अण्णा हजारे सोडवणार राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न; सिताफळ उत्पादकांनी राळेगणसिद्धी येथे घेतली अण्णांची भेट, केली ‘ही’ मोठी मागणी

anna hazare on farmer

Anna Hazare On Farmer : लोकपाल आंदोलनाचे जनक अण्णा हजारे यांचीं राज्यातील सीताफळ उत्पादकांनी भेट घेतली आहे. वास्तविक सीताफळ उत्पादकांना केंद्र शासनाच्या काही उदासीन धोरणामुळे मोठा फटका बसत आहे. केंद्र शासनाने शेतमाल हवाई वाहतुकीसाठी दिल जाणार अनुदान बंद केल असल्याने सिताफळ निर्यातीसाठी अडचणी येत असून यामुळे सिताफळाचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे … Read more

Farmer Success Story : पारंपारिक शेतीला फाटा देत सुरु केली सीताफळ शेती !; 3 एकरात चार लाखांची कमाई करत बनला लखपती

farmer success story

Farmer Success Story : पारंपारिक पिकपद्धतीला बगल दिली आणि शेतीत नगदी तसेच फळबाग पिकांची शेती सुरू केली तर निश्चितच शेतीतून लाखोंची कमाई केली जाऊ शकते. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या मौजे मलकापूर येथील एका प्रगत शेतकऱ्यान देखील शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करत सीताफळ शेतीतून अवघ्या तीन एकरात चार लाखाची कमाई करण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या … Read more

डॉक्टर साहेब मानलं रावं ! डॉक्टरी पेशा सांभाळत सुरु केली शेती ; आंबा, झेंडू, सिताफळ पिकातून कमवलेत लाखों

farmer success story

Farmer Success Story : शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता शेतकरी शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. विशेष म्हणजे नवयुवक शेतकरी पुत्र देखील आता चांगलं उच्च शिक्षण घेऊन नॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून नोकरी करण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. मात्र असे असले तरी देशात असेही अनेक सुशिक्षित लोक आहेत जे … Read more

अंकितरावं याला म्हणतात नादखुळा ! शिक्षकाच्या नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र ; सुरू केली सीताफळ शेती अन बनले लखपती

farmer success story

Farmer Success Story : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना शेतीतून अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळत आहे. यामुळे महाराष्ट्रात शेतकरी बांधव कर्जबाजारी झाले आहेत. परिणामी आपल्या राज्यात शेतकरी आत्महत्या ही एक चिंताजनक बाब बनली आहे. मात्र शेतकरी बांधवांनी जर काळाच्या ओखात बदल केला तर शेतीतून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते. विदर्भातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील हे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा ! साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने सुरू केली शेती ; आता सीताफळ पिकाच्या गोडव्यातून बनला लखपती

farmer success story

Farmer Success Story : मन मे हो विश्वास तो हम होंगे कामयाब ! मनात विश्वास असला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी धडपड करण्याची धमक असेल तर निश्चितच ‘कामयाब’ होताच येते. अशाच विश्वासाची आणि जिद्दीची कहाणी समोर येत आहे ती सहकार क्षेत्रातील अग्रगण्य जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातुन. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्यात एकेकाळी शिस्तप्रिय … Read more