नगरचं नशीब उजळणार ! विखे पाटलांचं मिशन 2029 – जलसंपदा मंत्रीपदाचा ‘स्ट्रॅटेजिक गेम’

Ahilyanagar Report : गेल्या महिन्यांत नाशिकला जागतिक कृषि महोत्सव झाला. त्या महोत्सवात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठे वक्तव्य केले. पश्चिम खोऱ्यात वाहून जाणारे ६५ टीएमसी पाणी, येत्या पाच वर्षांत गोदावरी खोऱ्यात वळविले जाईल, असे त्यांनी सांगितले. आता विखे यांचे हे, वक्तव्य फक्त एक घोषणा म्हणून पाहिले गेले. मात्र त्या वक्तव्यामागे नगर … Read more

Ahilyanagar Report : श्रीगोंद्याच्या राजकारणात मोठा भूकंप ! ‘भाऊ’ एकत्र? की ‘वाद’ कायम ? नवा ट्विस्ट

Ahilyanagar Report : राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, किंवा कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो… हे ऐकलंय ना..? नक्कीच ऐकलं असेल. राजकीय बातम्या, लेख, स्तंभ किंवा थेट राजकीय पुस्तकात हा डायलाँग कुठे ना कुठे दिसतोच… या वाक्याची उदाहरणं सर्वात जास्त वेळा अहिल्यानगर जिल्ह्यात दिसतात. कधी विखे- शिंदे वाद होतो. तो मिटतो. कधी भाजपचे पराभूत आमदार … Read more

दुष्काळी मातीतून झिरपणार आता आशेचं पाणी… साकळाईचं स्वप्न आता सत्यात ! विखे पाटील कुटुंबाचा ‘जल’ विजय !

Ahilyanagar Report : साकळाई योजना हा शब्द तुम्ही-आम्ही गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून तर आपले पालक ३० वर्षांपासून ऐकत आलेत. या शब्दांवर कित्येक निवडणुका लढल्या गेल्या. साकळाईच्या आश्वासनांवर कित्येकांनी सत्ताही भोगली तर कित्येकांना सत्तेतून पायउतारही व्हावे लागले. ही योजना सर्वप्रथम स्व. बाळासाहेब विखेंनी मांडली, असं सांगितलं जातं. नगर दक्षिणेचा भाग पाणीदार करण्याचं त्यांचं स्वप्न होतं, असं स्वतः … Read more

अहिल्यानगरमधील राजकीय रणधुमाळी वाढली ! विखे-थोरात आणि विखे-लंके संघर्षामुळे जिल्हा तापणार?

Ahilyanagar Report : पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या दोन वाद चांगलेच गाजत आहेत. पहिल्या वाद आहे विखे-थोरात संघर्षाचा, तर दुसरा वाद आहे विखे-लंके संघर्षाचा… या दोन्ही वादाची सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा पेटली. आहे. गुरुवारी पारनेर एमआयडीसीतील उद्योगांची तपासणी करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. या बैठकीला विखे पिता-पुत्र उपस्थित होते. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याला लवकरच मिळणार आणखी एक आमदार !

Ahilyanagar Report : लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. गेली वर्षभर या दोन्ही निवडणुकांचीच महाराष्ट्रात चर्चा होती. कार्यकर्त्यांच्या अंगावरचा गुलाल निघतो न निघतो तोच, आता पुन्हा गुलाल उडविण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळणार आहे. त्यातही अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्ते नव्या दमात गुलालाची तयारी करत असल्याच्या चर्चा आहेत. विधान परिषदेच्या पाच जागांची पोटनिवडणूक येत्या २७ मार्चला होणार आहे. … Read more

राजकीय आणि प्रशासकीय समीकरणे बदलणार ? अहिल्यानगरच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत उत्सुकता

Ahilyanagar Report : अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची अवघ्या दोन वर्षांत बदली झाली. याबाबतचे आदेश १८ फेब्रुवारीला निघाले. सालीमठ यांच्याकडे आता साखर आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य सरकारने ज्या ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, त्यात सालीमठ यांचा समावेश होता. आगामी काळात नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका, आश्वी, राजूर आणि घोडेगाव … Read more

संगमनेरमध्ये सुरू झाली मोठी लढाई ! थोरात-खताळ लढाईचा नवा अध्याय

Ahilyanagar Report : गेल्या ४०-४५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत संगमनेरमध्ये सत्ताबदल झाला. हा धक्का केवळ संगमनेर, अहिल्यानगर किंवा महाराष्ट्रालाच बसला नाही, तर थेट देशात या लढाईची चर्चा झाली. अमोल खताळ कोण? या एका ‘पीन पाँईंट’वर शेकडो व्हिडीओ आणि हजारो न्यूज तयार झाल्या. राज ठाकरेंपासून ते थेट राहुल गांधींपर्यंतच्या नेत्यांनी संगमनेरच्या लढतीवर भाष्य केले. ईव्हीएम मॅनेज … Read more

अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचं काय होणार ? प्रशासन, राजकीय नेते आणि लोकांच्या भावना…

Ahilyanagar Report :  विधान परिषदेचे सभापती झाल्यानंतर राम शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सभापती झाल्यामुळे अनेक मुद्यांवर बोलण्यासाठी त्यांना मर्यादा आल्या. मात्र पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन या मुद्यावर त्यांनी आपले मत मांडले. जिल्हा विभाजनावर ते ठाम राहिले. त्यानंतर गुरुवारी पत्रकारांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनाही जिल्हा विभाजनावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर तेही … Read more