राहुरीत भाजपाचाच वरचष्मा ! ग्रामपंचायत निवडणूकामध्ये भाजपाकडे दहा ग्रामपंचायती

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकामध्ये भाजपाकडे सुमारे दहा ग्रामपंचायती आल्या आहेत. त्याचबरोबर स्थानिक आघाडी केलेल्या दोन सरपंच देखील स्पष्टपणे भाजपाचे असल्याने या निवडणुकीमध्ये भाजपाचा वर चष्मा राहिला आहे. महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी मंत्री व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने हे मोठे … Read more

संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांचे आज खा. लोखंडेंच्या हस्ते भूमिपूजन

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तालुक्यातील विविध गावातील रस्त्याच्या कामासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ३२ कोटी ४४ लाख रुपयांच्या निधीतून विविध गावातील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवसेनेचे संगमनेर तालुका प्रमुख रमेश काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात … Read more

आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळालच पाहिजे ! मुळा विभागातील ग्रामस्थ आक्रमक

Ahmednagar News

Ahmednagar News : पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलावातून पठार भागातील गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी योजनेचे काम तातडीने थांबवावे व प्रवरेच्या फेर वाटपाप्रमाणे मुळा खोऱ्याच्या पाण्याचेही फेरवाटप करण्यात यावे, या मागणीसाठी पिंपळगाव खांड पाणी बचाव कृती समितीच्या वतीने सुमारे तीन तास कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील सुगाव बुद्रुक फाट्यावर आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील खासदार स्पष्टच बोलले ! इंग्रजांनी दिलेले पाणी नगरच्या पुढाऱ्यांनी सोडले…

Ahmednagar News

Ahmednagar News : धरणे इंग्रजांनी बांधली. शेतकऱ्यांना पाणी दिले आणि नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी २००५चा समन्यायी पाणीवाटप कायदा करून जायकवाडीला पाणी दिले; परंतु आता होणाऱ्या आंदोलनात मी सामील होणार असून पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करा, असे आवाहन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. पश्चिमेचे घाटमाथ्याचे पाणी आल्याशिवाय जायकवाडीच्या पाण्याचा हिशोब नाही, असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. … Read more

मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये ! त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात यावर्षी ५० टक्क्यापेक्षाही कमी पाऊस झाल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावात आजच पाण्याच्या टँकरची मागणी सुरु झाल्याने शासनाने मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये. शासनाच्या निर्णयास तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध आहे. शासनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यास तालुक्याचे वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आ.प्राजक्त तनपुरे … Read more

राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप केले ! शेतकरी संघटना फोडून….

Ahmednagar News

Ahmednagar News : आजचे साखरेचे व इथेनॉलचे दर बघता पाच हजार रुपये प्रति टन दर कसा देता येत नाही, याबाबत कारखानदारांनी व सरकारने समोरासमोर बसून चर्चा करावी. राज्यकत्यांनी शेतकरी लुटण्यासाठी स्व. शरद जोशींची शेतकरी संघटना फोडून खोत, पाशा पटेल, शेट्टी यांच्यासारख्या नेत्यांना पद, प्रतिष्ठाचे प्रलोभन देऊन शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप केले, असे प्रतिपादन शेतकरी … Read more

श्रीरामपूरातील १७ पैकी १० सरपंच भाजप व युतीचे

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे व सहकाऱ्यांनी चांगले नियोजन करत ग्रामपंचायत निवडणुकीत १७ ग्रामपंचायती पैकी १० सरपंच भाजप व युतीचे विजयी झाले. यामध्ये रामपूर व जाफराबाद बिनविरोध, शिरसगाव, कडित, नाऊर, कान्हेगाव, फत्याबाद संपूर्ण भाजपसह विखे गटाचे तर युतीचे भोकर, निमगाव खैरी, उंदीरगाव युतीमध्ये … Read more

अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल संमिश्र

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील २१ सार्वत्रिक ग्रामपंचायतचे निकाल संमिश्र लागले असून भाजपा राष्ट्रवादी (अजितदादा गट), शरद पवार गट- शिवसेना शिंदे गट यांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले आहे. अकोले तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली होती. यामध्ये ६ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने २१ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होऊन काल सोमवारी सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. निकालाच्यावेळी … Read more

राहुरीत भाजपचा वर्चस्वाचा दावा राष्ट्रवादी, स्थानिक विकास आघाड्यांनाही मिळाली संधी

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे निवडणूक कौल हाती आली असून यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये सरपंचपदी वर्णी लागल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस व स्थानिक विकास आघाडी यांनादेखील काही ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की राहुरी तालुक्यामध्ये २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये … Read more

