जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

Ahmednagar News

Ahmednagar News : आजपासून जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘विशेष कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. … Read more

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहर विकासाला गती दिली – आमदार संग्राम जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सर्वच भागामध्ये कायमस्वरूपीची विकासाची कामे नियोजनबद्ध व दर्जेदार पद्धतीने मार्गी लागावी यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येणार नाही. नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या आधी जमिनी अंतर्गत ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याची लाईन टाकून घेतली आहे. त्यामुळे रस्ता खोदण्याची वेळ येणार नाही. शहरातील … Read more

भंडारदरा धरणातून रविवारपासून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रवरा धरण समूहातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन रविवारपासून सुरू करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची होत असलेली मागणी लक्षात घेऊन सात दिवसांचे आवर्तन सोडण्याबाबात मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवर्तनाचे नियोजन रविवार दि. ५ नोव्हेंबरपासूनच करण्याच्या सूचना दिल्या. या आवर्तनामुळे अकोले, … Read more

मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या वाढली ! ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना आर्थिक फटका

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात फवारणी झाली नसल्याने मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत आहे. एका मुलीच्या उपचारासाठी संतप्त पित्याला साठ हजारांचे बिल भरण्याचा आर्थिक फटका सहन न झाल्याने बेलापूर ग्रामपंचायत आवारातील काउंटरवर पेट्रोल टाकून हातातील कागद पेटविण्याचा प्रयत्न केला मात्र, स्थानिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंध केल्याने पुढील अनर्थ टळला. बेलापूर गाव व … Read more

अहमदनगर रेल्वे आग प्रकरण गाजले ! प्रवासी नसताना आणि नवीन गाडीला आग कशी लागू शकते ?

Ahmednagar News

Ahmednagar News : सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत आष्टी रेल्वे आग प्रकरण व अहमदनगर पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न गाजला. नुकतीच ही बैठक सोलापूर येथे विभागीय रेल्वे प्रबंधक नीरज कुमार दोहरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक एन. के. रनयेवले, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ परिचारक प्रदीप हिरदे, अहमद … Read more

अहमदनगर मधील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरात बेकायदेशीर रित्या प्रवेश करणाऱ्या जड वाहतुकीमुळे १७ वर्षीय शालेय विद्यार्थी अनस शेख या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला. शहरामध्ये जड वाहतुकीला बंदी असताना देखील सरोसपणे वावरणाऱ्या जड वाहतुकीच्या प्रवेशाला जबाबदार कोण? आता हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून शहरांमध्ये होत असलेल्या अपघातात आणि त्या अपघातात मृत्युमुखी पडण्याची संख्या वाढत … Read more

अहमदनगर जिल्हा बँक ही राजकारण करण्याची जागा नाही. बँकेने राजकारण न करता गणेशला कर्ज…

Ahmednagar News

Ahmednagar News : या हंगामात गाळपास येणाऱ्या उसास इतर चांगले कारखाने जो भाव देतील, तो गणेशला येणाऱ्या उसास देऊ. गणेशचा हा हंगाम निर्विघ्न पार पडेल. गणेशचे कर्ज जिल्हा बँकेने मंजूर केले; पण ऐनवेळी थांबविले; परंतु न्यायालयाने न्याय दिला. जिल्हा बँक ही राजकारण करण्याची जागा नाही. बँकेने राजकारण न करता गणेशला कर्ज द्यावे, असे प्रतिपादन गणेशचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू,कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Ahmednagar breaking

Ahmednagar News ; जामखेड तालुक्‍यातील सातेफळ येथील इयत्ता नववीत शिकणारा हरी अशोक मोरे (वय १६) या मुलाचा घराजवळील झाडाला बांधलेल्या वायरला हात लागून त्याला विजेचा धक्का बसला. त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असून यामुळे सातेफळ व खर्डा परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. खर्डा भागात एका महिन्यात तीन युवकांचा शॉक बसून … Read more

Ahmednagar News : नागरीकांच्‍या प्रश्‍नांसाठी विखे पाटलांचा जनता दरबार ! तब्बल १७ हजार ३०४…

Ahmednagar News

जनता दरबाराच्‍या माध्‍यमातून सामान्‍य माणसांची कामे मार्गी लागावीत हाच प्रयत्‍न असतो. गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा मी सुरु ठेवली आहे. असे जनता दरबार सर्वांनीच घेतले तर, शासन व्‍यवस्‍थेवरचा विश्‍वास अधिक दृढ होईल आणि या माध्‍यमातून पारदर्शकताही समोर येण्‍यास मदत होत असल्‍याची भावना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. मंत्री विखे पाटील यांनी … Read more

