Ahmednagar News : दुष्काळाने तूर उत्पादन घटले, एकरी निघतंय फक्त पाच क्विंटल उत्पन्न

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा पावसाने सगळीकडेच हात आखडता घेतला. त्यामुळे खरिपातील पिकांवर मोठा परिणाम झाला. पाणीसाठा कमी असल्याने रबीतही पिकांना पाणीटंचाईचे संकट उभे राहिले. याचा परिणाम तूर उत्पादनावरही झाला आहे. कमी पाणी असल्याने तुरीचे पीक लवकरच काढणीला आले आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत तूर काढणी सुरु आहे. उत्पन्न घटले, उताराही कमीच दुष्काळी स्थितीमुळे तुरीचे पीक … Read more

Ahmednagar News : महिना उलटूनही गारपीटग्रस्तांना कवडीचीही मदत नाही, महसूलमंत्री विखेंचा दौरा होऊनही शेतकरी वंचितच

Ahmednagar News

Ahmednagar News : नोव्हेंबर महिन्यात पारनेर तालुक्यातील ४९ गावांना गारपीटीचा फटका बसला. महिना उलटूनही एक रूपयांची शासकीय मदत न मिळाल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. प्रशासन पंचनामे करण्याचा सोपस्कार उरकून मोकळे झाले असून उध्वस्त बळीराजाचे डोळे शासकीय मदतीकडे लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. … Read more

..काय तर म्हणे इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो !! अवकाळीतून कशीबशी वाचवलेली पिके आता हरीण, लांडगा, रानडुकरे अन बिबट्यांच्या कचाट्यात !

Ahmednagar News

Ahmednagar News : अस्मानी सुलतानी संकटे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. कमी पावसाने खरीप पिके हातची गेली. आता अवकाळी, धुके अन् ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर त्याचा परिणाम झाला. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याची कमतरता भासल्याने गहू, कांद्याचे क्षेत्र कमी झाले. परंतु ज्वारी, चारा पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने ज्वारी पिकांना जीवनदान मिळाले. … Read more

Ahmednagar News : कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेणार.. खा.डॉ.सुजय विखेंनी दिला ‘हा’ शब्द

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या राज्यात कांदा उत्पदक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कांद्यावर निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव मातीमोल झाले आहेत. शेतकरी सध्या सरकारविरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. आता याच अनुशंघाने खा.सुजय विखे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. काय म्हणाले खा. सुजय विखे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले … Read more

‘निळवंडे ‘च्या कामाला कर्डिले यांच्या काळातच गती मिळाली

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात तांभेरे येथे २०१९ मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत इतिहासात प्रथमच निळवंडे धरण कालव्यांच्या कामाचे ‘टेल टू हेड’ असे काम करण्यात आले. याचे श्रेय माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे असून त्यांच्या आमदारकीच्या काळातच निळवंडेच्या कामाला गती मिळाली, अशी माहिती राहुरी तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष नानासाहेब गागरे यांनी दिली … Read more

Ahmednagar Politics : आमच्या साखर वाटपावर बोलणाऱ्यांनी स्वतः काय दिले ? – खा.सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar Politics News : आम्ही साखर वाटप करत असल्यामुळे अनेकांचा पोटसूळ उठला असून स्व. माजी खासदार पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आज तिसऱ्या पिढीपर्यंत जनतेची सेवा करत आलो आहोत. जनतेसाठी जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करत असून सध्या आम्ही साखर वाटपाचा कार्यक्रम सुरू केल्यापासून अनेकांना त्याचा त्रास होत आहे. स्वतःच्या कुटुंबाने आतापर्यंत जनतेला … Read more

Ahmednagar News : ‘पुन्हा तेढ निर्माण करणारी वक्तव्ये न करण्याची हमी’ ! कालीचरण महाराजांची नगरच्या उपविभागीय दंडाधिकार्‍यांसमोर हजेरी

Ahmednagar News

Ahmednagar News : कालिपुत्र कालीचरण महाराज हे त्यांच्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. हेट स्पीच प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी कालिपुत्र कालीचरण महाराज यांनी चार दिवसांपूर्वी (दि.20 डिसेंबर) रात्री उशिरा नगरच्या उपविभागीय दंडाधिकार्‍यांसमोर हजेरी लावून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समजली आहे. पुन्हा तेढ निर्माण करणारी वक्तव्ये न करण्याची हमी … Read more

मतदारसंघातील गरजू रुग्णांसाठी ४० लाखांचा निधी प्राप्त : आ. मोनिका राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : शिंदे फडणवीस महायुती शासनाच्या कालावधीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून शिफारस केलेल्या मतदारसंघातील ५४ गरजू रुग्णांसाठी सुमारे ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आ. मोनिका राजळे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आधुनिकीकरण करून, पारदर्शक व सुलभ सेवा देण्याबरोबरच, … Read more

Ahmednagar News : आनंदादयी क्षण पाहाण्यासाठी आज पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आपल्यात असायला हवे होते….

