…तर जशी नोटीस जाळण्यात आली, तसेच आघाडीला जाळल्याशिवाय राहणार नाही; आकाश फुंडकर यांचा इशारा

बुलढाणा : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) चौकशी केली त्यानंतर राज्यातले भाजपचे कार्यकर्त्ये आणि नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांकडून २ तास चौकशी करण्यात आली आहे. १२ ते २ या वेळेत पोलिसांनी चौकशी केली आहे. देवेंद्र … Read more

चंद्रशेखर बावनकुळेंचा आघाडी सरकारला इशारा, म्हणाले, …तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही

नागपूर : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई सायबर पोलिसांनी २ तास चौकशी करत जबाब नोंदवला आहे. त्यानंतर राज्यातील भाजप कार्यकर्त्ये आणि नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule’s) देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय … Read more

देवेंद्र फडणवीस यांचा चौकशीनंतर सनसनाटी दावा; म्हणाले, मला आरोपी, सहआरोपी बनवलं जाईल…

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) २ तास चौकशी केली. यामध्ये त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेतली त्यामध्ये ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मीच ऑफिशियल सिक्रेट अॅक्टचं उल्लंघन केलं आणि मीच त्याचा आरोपी … Read more

Devendra Fadnavis : “याचा अर्थ हा घोटाळा घडला, मी जर हा घोटाळा काढला नसता, तर…” देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांचा २ तास जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मुंबई सायबर पोलिसांचं (Mumbai Cyber Police) पथक २ तास देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करत होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज्यात बदल्यांचा महाघोटाळा झाला आहे. … Read more

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांनी तब्बल २ तास नोंदवला जबाब; पोलीस २ तासानंतर घराबाहेर

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांचा २ तास जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मुंबई सायबर पोलिसांचं (Mumbai Cyber Police) पथक २ तास देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करत होते. डीसीपी हेमराजसिंह राजपूत (DCP Hemraj Singh Rajput) आणि एसीपी नितीन जाधव (ACP Nitin Jadhav) यांनी … Read more

राणे बंधूंना शरद पवार यांच्याबद्दल केलेले विधान भोवणार; राष्ट्रवादी नेत्याने केला गुन्हा दाखल

मुंबई : खासदार निलेश नारायण राणे (nilesh rane) भाजपाचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी समजत तेढ निर्माण करेल असे भाष्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार यांचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊदशी संबंध असल्याचे वारंवार प्रसार माध्यमांमध्ये नितेश व निलेश राणे वक्तव्य करत आहेत. तसेच राणे … Read more

पंतप्रधान मोदींसाठी निवडणुका म्हणजे एक उत्सव ! संजय राऊतांचे रोखठोक विधान

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर रोखठोक विधान केले आहे. यावेळी त्यांनी मोदींसाठी निवडणुका (Elections) म्हणजे एक उत्सव असल्याचे विधान केले आहे. संजय राऊत म्हणाले, मोदी निवडणुकांकडे एक उत्सव म्हणून पाहतात व या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. उत्सवात सामील झालेले लोक … Read more

राजकारणातील दोन्ही एकमेकांचे विरोधी ‘दादा’ आज पुण्यात नारळ फोडणार

मुंबई : राज्यातील राजकारणात (politics) दादा (Dada) म्हणून ओळखले जाणारे दोन्ही विरोधी नेते आज पुण्यात (Pune) येणार आहेत. या ठिकाणी तब्बल ४१ ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या हस्ते पुण्यात ३१ ठिकाणी उद्घाटने होणार आहेत. तर दुसरीकडे भाजपाचे (Bjp) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सुध्दा आज … Read more

आमदार नितेश राणे यांचा उदय सामंतांना खोचक टोला; म्हणाले, “ना फ्लॉवर है, ना फायर है, फक्त बटरफ्लाय…”

सिंधुदुर्ग : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्प (Budget 2022) जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पमध्ये अनेक योजना या शेतकऱ्यांसाठी असल्याचे दिसत आहे. मात्र भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीच मिळाले नसल्याचे म्हणत नितेश … Read more

