अहिल्यानगर जिल्हा परिषदेत बदल्यांना झाली सुरुवात! पहिल्याच दिवशी २४ कर्मचाऱ्यांची बदली

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मंगळवार, १३ मे २०२५ पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी चार विभागांमध्ये एकूण २४ बदल्या पार पडल्या, ज्यामध्ये ५ प्रशासकीय आणि १९ विनंती बदल्यांचा समावेश आहे. या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त जागांवर नियुक्त्या करताना पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यात आली. मागील वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे बदल्या रखडल्या होत्या, परंतु यंदा … Read more

नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गातील सुविधा व कामांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी केले वाहनांचे सारथ्य

Maharashtra News:हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली. नागपूर येथील समृध्दी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व … Read more

Shala Sodlyacha Dakhala Online : शंभर वर्षापासूनचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटल ! एका क्लिकवर क्षणात मिळतोयं ‘शाळा सोडल्याचा दाखला

Ahmednagar News:कोपरगाव तालुक्यातील ‘संवत्सर’ येथील जिल्हा परिषद शाळेने ‘शाळा सोडल्याचा दाखला’ डिजिटलरित्या जतन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. या शाळेने १९०८ पासूनचे दाखले डिजिटल केल्यामुळे शंभर वर्षापूर्वीचा दाखला क्षणाचा विलंब न होता एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. ‘संवत्सर’ शाळेने राबविलेला हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. ‘संवत्सर’ जिल्हा परिषद शाळेच्या अखत्यारित विविध वाड्या-वस्त्यांवरील ८ जिल्हा … Read more

जिल्ह्यातील साडे नऊ लाख घरांवर फडकणार ‘तिरंगा’

Ahmednagar News:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात नगर जिल्ह्यातील ९ लाख ३९ हजार ४८१ घरांवर तिरंगा झेंडा फडकाविण्याचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च समर्पण देणाऱ्या शहिदांच्या बलिदानचे स्मरण करीत या अभियानात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले … Read more

पुढील आठ दिवस ‘यांच्याकडे’असेल जिल्हाधिकाऱ्यांचा पदभार..!

Ahmednagar News : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे दि.२७ जून ते ८जुलै या काळात सुट्टीवर आहेत. त्यांच्या १२ दिवसांच्या सुट्टीच्या काळात जिल्हाधिकारी पदाचा पदभार हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले कुटुंबासोबत १२ दिवसांसाठी खासगी विदेश दौर्‍यावर जाणार आहेत. यासाठी त्यांनी विभागीय महसूल आयुक्त यांच्या मार्फत राज्य … Read more