Ahmednagar News

Ahmednagar News : आरोप- प्रत्यारोपाच्या राजकारणात न पडता निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्राला मिळवून द्यायचे, हेच ध्येय आपले होते. यासाठी महायुती सरकार सतेवर यावे लागले. पाणी आल्याचा आनंदादयी क्षण पाहाण्यासाठी आज पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आपल्यात असायला हवे होते, असे भावनिक उद्गार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काढले. मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत गोगलगाव लोणी खुर्द … Read more

Ahmednagar News : सावत्र मुलानेच लावली उभ्या उसाला आग ! मुलाविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतजमिनीच्या जुन्या वादातून सावत्र मुलाने शेतात उभ्या असलेल्या उसाला आग लावून पेटवून दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील खुणेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खुणेगाव येथील जोहराबी कादर सय्यद (वय ४८) या महिलेने नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, माझे खुणेगाव गावाचे शिवारात शेतीमध्ये घर असून एक … Read more

Ahmednagar News : चोरट्यांच्या मारहाणीत एका महिलेसह ४ जण जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील चोऱ्या व दरोड्याचे सत्र सुरूच असून, रविवारी पहाटे आखेगाव येथे चोरट्यांनी २ ठिकाणी मारहाण करीत चोरी केली व २ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. या घटनेत एका महिलेसह ४ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे आखेगाव व परिसरात भीतीचे वातावरण आहे. रविवारी पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास आखेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या … Read more

Ahmednagar News : ग्रामपंचायत सदस्यांच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू ! परिसरात हळहळ व्यक्त

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे शेतात गेलेल्या एका शाळकरी मुलाचा विहिरीत पाय घरून पडल्याने मृत्यू झाला. ओम योगेश काळे (वय १२) असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता सहावीत शिकत होता.त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. राहुरी तालुक्यातील चिंचोली तांभेरे शिवारात शेलार वस्तीजवळ योगेश बाबासाहेब … Read more

Ahmednagar News : सुट्ट्यांचा आनंद घ्यायला मित्रांसह भंडारदऱ्याला गेली, पाय घसरून सांदण दरीत कोसळली, तरुणीचा जागीच मृत्यू

Ahmednagar News : सध्या सुट्ट्या आहेत. रविवार, नाताळची सुट्टी सध्या जोडून आल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा सुट्टीत बाहेर फिरण्याचा प्लॅनिंग आहे. परंतु याच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मित्रांसोबत भंडारदऱ्याला गेलेल्या तरुणीच्या जीवावर बेतले आहे. तरुणीचा जागीच मृत्यू सांदण दरी पाहण्यासाठी ते गेले होते. तरुणीचा पाय घसरला आणि ती खाली कोसळली. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून मित्रांवर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील विखेंच्या प्रयत्नातील दोन एमआयडीसी मंजूर, आ.पवारांना मात्र कात्रजचा घाट ! प्रा. राम शिंदे यांनी ‘गेम’ केली?

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात तीन एमआयडीसींबाबत चर्चा सुरु होती. यातील दोन एमआयडीसी की ज्या महसूलमंत्री विखे यांच्या नियोजनानुसार नगर तालुक्यात व शिर्डीत होतील त्यांना मंजुरी मिळाली आहे. नगर तालुक्यातील एमआयडीसीसाठी जागेचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. परंतु तिसरी एमआयडीसी की जी आ. रोहित पवारांनी कर्जत जामखेड साठी सुचवली होती ती अजूनही भिजत घोंगडेच आहे. कारण … Read more

अहमदनगर : बाळ झालं, घरात आनंद झाला ! थोड्याचवेळात पोलिसांनी बाळाच्या वडिलांसह आजोबांवर दाखल केला गुन्हा, समोर आलेल्या प्रकाराने सगळेच हादरले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा तसा मोठा. राजकीय असो किंवा इतर घडामोडी या देखील मोठ्याच. परंतु अलीकडील काळात गुन्हेगारी घटना देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. अत्याचार, बालविवाह, मारहाण आदी गुन्हे अलीकडील काळात घडले आहेत. परंतु आता एक जो प्रकार अहमदनगर जिल्ह्यातून समोर आला आहे त्याने सगळेच शॉक झाले आहेत. एका दाम्पत्यास बाळ झालं. पण … Read more

Ahmednagar News : जिल्ह्यातील आश्रमशाळांत धक्कादायक प्रकार सुरूच ! अधीक्षकाने महिला कर्मचाऱ्यास बेदम मारले..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आश्रमशाळा आहेत. परंतु अनेक ठिकाणी वेगळेच धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. आता अकोले तालुक्यातील खडकी येथील शासकीय आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आश्रमशाळेतील अधीक्षक राजेश दगडू डुबे याने आश्रमशाळेतील कर्मचारी महिलेस मारहाण केली आहे. हा प्रकार शाळेतील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर घडला. महिलेस जातीवाचक शिविगाळ करून … Read more

आमदार आशुतोष काळे यांनी केली स्वतःच्या शेतातील ई-पिक नोंदणी

Ahmednagar News

Ahmednagar News : कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनाच्या वतीने ई-पिक पाहणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांनी स्वतःच्या शेतातील पिक नोंदणी करून केला आहे. रु आम्ही केली आता तुम्हीही करार, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात … Read more

खासदार सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! म्हणाले आमच्या साखर वाटपामुळे ‘त्यांची’ साखर…

Ahmednagar News

Ahmednagar News : गोरगरीब जनतेला साखर वाटपाचा हेतू स्वच्छ आहे. ( दि. २२ ) जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जाणार असून, त्या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण जगाचा सहभाग राहणार असून, या साखर आणि डाळीच्या माध्यमातून महिला भगिनींनी २२ जानेवारीला दिवाळी साजरी करायची आहे, त्यावेळी या साखर आणि डाळीपासून बनवलेले लाडू आपण अयोध्येला प्रसाद म्हणून … Read more