‘शिवसेनेच्या न बोलावलेल्या लग्नात काँग्रेस वराती म्हणून सहभागी’; सुजय विखे-पाटलांचा काँग्रेसवर हल्लाबोल

अहमदनगर : भाजपचे (Bjp) खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी मोठमोठ्या शब्दात काँग्रेस (Congress) पक्षावर हल्लाबोल केला आहे. पाच राज्यात विधानसभा निकालावर (Assembly results) ते बोलत होते. या पाचही राज्यात काँग्रेसचा मोठ्या अंकांनी पराभव झाला आहे, यामुळे ‘मी परमेश्वराचे आभार मानतो की मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो. काँग्रेसची ही अवस्था होणार … Read more

‘बीड जिल्हा बिहार झालाय’ धनंजय मुंडेंनी घेतला पंकजा मुंडेंचा समाचार

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीड (Beed) जिल्ह्यावरून भाजप (Bjp) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी जिल्ह्याला बदनाम करू नका असा टोलाही लगावला आहे. धनंजय मुंडे म्हणाले, ज्याला कुणाला एखादा विषय मांडायचा असतो त्यांनी मांडावा. मात्र बीड जिल्हा असा बीड जिल्हा तसा असे चालू … Read more

योगी आदित्यनाथ पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता; तर, शपथविधी सोहळा होळीनंतर होणार

नवी दिल्ली : नुकतेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजपला पंजाब वगळता बाकी चार राज्यांमध्ये मोठे यश मिळाल्यामुळे देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) भाजपला (Bjp) मोठे यश मिळाले आहे. ज्यामध्ये भाजपने त्याच्या मित्रपक्षांसह २७३ जागा जिंकल्या आणि … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ वर्षांनी घेतली आईची भेट; आईसोबत पोटभर जेवलेही

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल (Election Result) लागल्यानंतर आईची (Mother) भेट घेतली आहे. भाजपला (BJP) ५ पैकी ४ राज्यात विधानसभेत यश आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आईचा आशीर्वाद देखील घेतला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. तसेच महाराष्ट्रात देखील जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील … Read more

तुम्हीही पैलवान, आम्ही ही पैलवान! मुंबईचे घोडामैदान दूर नाही; गुलाबराव पाटलांचा इशारा

लासलगाव : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगावच्या ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजप (Bjp) व नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांना इशारा दिला आहे. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पाच राज्यांच्या निकालांमध्ये चार राज्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. मुंबई महानगरपालिकेत गेल्या पंचवार्षिकमध्ये युती … Read more

“२०२४ मध्ये देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने लढाई होणार”; प्रशांत किशोर यांचे मोठे वक्तव्य

कोलकाता : ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. पंजाब वगळता भाजपने (BJP) ४ राज्यात आपले कमळ फुलवले आहे. तर पंजाब (Punjab) मध्ये आप (AAP) ने झाडू फिरवला आहे. या राज्यांच्या निवडणूक निकालावर प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी परीतिक्रिया दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha elections) कोणताही परिणाम होणार नाही. २०२४ … Read more

“दोष EVMचा नसून लोकांच्या डोक्यात बसवण्यात आलेल्या चिपचा”; असदद्दुीन ओवेसींची निवडणूक निकालावर प्रतिक्रिया

हैदराबाद : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये ५ पैकी ४ विधानसभेवर भाजपने (BJP) कब्जा केला आहे. तर एक ठिकाणी आप (AAP) ने विधानसभा काबीज केली आहे. या निवडणूक निकालावरूनच (Election Result) असदद्दुीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएम पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एकही जागा मिळाली नाही. यावेळी ओवेसी यांनी … Read more

मलिक हे पवारांचे खास, ‘मला असा संशय येतो की पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे; निलेश राणेंचे खळबळजनक विधान

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला नाही. यावरऔन भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यावरून भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाली आहे. … Read more

Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्पावर आशिष शेलारांनी खोचक टीका; म्हणाले, पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे, पानचट, पचपचीत…

मुंबई : राज्य सरकारने आज विधानसभेत अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) जाहीर केला आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी अधिक योजना असल्याचे दिसत आहे. मात्र भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पावर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivis) यांच्यासह अनेक … Read more