more

1 लाख रुपये डाऊनपेमेंट करा आणि टाटा पंचचे मालक व्हा! किती भरावा लागेल महिन्याला ईएमआय? जाणून घ्या कॅल्क्युलेशन

Tata Punch EMI Calculation:- टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी असून अनेक प्रकारच्या व्यावसायिक वाहनांसोबतच प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले वाहने देखील या कंपनीच्या माध्यमातून उत्पादित केले जातात. यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार मॉडेल्स टाटा मोटर्स उत्पादित करते व टाटाच्या कार ग्राहकांमध्ये देखील विशेष लोकप्रिय आहेत. यामध्ये टाटाची टाटा पंच एक उत्तम … Read more

प्रवरेतील दूषित पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवले पाथरे गावात प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांची भेट

वळण : राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील प्रवरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर केमिकल युक्त दूषित पाण्यामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडले होते. परिणामी, नदीतील पाण्याची दुर्गंधी परिसरात मोठ्या प्रमाणात सुटली आहे. याबाबत दैनिक पुण्यनगरीने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची तात्काळ दखल घेत प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाथरे गावात भेट देत नदीतील दुषिता पाण्याचे नमूने घेवून … Read more