हातच सोडलं आणि आता आरोळ्या कुठं ठोकता ? कुकडीच्या पाण्याचे पाचपुते यांच्यामुळेच वाटोळे !

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- कुकडीचे आवर्तन पुन्हा सूरु व्हावे यासाठी काल व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यात विद्यमान आमदारांनी पुणेकरांसोबत पंगा घेतल्याचा नुसता आव आणल्याचे नाटक केले. पण प्रत्यक्षात आवर्तन सुरू असताना कुकडीचे पाणी सर्व वितरिकेंना पाणी कसे मिळेल याकडे लक्ष दिले असते तर शेतकऱ्यांचे भले झाले असते. त्यावेळी … Read more

कुकडीचे आवर्तन श्रीगोंदा तालुक्यात आज पासून सुरू होणार :- बबनराव पाचपुते

श्रीगोंदा – कुकडचे आवर्तन लवकर सुटले होते मात्र उद्यापासून आपल्याकडे म्हणजे श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सुरू होत आहे. पाणी सर्वाना मिळेल या बाबत कोठेही शंका नाही. सर्वांनी आपली काळजी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पाचपुते यांनी म्हटले आहे की, ” आपल्याकडे आज … Read more