हवामानात मोठा बदल, आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता !

Havaman Andaj 2025

Havaman Andaj 2025 : डिसेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता आणि त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस झाला. गेल्या महिन्यात देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला होता आणि याचाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर देखील पाहायला मिळाला. दरम्यान जानेवारी 2025 मध्ये ही अशीच परिस्थिती तयार होणार असे दिसते. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या … Read more

महाराष्ट्रातील ‘हे’ 2 महामार्ग एकमेकांना जोडले जाणार, मुंबई अन नागपूरहून दिल्ली गाठणे सोपे होणार

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत, अजूनही काही महामार्गाची कामे सुरू आहेत. तसेच काही महामार्गांची कामे अंशतः पूर्ण झाली आहेत आणि बाकी राहिलेली कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा असाच एक महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प आहे. हा प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक … Read more

एसबीआयने आणली लखपती होण्याची सुवर्णसंधी! अवघी 591 रुपयांची गुंतवणूक देईल तुम्हाला 1 लाख रुपये

sbi scheme

Har Ghar Lakhpati Scheme:- स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक असून या बँकेचे कोट्यावधी ग्राहक भारतात आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ग्राहकांसाठी कायमच वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजना राबवल्या जातात. त्याच अनुषंगाने सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाने हर घर लखपती नावाची एक रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आवर्ती ठेव योजना आणली असून ही … Read more

तुळशी वृंदावन आणि मनी प्लांट कोणत्या दिशेला असावे ? शास्त्र काय सांगत

Vastu Tips 2025

Vastu Tips 2025 : वास्तुशास्त्र हे मानवाच्या जीवनावर परिणाम करत असते, वास्तुशास्त्रात घराची आखणी कशी असावी? कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवली पाहिजे, घरात कोणत्या वस्तू हव्यात याबाबत सर्वच माहिती दिलेली आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुळशी वृंदावन आणि मनी प्लांट बाबतही मोठी महत्वाची माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना संपत्तीचे आणि सुख-समृद्धीचे तसेच यशाचे प्रतीक मानले गेले … Read more

तुम्हाला श्रीमंत करू शकतो ‘हा’ पेनी स्टॉक! बाजारातील घसरणीमध्ये देखील नोंदवली मजबूत तेजी

penny stock

Penny Stock:- सध्या शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून काहीशी घसरणीची स्थिती दिसून येत आहे. जर आपण काल म्हणजे समोरचा विचार केला तर शेअर बाजारामध्ये बीएससी सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला तर एनएसई निफ्टी 345 पेक्षा जास्त अंकांनी घसरल्याचे स्थिती होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितले तर अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले. परंतु बाजाराच्या … Read more

‘या’ बँकांमध्ये 1 वर्षासाठी एफडी करा आणि भरपूर पैसा मिळवा! जाणून घ्या कोणती बँक देते जास्त परतावा?

fixed deposit

Bank FD Interest Rate:- एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा खूप परंपरागत असा गुंतवणुकीचा प्रकार असून गेले किती वर्षापासून गुंतवणूकदार या गुंतवणूक पर्यायाला पसंती देताना आपल्याला दिसून येतात. त्यामधील दोन प्रमुख कारणे म्हणजे यामध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित राहते आणि मिळणारा परतावा देखील चांगला मिळतो. आपल्याला माहित आहे की देशातील प्रत्येक बँकेच्या माध्यमातून आकर्षक अशा एफडी योजना … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणार ? आ. संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया

Sangram Jagtap News

Sangram Jagtap News : महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत. पण यातील बहुतांशी जिल्हे हे क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने फार मोठे आहेत. यामुळे राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असणाऱ्या जिल्ह्यांचे विभाजन झाले पाहिजे अशी मागणी आहे. या मागणीसाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. अशातच मध्यंतरी लातूर जिल्ह्याचे विभाजन करून नवा उदगीर जिल्हा बनेल अशा बातम्या … Read more

जमिनीची रजिस्ट्री खरी की खोटी? प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी कसे ओळखाल? जाणून घ्या ट्रिक

registry rule

Property Buying Tips:- कुठल्याही प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार हा तसा संवेदनशील विषय असून यामध्ये बऱ्याच गोष्टींची काळजी घेऊन व्यवहार पूर्ण करणे गरजेचे असते. मग तुम्ही जमीन घेत असाल किंवा एखादा फ्लॅट किंवा प्लॉट घेत असाल अशा सर्व प्रॉपर्टीच्या व्यवहारांमध्ये काळजीपूर्वक व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करणे हे आपल्या फायद्याचे ठरते व याकरिता तुम्ही काही महत्त्वाची कागदपत्रे तपासून … Read more

खाजगी क्षेत्रात 10 वर्ष नोकरी केली तरी मिळते पेन्शन! जाणून घ्या महिन्याला किती मिळेल तुम्हाला पेन्शनची रक्कम?

pension scheme

Pension Calculation:- ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचा लाभ दिला जातो. अगदी त्याचप्रमाणे निवृत्ती वेतनाचा लाभ हा खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील मिळतो. आपल्याला माहित आहे की काही खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी देखील ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असतात व या संघटनेच्या माध्यमातून ईपीएस योजना राबवली जाते व याच योजनेच्या माध्यमातून कर्मचारी भविष्य निर्वाह … Read more

