खुशखबर ! देशात केवळ ५ महिन्यात २१६ कोटी लसींचे उत्पादन होणार
अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-देशातील कोरोनाजन्य परिस्थितीमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच याला अटकाव करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. दरम्यान देशात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण करण्यात अडचण येत आहे. कारण देशात लसीचा मोठा तुटवडा जाणवतो आहे. दरम्यान, देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने निर्णायक पाऊल … Read more











