राज्यपाल घटनेचे पालन करणारे नाहीत; राऊतांचा गंभीर आरोप
मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले खरे पण या दोन्ही शिंदे आणि ठाकरे गटामध्ये अनेक विषयांवरुन वाद झाले. या दोन्ही गटामध्ये सध्या निवडणूक चिन्हावरुन वाद सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे सरकार बेकायदेशीर आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपालांनी … Read more