सत्यजित तांबे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा : म्हणाले आता तरी सरकाराला जाग येणार का ?
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हत्याकांडाने हादरला आहे,कोपरगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्याची काल संध्याकाळी निर्घुण हत्या झाली. या घटनेवरून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ह्या हत्येनंतर तरी सरकाराला जाग येणार का ? असा सवाल सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला आहे. अहमदनगर सारख्या संवेदनशील व राज्यातील सर्वात … Read more