राहुरी तालुक्यातील प्रसाद शुगर ऊसाला २७०० रुपये पहिली उचल देणार

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर अॅण्ड अलाईड अॅग्रो प्रॉडक्ट्स लि. या कारखान्याचा सन २०२३ – २४ चा गळित हंगाम दि. ३ नोव्हेंबर २०२३ रोजीपासून चालु झालेला असून या गळित हंगामात गळितास येणाऱ्या उसास प्रथम उचल प्रति मे.टन २७०० रुपयांप्रमाणे व अंतिम ऊसदर इतर कारखान्यांच्या बरोबरीने देण्याचे जाहीर केले असल्याची माहिती कारखान्याचे … Read more

१४ रुग्णांचा बळी घेणारे जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड : दोन वर्षे उलटले, पालकमंत्रीही बदलले, मात्र अद्यापही अहवाल गुलदस्त्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : नगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयातील जळीतकांडाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. कोविड अतिदक्षता विभागास आग लागून तब्बल १४ कोरोनाबाधित रुग्णांचा ऐन दिवाळीत मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेला आज ६ नोव्हेंबरला दोन वर्षे पूर्ण झाले. ही घटना ६ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. या भयंकर प्रकरणाला आज दोन … Read more

अहमदनगरमधील १ कोटीचे लाच प्रकरण : एक कोटीत ‘बडे’ लोक वाटेकरी..वेगळाच खुलासा..वाचा सविस्तर

Ahmednagar News : अहमदनगर मध्ये एमआयडीसी मधील अभियंत्यांच्या एक कोटीच्या लाच प्रकरणाची माहिती समोर आली अन महाराष्ट्रात खळबळ उडाली. यातील आरोपी अमित गायकवाड हा ताब्यात आहे तर गणेश वाघ मात्र फरार आहे. गायकवाडकडून सध्या तरी काही विशेष माहिती मिळाली नाही. परंतु मुख्य सूत्रधार वाघ हाती लागल्यानंतरच तपासाला गती मिळेल असे पोलीस सांगतायत. परंतु या घटनेमागील … Read more

कर्डिले पिता-पुत्रांना दिलासा ! धमकवण्याचा ‘त्या’ फिर्यादीवर न्यायालयाचा ‘हा’ आदेश

Ahmednagar News

Ahmednagar News : धमकवण्याच्या एका प्रकरणात माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि त्यांचा मुलगा अक्षय याना दिलासा मिळाला आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने या दोघांविरोधात खासगी फिर्याद दाखल करून तपास करण्याचा आदेश याआधी दिलेला होता. कर्डीले यांनी याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. यावर आता प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी प्रथम … Read more

ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देण्याची परंपरा जपली !

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपावली सणानिमित्त कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे अनुदान, असा २९.६२ टक्के बोनस देणार असल्याची घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ या गळीत हंगामाच्या पहिल्या साखर पोत्याचे काल रविवारी आमदार … Read more

Ahmednagar News : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने एकाचा मृत्यू, हाणामारीत एका तरुणावर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी, चिचोंडी, जवखेडेखालसा, दगडवाडी, धारवाडी, डोंगरवाडी, गितेवाडी, डमाळवाडी, रेणुकावाडी, या पश्चिम भागातील ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. तर करंजीत मात्र दोन घटना घडल्या. यामध्ये सुनील कांतीलाल गांधी (वय ४८) हे मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर येत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मतदानासाठी … Read more

मतदारसंघातील एक लाख लोकांना साखर वितरण होणार – खासदार डॉ. सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी मतदारसंघातील एक लाख लोकांना साखर वितरण होणार आहे. शिर्डी मतदारसंघ आमचे कुटूंब आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. विखे पाटील परिवाराच्या वतीने शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक कुटूंबाला दिपावलीनिमित्त पाच किलो मोफत साखर देण्याच्या योजनेचा शुभारंभ अस्तगावसह विविध गावांमध्ये … Read more

श्रीगोंदा आणि संगमनेर मधून अपहरण झालेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुली दोन वर्षानंतर सापडल्या !

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर सन २०२१ मध्ये संगमनेर व श्रीगोंदे तालुक्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले होते. दोन वर्षांनंतर या मुलीचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने शोध घेतला आहे. त्यांची सुटका केली. पळवून नेणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. गणेश भाऊसाहेब चव्हाण (रा. पेमगिरी ता. संगमनेर) याने १९ एप्रिल २०२१ रोजी अल्पवयीन मुलीला फूस … Read more

केवायसी अपडेट करण्याच्या अहमदनगर मधील वकिलाला १ लाख ९२ हजारांचा गंडा

Ahmednagar News

Ahmednagar News : बँक खात्याचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका तोतया बैंक प्रतिनिधीने जिल्हा न्यायालयातील वकील व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून एक लाख ९२ हजार ५० रूपये लंपास केले. संबंधीत वकीलाने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित वकिलाला एका अनोळखी मोबाईल नंबरवरून टेक्स मेसेज आला व त्याच … Read more