पन्नास वर्षानंतर निळवंडेच्या डाव्या कालव्यातून पाणी !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव नगर, नाशिक जिल्ह्यातील कोपरगाव, अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व सिन्नर या सात तालुक्यातील दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या व ६८,८४८ हजार हेक्टर क्षेत्राचा सिंचनाचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामांना गती मिळावी, यासाठी आ. आशुतोष काळे यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा, अधिकाऱ्यांच्या वारंवार घेतलेल्या बैठका आणि अडचणीच्या वेळी … Read more

आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचा सहकार देशासाठी मॉडेल बनवला

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ साध्या पद्धतीने काल गुरूवारी करण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यक्रम रद्द केल्याने ते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आणि कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांच्या … Read more

अशोक सहकारी साखर कारखान्याचे यंदाच्या सात लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचे यंदाच्या गळीत हंगामात सात लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली तसेच सर्वांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०२३- २४ च्या … Read more

Ahmednagar News : रब्बीच्या आवर्तनाबाबत त्वरीत नियोजन जाहिर करणे गरजेचे

Ahmednagar News

Ahmednagar News : धरणातील पाण्याचे रब्बीच्या आवर्तनाचे नियोजन जाहिर करावे. त्यासाठी शासनाने त्वरीत कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन रब्बीतील धरणातील पाण्याचे आवर्तने तसेच संभाव्य उन्हाळ्यातील आवर्तनाचे वेळापत्रक त्वरीत जाहिर करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या माहितीनुसार, भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण … Read more

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींची तिरडी बांधण्याचा कार्यक्रम

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी येथे मराठा आरक्षण आंदोलाचा काल गुरुवारी चौथा दिवस असून वांबोरी, कात्रड, गुंजाळे, कुक्कडवेढे येथील ग्रामस्थांच्या वतीने बाजार पेठ बंद ठेवत सहभाग नोंदवला. या आंदोलना दरम्यान राहुरी येथे मराठा आरक्षण साखळी उपोषणा दरम्यान मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींची तिरडी बांधण्याचा कार्यक्रम वाजत गाजत साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठा बहुउद्देशिय संस्था संचलित मराठा … Read more

कोपरगाव तालुका देखील दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : कमी पर्जन्यमान झाल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या ४० तालुक्याच्या यादीत कोपरगाव तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याबाबत कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांची भेट घेवून या ४० तालुक्याबरोबर कोपरगाव तालुका व मतदार संघातील पुणतांबा महसुल मंडलातील गावे देखील दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी करणार असल्याचे आ. … Read more

Ahmednagar News : कारखाना टिकला तरच आपण शेतकरी जगू शकू ! तरच तालुक्यातील कारखानदारी जिवंत…

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्याच द्यावा, असे आवाहन शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले. याबाबत पत्रकारांशी बोलतानी शेळके म्हणाले की, ज्ञानेश्वर कारखान्याने नेवासा तालुक्यातील … Read more

नगर दक्षिण लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा ‘हा’च उमेदवार फायनल असणार, जिल्हाध्यक्ष फाळकेंनी राजकीय समीकरणच सांगून टाकलं

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा जागेला अनन्यसाधारण महत्व आले आहे. भाजपचे उमेदवार खा. सुजय विखेंविरोधात कोण लढणार याचीच चर्चा सुरु आहे. विशेषतः राष्ट्रवादीबाबत जास्त चर्चा आहे. याचे कारण म्हणजे ही जागा राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) कडे आहे. त्यामुळे मध्यंतरी समोर असणारे आ. लंके यांचे नाव मागे पडले आहे. राष्ट्रवादी (शरद … Read more

मंदिरातला देव पुजायचाच आहे, उद्योग-कारखाना निर्माण करणारे खरे देव ! भास्करगिरी महाराजांच्या कानउघडणीने चर्चांना उधाण

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज हे अध्यात्मिक क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्व. त्यांचे शब्द ऐकण्यासाठी श्रोते नेहमीच तत्पर असतात. आता सध्या त्यांच्या एका महत्वपूर्ण वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. नेवाशातील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला.यावेळी त्यांनी भौतिक सुधारणांसाठी केलेली बौद्धिक कानउघडणी चर्चेचा विषय ठरली. … Read more