प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेपासून धावणार मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस, खा. अशोक चव्हाण यांची मोठी माहिती

Vande Bharat Express

Vande Bharat Express : महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसचे नेटवर्क आणखी वाढणार आहे. खरे तर, सध्या स्थितीला राज्यात एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर, नागपूर ते बिलासपूर, पुणे … Read more

Vinayak Mete : माझा विनायक मेटे करण्याची चर्चा! राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

Vinayak Mete : काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. अपघातानंतर त्यांना एक तास मदत न मिळाल्याने या अपघातावर संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली. आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, चर्चा अशीही सुरू आहे की अशोक चव्हाण यांचाही विनायक … Read more

एकनाथ शिंदेंनाही करायची होती काँग्रेस-राष्टवादीशी युती, या नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra News:सत्ता स्थापनेसाठी २०१४ मध्येच शिवसेनेकडून काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते. त्यांना आम्ही आधी राष्ट्रवादीशी चर्चा करण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. यामुळे शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंडखोरी केली, या दाव्याबद्दलच संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने आपण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकनाथ शिंदे सरकारनं आपली परीक्षा पास केली ! आमदार संग्राम जगताप पोहोचलेच नाहीत..

Maharashtra news:आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी होती. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं … Read more

‘भारत तोडो’ला ‘भारत जोडो’ने उत्तर द्या…

Maharashtra news : ‘केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकशाही विरोधी, जनविरोधी असून हे सरकार उलथवून लावले पाहिजे. एक सक्षम देश म्हणून उभे करण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे.

मागील ८ वर्षांत जाती-धर्माच्या भिंती उभ्या करून ‘भारत तोडो’चे राजकारण केले जात आहे. या विध्वंसक प्रवृत्तीला थोपवून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ने उत्तर द्या,’ असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले.

शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. या कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित आहेत.

दुपारच्या सत्रात राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या सहा गटाची चर्चा झाली. या सहा गटांनी तयार केलेल्या रोडमॅपचे उद्या सादरीकरण होईल.

आमदारांना घरे : मंत्री चव्हाण म्हणाले, असा निर्णयच नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- ग्रामीण भागातील ३०० आमदारांना मुंबईत म्हाडातर्फे घरे देण्याच्या निर्णयावरून राज्यभर रान पेटलं आहे. यावरून होणाऱ्या टीकेला शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून उत्तरं देण्यात आली. मात्र, काँग्रेसचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. घरं देण्याचा निर्णयच झालेला नाही, त्यामुळं त्याची अंमलबजावणी होण्याचाही प्रश्न नाही, … Read more

अशोक चव्हाणांकडून समाजाचा अपमान !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  मराठा समाजाच्या उपसमितीचे अध्यक्ष अशाेक चव्हाण हे निवेदन घेऊन चर्चा करणार नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे म्हणत त्यांच्या घरासमाेर आंदाेलन करणाऱ्या मराठा क्रांती माेर्चाच्या कार्यकर्त्यांना पाेिलसांनी बळाचा वापर करून राेखले. या घटनेचा मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. चव्हाण यांनी वेळाेवेळी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. समाजाला … Read more

आशिया खंडातल्या ‘या’ सर्वात मोठ्या धरण क्षेत्रात येतोय गूढ आवाज

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेल्या जायकवाडी धरण क्षेत्रात सोमवारी अचानक मोठे गूढ आवाज आले असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र हे आवाज नेमके कशाचे आहेत, याचे उत्तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना देता आले नाही. विशेष बाब म्हणजे गेल्या 5 वर्षात पैठण तालुक्यात अनेक वेळा भूगर्भातून गूढ … Read more

विधीज्ञ सदावर्तेंचा अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ नेत्यावर निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाले पाहिजे, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही, असे स्पष्ट करत यापुढे संप तीव्र केला जाईल, असा इशारा विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. विधीज्ञ सदावर्ते यांनी आज अहमदनगरमधील तारकपूर आगारातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाविषयी पत्रकारांसमाेर बाजू मांडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा … Read more