PRANAM Scheme: भारत सरकारची प्रणाम योजना काय आहे ; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा , जाणून घ्या संपूर्ण माहिती

PRANAM Scheme What is PRANAM SCHEME of Government of India How farmers will benefit

PRANAM Scheme : भारताच्या अर्थव्यवस्थेचा (India economy) मोठा भाग शेतीवर (agriculture) आधारित आहे. अशा परिस्थितीत देशाची मोठी लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कृषी क्षेत्राशी (agriculture sector) जोडलेली आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र (Central) व राज्य शासनाकडून (State Governments) वेळोवेळी अनेक योजना राबविल्या जात आहेत. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. आज देशात … Read more

Worm Farming : गांडूळ पालनाचा व्यवसाय सुरु करा अन् महिन्याला पाच लाख रुपये कमवा, वाचा सविस्तर

Worm Farming : सध्या सेंद्रिय शेतीचे (Organic farming) युग असून यामध्ये रासायनिक खतांऐवजी (Chemical fertilizers) सेंद्रिय किंवा नैसर्गिक खतांचा वापर केला जात आहे. हे खत तुमच्या शेतात वापरण्यासोबतच त्याची विक्री करून बक्कळ पैसे कमवू शकता. ग्रामीण भागात गांडूळ शेती (Vermiculture) व्यवसायामुळे शेतकरी (Farmer) अल्पावधीतच श्रीमंत होऊ शकतो. अगदी कमी खर्चात सुरु केलेल्या या व्यवसायामधून (Worm … Read more

Agricultural knowledge : सेंद्रिय शेतीचे महत्व तुम्हाला माहिती आहे? जाणून घ्या या शेतीचे फायदे, तोटे आणि बरेच काही

Agricultural knowledge : महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra) हे शेतकऱ्यांच्या (Farmer) नावाने ओळखले जाते. सर्वाधिक शेती व्यवसाय (Farming business) हा आपल्या राज्यामध्ये केला जातो. अशा वेळी शेतकऱ्यांना शेतीतून चांगले उत्पन्न काढण्यासाठी सेंद्रिय शेती (Organic farming) ही एक संकल्पना आहे. सेंद्रिय शेती ही संकल्पना पर्यावरणाशी संबंधित आहे. सेंद्रिय शेतीचे महत्त्व सर्वांनाच कळते. सध्याच्या व्यवसायाभिमुख शेती पद्धतीमुळे … Read more

“विरोधक ईडी, इन्कम टॅक्स आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत, आळीमिळी गुपचिळी अशी अवस्था”

बारामती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी बारामतीमधून (Baramati) राज्य सरकार आणि विरोधकांवर सडकून टीका केली आहे. राज्यातील ऊस गाळपाविना शिल्लक आहे त्यावर सरकारच लक्ष नसल्यचा आरोपही त्यांनी केला आहे. राजू शेट्टी म्हणाले, एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. वीजेचा लपंडाव सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. शिरोळमध्ये दुर्घटना … Read more

‘या’ कडधान्यांच्या काडा पासून तयार करा कमी खर्चात कंपोस्ट खत; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा इतर रासायनिक गोष्टींचा वापर न करता कमी वेळेत उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत या तंत्रज्ञानात तयार करता येते. बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने मूग उडीद आणि सोयाबीन यासारख्या कडधान्याच्या उपलब्ध काडाचा उपयोग करून कंपोस्ट खत तयार करण्यात येते. हे बायोडायनॅमिक पद्धतीने कमी खर्चात आणि वेगाने तयार … Read more