संगमनेरातील सलूनच्या दरात वाढ ! नाभिक समाजाच्या बैठकीत निर्णय

१४ जानेवारी २०२५ संगमनेर : संगमनेर शहर व तालुक्यातील सलूनच्या दरामध्ये (दि. १) जानेवारी पासून वाढ करण्यात आली आहे.तालुक्यातील नाभिक समाज बांधवांच्या बैठकीत दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बाबा जाधव व शहराध्यक्ष रमेश सस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सलूनसाठी लागणाऱ्या सर्वच साहित्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणवर वाढ … Read more

मांजाचा फास लागल्याने तरूण जखमी ! आश्वी खुर्द येथील घटना, विक्री बंद करण्याची मागणी

१४ जानेवारी २०२५ आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील संजय बबन कहार हे काल सकाळी गावातून घरी जात असताना चायना मांजाचा गळ्याला फास लागल्यामुळे ते जखमी झाले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय बबन कहार (वय ३५, रा. आश्वी खुर्द, बाजारतळ रस्ता) हे नित्याचे काम उरकुन घरी जात असताना येथील आश्वी दाढ-आश्वी खुर्द रस्त्यावर काही मुले पतंग … Read more

अमृताचे होतेय विष : दूषित पाण्यामुळे प्रवरेतील लाखो मासे मृत्युमुखी

१४ जानेवारी २०२५ वळण : राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील प्रवरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त, दूषित व तेलकट पाणी सोडल्याने पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे.यामुळे नदीतील हजारो मासे मृत पावले असून या दूषित पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. प्रवरा नदी, जी अमृत वाहिनी म्हणून ओळखली जाते,सध्या काळेभोर व तेलकट पाण्याने भरलेली दिसत आहे.कारखान्यांमधून … Read more

मिरजगाव येथील गायरान जंगलाला भीषण आग ! हजारो झाडे जळून खाक ; शासन मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

१४ जानेवारी २०२५ मिरजगाव : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील ग्रामपंचायत मालकीचा गटक्रमांक ३४४ या ७५ हेक्टर गायरानावरील जंगलाला लागलेल्या आगीत तब्बल २२ हेक्टरवरील विविध जातीची हजारो झाडे जळून खाक झाली. ही घटना शुक्रवार (दि.१०) रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. या आगीत करंज, हातगा, शिसु, चिंच, काशीद, बांबू, सीताफळ, भिंडी, निवडुंग, कडुनिंब, शिरस, शिसम, आवळा … Read more

रुपया का घसरतोय ?

१४ जानेवारी २०२५ : इतर चलनाच्या तुलनेत वधारत असलेला डॉलर, अमेरिकेच्या कर्जरोख्या वरील वाढत असलेला परतावा, भारतीय शेअर बाजारातून परत जात असलेली परकीय गुंतवणूक आणि शेअर बाजार निर्देशांकात होत असलेली घट या कारणामुळे रुपयाचे मूल्य एकतर्फी घसरून रोज नव्या निचांकी पातळीवर जात आहे. अशा परिस्थितीत आयात महाग होऊन भारतात महागाई वाढण्याचा धोका आहे.जर महागाई उच्च … Read more

सोने-चांदी का महागले आहे ?

१४ जानेवारी २०२५ : चीनमध्ये महागाई शून्य टक्क्यावर जाऊनही मागणी वाढत नाही. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विविध देशांसंदर्भात आक्रमक वक्तव्य करत आहेत. अशा परिस्थितीत जागतिक तणाव वाढण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीचे खरेदी करीत आहेत. मागणीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात बरीच वाढ होत आहे. नजीकच्या भविष्यात शेअर बाजारातून सकारात्मक परताव्याची लक्षणे … Read more

शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करा ! मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, पर्यटन व धार्मिक स्थळांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे सूचित

१४ जानेवारी २०२५ मुंबई : राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देशित … Read more

जागतिक बाजारपेठेमुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ

१४ जानेवारी २०२५ मुंबई : वाढलेले कर आणि जागतिक बाजारपेठेच्या प्रभावामुळे खाद्य तेलाच्या किमती १३ टक्के वाढल्या आहेत.देशांतर्गत उत्पादनाला प्राधान्य देणे आणि नागरिकांना विविध उत्पादने परवडण्यासारख्या दरात मिळावीत, या दोन बाबींचा काटेकोर समतोल साधत देशाच्या अर्थव्यवस्थेला पावले टाकावी लागतात.खाद्य तेलावरील आयातकरात नुकतीच झालेली वाढ हे अशा समतोल साधण्याचे उत्तम उदाहरण आहे. कारण देशातील शेतकऱ्यांना साह्य … Read more

मोदींच्या हस्ते आज ‘मिशन मौसम ‘चे उद्घाटन

१४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या (आयएमडी) १५० व्या स्थापना दिनाच्या औचित्यावर ‘मिशन मौसम’चे उद्घाटन करणार आहेत.हवेच्या गुणवत्तेबाबतची आकडेवारी गोळा करण्यात या मिशनमुळे मदत होणार आहे. दिल्लीतील भारत मंडपमध्ये सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ‘मिशन मौसम’चे उद्घाटन केल्यानंतर मोदी उपस्थितांना संबोधित करतील.शिवाय याप्रसंगी ते हवामान विभागाने तयार … Read more